Sachin
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२२, एप्रिल इ. स. १६६७,*
आग्र्याहून सुटका झाल्यानंतर छत्रपती श्री शिवरायांनी औरंगजेबास पत्र पाठवले. या पत्राद्वारे शिवरायांनी पुढची रणनिती आखण्यासाठी नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे स्पष्ट केले
*२२, एप्रिल इ. स. १६६८*
"गुंजन मावळ" स्वराज्यात दाखल. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏