ShareChat
click to see wallet page
search
#श्री स्वामी समर्थ #Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ - परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं स्वामी म्हणतात नेहमी जपली पाहिजेत कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेली ही असतात. कडकडुन भुक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते , आणि भरल्या पोटी पंचपक्वान्नही नकोसं होतं तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं. !!श्री स्वामी समर्थ!! परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं स्वामी म्हणतात नेहमी जपली पाहिजेत कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेली ही असतात. कडकडुन भुक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते , आणि भरल्या पोटी पंचपक्वान्नही नकोसं होतं तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं. !!श्री स्वामी समर्थ!! - ShareChat