#🙆♂️निकालानंतर कोलकात्यात हिंसाचार भडकला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल २०२६ जाहीर झाल्यानंतर कोलकात्यासह राज्याच्या विविध भागांत हिंसाचाराच्या गंभीर घटना समोर आल्या आहेत. टीएमसी (TMC) आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षामुळे तणाव निर्माण झाला असून, यात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

