Swarali 💞
डॉक्टर म्हणतात की पावसाळ्यात हलकं अन्न खावं. मी विचार केला, पाणीच सगळ्यात हलकं असतं… पण जेव्हा पाण्यात तेल टाकलं, तेव्हा तेल पाण्यावर तरंगायला लागलं… म्हणजे तेल पाण्यापेक्षाही हलकं ठरलं… पण जेव्हा तेलात भजी टाकली, तेव्हा भजीही तेलावर तरंगू लागली… म्हणून अखेर हे सिद्ध झालं की भजीच सगळ्यात हलकी असतात! 😄 त्यामुळे पावसाळ्यात भरपूर भजी खा, निरोगी राहा… आणि मस्त राहा! 😜😂
#☕शुभ संध्याकाळ #🌺GOOD EVENING🌺शुभ संध्याकाळ🌺 #☔मान्सून स्पेशल फूड🥟