Mumbai | नको ती मागणी अन्... नाशिक पाठोपाठ मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद? २०२४ पासून...तक्रारीतील दाव्याने खळबळ!
नाशिक आयटी कंपनीनंतरच मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद घडतंय का असा प्रश्न समोर आला आहे. आग्रीपाडा परिसरात 2024 पासून सुरू असलेल्या कथित छळप्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.