*दु:ख* इतकं नशीबवान आहे की
ज्याला प्राप्त करून लोक...
आपल्या माणसांना *आठवतात*.
*धन* इतकं दुर्दैवी आहे की
ज्याला मिळवून लोक नेहमी...
आपल्या माणसांना *विसरतात*.
किती अजब आहे ना...??
माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे,
पण जखम झाली की रक्त येतं...
आणि
माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून
हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं.
🙏🌹🚩सुप्रभात 🚩🌹🙏
🙏🚩🌹मेरी दोस्त राणी 🌹🚩🙏
#🎭Whatsapp status


