केंद्र व महाराष्ट्र सरकार जनतेच्या नावाने , स्त्रियांच्या नावाने मत मागता मग त्यांचे पैसे दिवसा लुटले जातात ते कायद्याने बंद करा. चांदीचे पैंजण किंवा मुर्त्या यांच्यावर किती टक्के स्टील किंवा दुसरा धातू आहे हे लिहिणे बंधन कारक करा व त्याप्रमाणे किंमत लावा. दुकानदार सरसकट 100 टक्के चांदीचा भाव लाऊन ती वस्तू विकतो व दिवसा ढवळ्या स्त्रीयांना, जनतेला लुटतो हे कायद्याने थांबवा #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #👆 करंट_अफेअर्स #🙂सत्य वचन #🏛️राजकारण #😇डोकं चालवा

