Nirmalkumar Patil
8K views • 1 months ago
#🎭Whatsapp status राष्ट्रीय काँग्रेसने संस्था काढल्या त्या वाढवल्या टिकवल्या आणि जिल्ह्यातील सहकाराला चालना दिली इतकेच नाहीतर भूमिपुत्रांना स्थानिक नोकऱ्या दिल्या कुठे स्थलांतर करावे लागले नाही हीच काँग्रेसची ताकद आहे जिल्हा दूध संघ जिल्हा बँक जिल्हा शेतकरी संघ मार्केट कमिटी व सर्व सहकारी कारखाने शिक्षण संस्था दूध विकास संस्था पद संस्था या माध्यमातून भरीव कामगिरी काँग्रेसने केली फक्त आणि फक्त शेतकरी कामगार कष्टकरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनतेसाठी त्यामुळे निर्विवाद काँग्रेसच जिल्ह्यात वरचढ राहणार. अनेक अदृश पक्षाचे नेते व ठराव धारक काँग्रेसच्या संपर्कात आहेत त्यामुळे काँग्रेसने सुद्धा आपली ताकद पणाला लावलेली आहे. काँग्रेस शिवाय गोकुळला पर्याय नाही.
62 likes
47 shares