संकट कितीही मोठे असो किंवा रस्ता कितीही कठीण असो, जर महाराजांवर अढळ श्रद्धा असेल, तर खारे पाणीही गोड होते आणि प्लेगसारखी महामारीही पळून जाते!
"विहिरीचे खारे पाणी झाले गोड |
महाराजांच्या कृपेने मिटले सर्व कोड ||"
ज्यांचा विश्वास दृढ आहे, त्यांच्या पाठीशी
गजानन महाराज सदैव उभे आहेत🙏
🙏🌹जय श्री गजानन माऊली🌹🙏
✨ गण गण गणांत बोते ✨ #👣गजानन महाराज🌺
00:57

