ShareChat
click to see wallet page
search
#तुम्हाला हे माहीत आहे का ? #भारती धनंजयराव राऊत
तुम्हाला हे माहीत आहे का ? - साडेतीन मुहूर्त आणि मुम्हिली त्यांचे महत्त्व आहे का? गुढीपाडवा, दसरा, दिवाळी पाडवा असे हे साडे तीन मुहूर्त मानले जातात, तृतीया अक्षय्य यातील दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त मानला जातो. साडेतीन दिवसांना 'स्वयंसिद्ध मुहूर्त ' म्हणतात. म्हणजेच या दिवशी नवीन घर घेणे, या सोन्याची खरेदी करणे, नवीन व्यवसाय सुरू करणे किंचा लग्नकार्य ठरवण्यासाठी वेगळा मुहूर्त काढण्याची आवश्यकता नसते. भारतीय परंपरेत या दिवसांमध्ये मोठी गुंतवणूक किंचा नवीन वस्तूंची खरेदी करणे अत्यंत लाभदायी मानले जाते. संस्कृती आणि हे साडेतीन मुहूर्त केवळ पंचांगाचा भाग नसून ते आपल्या  कृषी  इतिहासाशी देखील जोडलेले आहेत. R साडेतीन मुहूर्त आणि मुम्हिली त्यांचे महत्त्व आहे का? गुढीपाडवा, दसरा, दिवाळी पाडवा असे हे साडे तीन मुहूर्त मानले जातात, तृतीया अक्षय्य यातील दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त मानला जातो. साडेतीन दिवसांना 'स्वयंसिद्ध मुहूर्त ' म्हणतात. म्हणजेच या दिवशी नवीन घर घेणे, या सोन्याची खरेदी करणे, नवीन व्यवसाय सुरू करणे किंचा लग्नकार्य ठरवण्यासाठी वेगळा मुहूर्त काढण्याची आवश्यकता नसते. भारतीय परंपरेत या दिवसांमध्ये मोठी गुंतवणूक किंचा नवीन वस्तूंची खरेदी करणे अत्यंत लाभदायी मानले जाते. संस्कृती आणि हे साडेतीन मुहूर्त केवळ पंचांगाचा भाग नसून ते आपल्या  कृषी  इतिहासाशी देखील जोडलेले आहेत. R - ShareChat