ShareChat
click to see wallet page
search
#✍️ विचार #✍️सुविचार #💭माझे विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #😇माझे अनमोल विचार✍
✍️ विचार - जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयांचा माठ आणि दोनशे रुपयांचा बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण इतक्या अशी आपली अपेक्षा फुटेल लवकरमाठ नसते परंतु दोनशे रुपयांच्या बुके मधील संध्याकाळी सुकून जातील हे फुले माहीत असल्यामुळे त्याविषयी आपल्याला दुःख नसते. आयुष्य ही असेच आहे. लक्षात ठेवा ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्याच्याकडून वाट्याला येते आणि ज्याच्या कडून अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसे दुःख वाट्याला येत नाही. त्यामुळे समाधानी राहायचे असेल तर कोणाकडूनही अपेक्षा धरू नका. जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयांचा माठ आणि दोनशे रुपयांचा बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण इतक्या अशी आपली अपेक्षा फुटेल लवकरमाठ नसते परंतु दोनशे रुपयांच्या बुके मधील संध्याकाळी सुकून जातील हे फुले माहीत असल्यामुळे त्याविषयी आपल्याला दुःख नसते. आयुष्य ही असेच आहे. लक्षात ठेवा ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्याच्याकडून वाट्याला येते आणि ज्याच्या कडून अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसे दुःख वाट्याला येत नाही. त्यामुळे समाधानी राहायचे असेल तर कोणाकडूनही अपेक्षा धरू नका. - ShareChat