🧿लाखात एक ✺ 🇷 ✺ भीमाची लेक🧿358
14 जुलै 1951रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत मांडलेले "हिंदू कोड बिल"हे भारतीय महिलांच्या सामाजिक आणि कायदेशीर मुक्तीचे सर्वांत मोठे हत्यार होते. या बिलाच्या माध्यमातून बाबासाहेबांना भारतातील महिलांना संपत्तीत समान वाटा, घटस्फोटाचा हक्क दत्तक घेण्याचा अधिकार आणि बहुपत्नीत्व प्रथेपासून मुक्ती मिळवून द्यायची होती. परंतु तत्कालीन संसदेतील सनातनी आणि परंपरावादी नेत्यांनी या क्रांतिकारी बिलाला तीव्र विरोध केला आणि ते समंत होऊ दिले नाही. भारतीय महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार आणि सन्मान मिळावा ही बाबासाहेबांची ठाम भूमिका होती, अखेर, महिलांच्या हक्काच्या आरक्षणासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अंत्यत बाणेदारपने आपल्या केंद्रीय कायदामंत्री पदाचा 'राजीनामा' दिला. जगाच्या इतिहासात केवळ स्त्रियांच्या अधिकारासाठी. #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर🙏💙📘✍️