ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - रास्ते का कांटा जो लोग उसुलों के पक्के होत़े है, वो जमीर के कच्चे लोगों के रास्ते का कांटा बन जाते है " एक्ा गुन्हेगारी कथांशी संबंधित मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करणाऱ्या एका पात्राच्या तोंडी असलेलं हे वाक्य. के पक्के लोग म्हणजे "तत्वनिष्ठ" उसुलों कौतुक অবনী 3হাা নননিষ্ত সাণাযাব आजच्या तत्वभ्रष्ट व मूल्यभ्रष्ट समाज व्यवस्थेतील् तितक्याचं तत्वभ्रष्ट आणि मूल्यभ्रष्ट लोकांना तोपर्यंतच वाटतं जो पर्यंत ती तत्त्वनिष्ठा त्यांच्या स्वार्थाच्या आणि हितसंबंधांच्या मार्गात अडसर ठरत नाही. ज्याक्षणी ती त्यांच्या हित संबंधांमध्ये आणि स्वार्थामध्ये अडथळा ठरू लागते त्याक्षणी तो तत्वनिष्ठ माणूस त्यांच्यासाठी खलनायक बनतो आणि ते लोक त्याचा तिरस्कार करू लागतात. दुर्दैवाची बाब अशी की तत्वनिष्ठ् व्यक्तींचा तिरस्कार फक्त बाहेरचेच तत्व भ्रष्ट लोक करतात असं नाही तर काही कुटुंबातील लोक वेळा त्यांच्या स्वतःच्या सुद्धा त्यामध्ये सामील होतात. म्हणूनच तरवरमी ज्या मालिकेचा उल्लेख केला आहे त्य़ा सत्य जीवनातील घटनांवर आधारित मालिकेतील तरूण आपले अधिकाऱ्यांप्रमाणे कामाच्या वडील ठिकलणड् भ्रष्आाचर क्यात्रमाहीत अमप्ि तरूणांप्रमाणे आपल्याला त्यामुळे 5m7 ऐश आणि चंगळ करता येत नाही म्हणून गुंडांकरवी त्यांचा खून करवतो. रास्ते का कांटा जो लोग उसुलों के पक्के होत़े है, वो जमीर के कच्चे लोगों के रास्ते का कांटा बन जाते है " एक्ा गुन्हेगारी कथांशी संबंधित मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करणाऱ्या एका पात्राच्या तोंडी असलेलं हे वाक्य. के पक्के लोग म्हणजे "तत्वनिष्ठ" उसुलों कौतुक অবনী 3হাা নননিষ্ত সাণাযাব आजच्या तत्वभ्रष्ट व मूल्यभ्रष्ट समाज व्यवस्थेतील् तितक्याचं तत्वभ्रष्ट आणि मूल्यभ्रष्ट लोकांना तोपर्यंतच वाटतं जो पर्यंत ती तत्त्वनिष्ठा त्यांच्या स्वार्थाच्या आणि हितसंबंधांच्या मार्गात अडसर ठरत नाही. ज्याक्षणी ती त्यांच्या हित संबंधांमध्ये आणि स्वार्थामध्ये अडथळा ठरू लागते त्याक्षणी तो तत्वनिष्ठ माणूस त्यांच्यासाठी खलनायक बनतो आणि ते लोक त्याचा तिरस्कार करू लागतात. दुर्दैवाची बाब अशी की तत्वनिष्ठ् व्यक्तींचा तिरस्कार फक्त बाहेरचेच तत्व भ्रष्ट लोक करतात असं नाही तर काही कुटुंबातील लोक वेळा त्यांच्या स्वतःच्या सुद्धा त्यामध्ये सामील होतात. म्हणूनच तरवरमी ज्या मालिकेचा उल्लेख केला आहे त्य़ा सत्य जीवनातील घटनांवर आधारित मालिकेतील तरूण आपले अधिकाऱ्यांप्रमाणे कामाच्या वडील ठिकलणड् भ्रष्आाचर क्यात्रमाहीत अमप्ि तरूणांप्रमाणे आपल्याला त्यामुळे 5m7 ऐश आणि चंगळ करता येत नाही म्हणून गुंडांकरवी त्यांचा खून करवतो. - ShareChat