#🥵महाराष्ट्र! सज्ज व्हा उकाडा भयानक वाढतोय☀️
दुपारी 12 ते 4 घरातच थांबा! अलर्ट जारी राज्यात सकाळी थोडा गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर मात्र उष्णता चांगलीच वाढत आहे. त्यात हवामान विभागाने आजपासून 4 दिवस अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा पारा अधिक वाढणार आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 4 या दरम्यान, लहान मुलांनी आणि वृद्ध व्यक्तींनी पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना पिकांची देखील काळजी घेण्यास सांगितले आहे.
#📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ताज्या बातम्या . #🗞️ब्रेकिंग न्यूज
00:04

