.. ✍️
*_भावना दुखावली म्हणून अनेक जण दु:खी होत असतात परंतु,_*
*_खूप वेळा भावना नाही तर त्यांचा अहंकार दुखावलेला असतो._*
*_ऊन कधीच एकटं येत नाही,ते सोबत सावलीला घेऊन येतचं..._*
*_दु:खाचं आणि सुखाचंही असचं नातं असतं....!!_*
🌷सुप्रभात🌷 #🙏श्री स्वामी समर्थ📿

