ShareChat
click to see wallet page
search
#✍️ साहित्य एवं शायरी
✍️ साहित्य एवं शायरी - எுச உ=்  स्वतः परम पूज्य महामानव भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खंत व्यक्त केली मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया है " होती. अगदी त्याचप्रमाणे आजही तेच चालु आहे. महामानव भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारला अडथळा निर्माण करून इतर वंचित उपेक्षित जाती समुहाला अरक्षणाचाय लाभापासून दूर ठेवून त्यांचा  सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास रोखून  धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि वंदनीय भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांची पायमल्ली करीत आहेत. म्हणून तर 1 ऑगस्ट २०२४ रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायसल्याने आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे गरजेचे आहे असा निर्वाळा दिला आहे. तरी राज्य शासनाने तात्काळ उपवर्गीकर्णाचे प्रारूप आराखडा तयार करावा आणि उपवर्गीकरणाची घोषणा करावी. लहूरत्न, समाज गौरव भूषण  पुरस्काराने सन्मानित 2 ( எுச உ=்  स्वतः परम पूज्य महामानव भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खंत व्यक्त केली मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया है " होती. अगदी त्याचप्रमाणे आजही तेच चालु आहे. महामानव भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारला अडथळा निर्माण करून इतर वंचित उपेक्षित जाती समुहाला अरक्षणाचाय लाभापासून दूर ठेवून त्यांचा  सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास रोखून  धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि वंदनीय भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांची पायमल्ली करीत आहेत. म्हणून तर 1 ऑगस्ट २०२४ रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायसल्याने आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे गरजेचे आहे असा निर्वाळा दिला आहे. तरी राज्य शासनाने तात्काळ उपवर्गीकर्णाचे प्रारूप आराखडा तयार करावा आणि उपवर्गीकरणाची घोषणा करावी. लहूरत्न, समाज गौरव भूषण  पुरस्काराने सन्मानित 2 ( - ShareChat