ShareChat
click to see wallet page
search
#✍️ विचार
✍️ विचार - आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणूस काही ना काही हरवतच असतो.. कधी माणसं, तर कधी स्वतःमधला निरागसपणा.. 4, कधी पण गंमत अशी असते, की हरवलेल्या प्रत्येक गोष्टीसोबत आपण थोडे अधिक समजूतदार होत जातो.. आणि मग एका वेळेनंतर " सगळं मिळवणं " महत्त्वाचं वाटत नाही, तर " मन शांत असणं " महत्त्वाचं वाटू लागतं.. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणूस काही ना काही हरवतच असतो.. कधी माणसं, तर कधी स्वतःमधला निरागसपणा.. 4, कधी पण गंमत अशी असते, की हरवलेल्या प्रत्येक गोष्टीसोबत आपण थोडे अधिक समजूतदार होत जातो.. आणि मग एका वेळेनंतर " सगळं मिळवणं " महत्त्वाचं वाटत नाही, तर " मन शांत असणं " महत्त्वाचं वाटू लागतं.. - ShareChat