ShareChat
click to see wallet page
search
१ राजघराणं, १ अपघात आणि २ मृत्यूंच्या सावलीत जगणारी ती, आर्यवंशी साम्राज्याचा वारस स्वराज आर्यवंशी एका भीषण अपघातानंतर अचानक गायब होतो. त्याची पत्नी सांगते, तो जिवंत आहे, योग्य वेळी तो जगासमोर येईल, अशातच एक तरुण तिच्या समोर येतो, ज्याचा चेहरा स्वराजशी मिळतो. स्वतःचं गुपित जपण्यासाठी ती त्याला स्वराज बनवण्याचा जीवघेणा खेळ खेळते, पण तो कुणी साधा मेकॅनिक नाही, तो आहे विराट, स्वराजचा जुळा भाऊ. जो तिच्या आयुष्यात आलाय तिचा बदला घेण्यासाठी. वाचा "राजबिंडा 👑❤" https://pratilipi.app.link/wG8wbersB1b #revenge #best #💔दर्द भरी कहानियां #💝 शायराना इश्क़
revenge - राजबिंडा Prati राजबिंडा Prati - ShareChat