ShareChat
click to see wallet page
search
#📝कविता / शायरी/ चारोळी #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #☺️प्रेरक विचार #🌹मराठी शायरी
📝कविता / शायरी/ चारोळी - 700 माणसाची एकदा का सहनशक्ती संपली की, तो भांडत नाही, तक्रार करत नाही, अपेक्षाही ठेवत नाही, समजावून सांगत नाही. तो फक्त शांत होतो , बदलतो आणि तो बदल, आणि ती शांतता सगळ्यात जास्त बोलकी असते..! ! 700 माणसाची एकदा का सहनशक्ती संपली की, तो भांडत नाही, तक्रार करत नाही, अपेक्षाही ठेवत नाही, समजावून सांगत नाही. तो फक्त शांत होतो , बदलतो आणि तो बदल, आणि ती शांतता सगळ्यात जास्त बोलकी असते..! ! - ShareChat