ShareChat
click to see wallet page
search
#प्रेरणादायक सुविचार
प्रेरणादायक सुविचार - लोककाय म्हणतील , नातेवाईक काय म्हणतील , मला काय नजरेने पाहतील.. या विचारात आपलं अर्ध आयुष्य निघून आणि अमूल्य वेळ সানী परिणामी आपण मानसिक शांतता गमावतो. हा समाज , लोक आणि नातेवाईक कधीच तुमच्या दुःखात नसतील. म्हणूनच कोणाला काय वाटत यापेक्षा स्वतःला काय वाटत, काय आवडत , स्वतःचं सुख कशात आहे शोधा आणि आयुष्य जगायला सुरूवात करा... आयुष्य एकदाच आहे़. आणि तीच लोक जपा जी खरंच तुमच्यावर हदयातून प्रेम करतात. 84 रामकृष्ण जय सद्गुरू लोककाय म्हणतील , नातेवाईक काय म्हणतील , मला काय नजरेने पाहतील.. या विचारात आपलं अर्ध आयुष्य निघून आणि अमूल्य वेळ সানী परिणामी आपण मानसिक शांतता गमावतो. हा समाज , लोक आणि नातेवाईक कधीच तुमच्या दुःखात नसतील. म्हणूनच कोणाला काय वाटत यापेक्षा स्वतःला काय वाटत, काय आवडत , स्वतःचं सुख कशात आहे शोधा आणि आयुष्य जगायला सुरूवात करा... आयुष्य एकदाच आहे़. आणि तीच लोक जपा जी खरंच तुमच्यावर हदयातून प्रेम करतात. 84 रामकृष्ण जय सद्गुरू - ShareChat