भारताचे नवे शक्तीशाली क्षेपणास्त्र
भारताकडे सर्वात जास्त पल्ला गाठणारे क्षेपणास्त्र 'अग्नी-VI' (Agni-VI) आहे. हे भारताचे एक नवीन स्वदेशी क्षेपणास्त्र आहे. सध्या हे विकासाच्या टप्प्यात असून DRDO द्वारे विकसित केले जात आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली ४ टप्प्यांच्या रॉकेटवर आधारित आहे. याची पल्ला क्षमता (Range) १०,००० ते १२,००० किलोमीटर असून याचा वेग २४ मॅक (Mach 24) पर्यंत आहे. हे जमिनीवरून आणि पाणबुडीवरून डागता येईल.
जय हिंद
🇮🇳🙏🏻
#✍️ विचार


