जर कोणी केवळ चांगल्या वागण्यावर प्रेम करत असेल, तर ते सोपं असतं...
पण जो माणूस आपल्या रागात, त्रासात, गोंधळात सुद्धा आपल्यावर प्रेम करतो,
तोच खरा असतो, त्याचं प्रेम खूप मूल्यवान असतं...
माझ्या चुकीच्या वागण्यात तू जर फक्त चूक शोधलीस, किंवा शंका घेतलीस,
तर प्रेम कुठं राहिलं आपलं? विश्वास कुठं राहिला?
म्हणून मी सांगतो, मी कधी चुकतो, कधी रागावतो, पण माझं प्रेम तसंच आहे, कमी झालेलं नाही... #🌹फक्त तुझ्यासाठी.. #📝कविता / शायरी/ चारोळी #💭माझे विचार #😍Love रिलेशन #🌹प्रेमरंग


