ShareChat
click to see wallet page
search
#जनरल नॉलेज
जनरल नॉलेज - चंपारण्य सत्याग्रह (१९१७, बिहार ) गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह खेडा सत्याग्रह ( शेतकऱ्यांचा साराबंदी लढा ) १९१८ (गुजरात ) जालियनवाला बाग हत्याकांड १३ एप्रिल १९१9 (अमृतरार ) जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर' (Knighthood) पदवीचा ন ক্ষীণী কলা रवींद्रनाथ टागोर १९२० (नागपूर अधिवेशन ) असहकार चळवळीचा ठराव संमत चौरीचौरा घटण (४ फेब्रुवारी 1९२२ ) असहकार चळवळ मागे घेण्याचे मुख्व कारण  नेहरू चित्तरंजन दास , मोतीलाल (१ जानेवारी १९२३ ) स्वराज्य पक्षाची स्थापना फेब्रुवारी १९२८ सायमन कमिशन भारतात कधी आले 3 सायमन कमिशनच्या विरोधात झालेल्या लाठीहल्ल्यात मृत्यू - लाला लजपतराय १९२९ (लाहोर अथिवेशन ) संपूर्ण स्वराज्य' ( पूर्ण स्वातंत्र्य ) चा ठराव १९२९ च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष नेहरू पंडित जवाहरलाल नेतृत्व  दांडी यात्रेचे महात्मा गांधीधी दांडी यात्रेची सुरुवात १२ मार्च १९३० (सबरमती आश्रमातून ) ६ एप्रिल १९३० (सविनन कायदेभंग सुरु ) दांडी येथे मिठाचा कायदा मोडला पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन १९३० (लंडन ) तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित राहणारे नेते डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर गांथी - आयर्विन करार 5#d1931 पुणे करार कोणामध्ये झाला महात्मा गांधी - डॉ. आंबेडकर (२४ सप्टेंबर १९३२ ) 8 ऑगस्ट १९४२ (गवालिया टँक मैदान , मुंबई) चले जाब ' चळवळीचा ठराव करेंगे वा मरेंगे ' हा मंत्र कोणी दिला महात्मा गांधी आझाद हिंद सेनेची (INA ) प्रथम स्थापना कॅप्टन मोहन सिंग (१९४२ ) नंतर रासबिहारी बोस आणि सुभाषचंद्र बोस यांनी नेतृत्व केले सुभाषचंद्र बोस (२ 1 ऑक्टोबर १९४३, सिंगापूर ) आझाद हिंद सरकारची स्थापना चलो दिल्ली , जय हिंद' आणि ` तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा ' चे नारे दिला. चंपारण्य सत्याग्रह (१९१७, बिहार ) गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह खेडा सत्याग्रह ( शेतकऱ्यांचा साराबंदी लढा ) १९१८ (गुजरात ) जालियनवाला बाग हत्याकांड १३ एप्रिल १९१9 (अमृतरार ) जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर' (Knighthood) पदवीचा ন ক্ষীণী কলা रवींद्रनाथ टागोर १९२० (नागपूर अधिवेशन ) असहकार चळवळीचा ठराव संमत चौरीचौरा घटण (४ फेब्रुवारी 1९२२ ) असहकार चळवळ मागे घेण्याचे मुख्व कारण  नेहरू चित्तरंजन दास , मोतीलाल (१ जानेवारी १९२३ ) स्वराज्य पक्षाची स्थापना फेब्रुवारी १९२८ सायमन कमिशन भारतात कधी आले 3 सायमन कमिशनच्या विरोधात झालेल्या लाठीहल्ल्यात मृत्यू - लाला लजपतराय १९२९ (लाहोर अथिवेशन ) संपूर्ण स्वराज्य' ( पूर्ण स्वातंत्र्य ) चा ठराव १९२९ च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष नेहरू पंडित जवाहरलाल नेतृत्व  दांडी यात्रेचे महात्मा गांधीधी दांडी यात्रेची सुरुवात १२ मार्च १९३० (सबरमती आश्रमातून ) ६ एप्रिल १९३० (सविनन कायदेभंग सुरु ) दांडी येथे मिठाचा कायदा मोडला पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन १९३० (लंडन ) तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित राहणारे नेते डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर गांथी - आयर्विन करार 5#d1931 पुणे करार कोणामध्ये झाला महात्मा गांधी - डॉ. आंबेडकर (२४ सप्टेंबर १९३२ ) 8 ऑगस्ट १९४२ (गवालिया टँक मैदान , मुंबई) चले जाब ' चळवळीचा ठराव करेंगे वा मरेंगे ' हा मंत्र कोणी दिला महात्मा गांधी आझाद हिंद सेनेची (INA ) प्रथम स्थापना कॅप्टन मोहन सिंग (१९४२ ) नंतर रासबिहारी बोस आणि सुभाषचंद्र बोस यांनी नेतृत्व केले सुभाषचंद्र बोस (२ 1 ऑक्टोबर १९४३, सिंगापूर ) आझाद हिंद सरकारची स्थापना चलो दिल्ली , जय हिंद' आणि ` तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा ' चे नारे दिला. - ShareChat