ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - गवत उगवण्यासाठी एक पावसाची सर खूप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो. जसं गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशीरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतोःतसेच चांगले विचार समजण्यासाठी खूप उशीर लागतो एकदा समजले की आयुष्यभर qul विसरत नाही म्हणून जीवनात वटवृक्षासारख्या खंबीर असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात रहावे. सुनिल जी गवई गवत उगवण्यासाठी एक पावसाची सर खूप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो. जसं गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशीरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतोःतसेच चांगले विचार समजण्यासाठी खूप उशीर लागतो एकदा समजले की आयुष्यभर qul विसरत नाही म्हणून जीवनात वटवृक्षासारख्या खंबीर असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात रहावे. सुनिल जी गवई - ShareChat