ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - मन की बात मन हा मानवी देहातील अदृश्य पण खूप महत्वाचा अवयव कारण त्याच्या आरोग्य संपन्नतेवरच माणसाचे बौद्धिक , भावनिक आणि म्हणूनच शारीरिक आरोग्य देखील अवलबून असते. जर हे निराश असेलः ते आपला मनउदास आशावाद हरवून बसले असेल तर माणसाच्या जगण्यातील आनंद उमेद संपून जाते आणि स्वतःचेच जगणे त्याला ओझे वाटू लागते. पण ज्र तेच मन खुश, प्रफुल्लित असेल तर् त्याचा् 31Fd & जगण्यातील आनंद द्विगुणित होतो. तो द्विगुणित झालेला आनंद त्याची इच्छा शक्ती इतकी प्रबळ करतो की त्याच्या बळावर अगदी सामान्य माणूस देखील अशक्य कोटीतील वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा लीलया साध्य करू शकतो. मानवी मनाचे हे सामूर्थ्य आजपासून 36 पावणे चारशे वर्षांपूर्वी म्हणजे विज्ञान या शब्दाचा साधा आपल्याला परिचय देखील झालेला नव्हता तेव्हा ओळखले होत़े ते जगदगुरू संत तुकाराम महाराज यांनी. म्हणूनच त्यांच्या एका अभंगात ते म्हणाले, रे प्रसन्न | सर्व सिद्धीचे कारण Il मनकर ञेहै महात्य्य अर्थात मनाचे महात्म्य सांगण्याचा मोह काळातील अगदी चित्रपटासाठी गीतं लिहिणाऱ्या गीत : कारांना सुद्धा आवरता आला नाही. त्यामुळेच साहिर लुधियानवी हा गीत  गीतात म्हणाला , कारत्याच्या एका मन ही देवता , मन ही ईश्वर, मन से फैले , बडा न कोयःमन उजियारा जब जब जग उजियारा होय. इस उजले दर्पण पर प्राणी धुल न जमने पाये. तोरा मन दर्पण कहलाय. मन की बात मन हा मानवी देहातील अदृश्य पण खूप महत्वाचा अवयव कारण त्याच्या आरोग्य संपन्नतेवरच माणसाचे बौद्धिक , भावनिक आणि म्हणूनच शारीरिक आरोग्य देखील अवलबून असते. जर हे निराश असेलः ते आपला मनउदास आशावाद हरवून बसले असेल तर माणसाच्या जगण्यातील आनंद उमेद संपून जाते आणि स्वतःचेच जगणे त्याला ओझे वाटू लागते. पण ज्र तेच मन खुश, प्रफुल्लित असेल तर् त्याचा् 31Fd & जगण्यातील आनंद द्विगुणित होतो. तो द्विगुणित झालेला आनंद त्याची इच्छा शक्ती इतकी प्रबळ करतो की त्याच्या बळावर अगदी सामान्य माणूस देखील अशक्य कोटीतील वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा लीलया साध्य करू शकतो. मानवी मनाचे हे सामूर्थ्य आजपासून 36 पावणे चारशे वर्षांपूर्वी म्हणजे विज्ञान या शब्दाचा साधा आपल्याला परिचय देखील झालेला नव्हता तेव्हा ओळखले होत़े ते जगदगुरू संत तुकाराम महाराज यांनी. म्हणूनच त्यांच्या एका अभंगात ते म्हणाले, रे प्रसन्न | सर्व सिद्धीचे कारण Il मनकर ञेहै महात्य्य अर्थात मनाचे महात्म्य सांगण्याचा मोह काळातील अगदी चित्रपटासाठी गीतं लिहिणाऱ्या गीत : कारांना सुद्धा आवरता आला नाही. त्यामुळेच साहिर लुधियानवी हा गीत  गीतात म्हणाला , कारत्याच्या एका मन ही देवता , मन ही ईश्वर, मन से फैले , बडा न कोयःमन उजियारा जब जब जग उजियारा होय. इस उजले दर्पण पर प्राणी धुल न जमने पाये. तोरा मन दर्पण कहलाय. - ShareChat