ShareChat
click to see wallet page
search
#तुम्हाला माहित आहे का ?
तुम्हाला माहित आहे का ? - அப்ு  विष्णूंचा कृष्ण अवतार हा १६ कलांनी युक्त असा भगवान सर्वश्रेष्ठ पूर्णावतार मानला जातो. कंस , शिशुपाल आणि जरासंध यांसारख्या अत्याचारी राक्षसांचा वध करून त्यांनी धर्माची स्थापना केली. महाभारताच्या युद्धात अर्जुनाला निमित्त करून त्यांनी संपूर्ण श्रीमद् भगवद गीता हा महान ग्रंथ दिला. जगाला सुदाम्याची निष्काम मैत्री आणि द्रौपदीची लज्जा राखून त्यांनी खऱ्या भक्तीचे आणि प्रेमाचे रक्षण केले. कृष्ण अवतारात भगवान विष्णूंनी अनेक अगाध लीला दाखवल्या. रामकृष्ण हरी M जय सद्गुरू அப்ு  विष्णूंचा कृष्ण अवतार हा १६ कलांनी युक्त असा भगवान सर्वश्रेष्ठ पूर्णावतार मानला जातो. कंस , शिशुपाल आणि जरासंध यांसारख्या अत्याचारी राक्षसांचा वध करून त्यांनी धर्माची स्थापना केली. महाभारताच्या युद्धात अर्जुनाला निमित्त करून त्यांनी संपूर्ण श्रीमद् भगवद गीता हा महान ग्रंथ दिला. जगाला सुदाम्याची निष्काम मैत्री आणि द्रौपदीची लज्जा राखून त्यांनी खऱ्या भक्तीचे आणि प्रेमाचे रक्षण केले. कृष्ण अवतारात भगवान विष्णूंनी अनेक अगाध लीला दाखवल्या. रामकृष्ण हरी M जय सद्गुरू - ShareChat