ShareChat
click to see wallet page
search
#🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #🙏श्री स्वामी समर्थ📿
🌻आध्यात्म 🙏 - स्वामी सांगतात. ज्याच्या मनात कपट आणि छळ आहे, त्याचं कल्याण कधीच होत नाही. सत्य आणि प्रामाणिकपणाचाच मार्ग शेवटी जिंकतो. दुसऱ्याला फसवणारा स्वतःच्याच कर्मांनी अडकतो म्हणून नेहमी स्वच्छ मनाने आणि सरळ मार्गने चाल. वाईट करणाऱ्याला वेळच योग्य उत्तर देते , तू फक्त चांगुलपणा सोडू नकोस.  स्वामी सांगतात. ज्याच्या मनात कपट आणि छळ आहे, त्याचं कल्याण कधीच होत नाही. सत्य आणि प्रामाणिकपणाचाच मार्ग शेवटी जिंकतो. दुसऱ्याला फसवणारा स्वतःच्याच कर्मांनी अडकतो म्हणून नेहमी स्वच्छ मनाने आणि सरळ मार्गने चाल. वाईट करणाऱ्याला वेळच योग्य उत्तर देते , तू फक्त चांगुलपणा सोडू नकोस. - ShareChat