ShareChat
click to see wallet page
search
#✍️ विचार #✍️सुविचार #💭माझे विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #😇माझे अनमोल विचार✍
✍️ विचार - *काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका. कारण तूप" आणि "कापूस" युगानुयुगे एकत्र जळत आहेत. परंतु लोक मात्र "दिवा' जळत आहे असंच म्हणतात. कोणी कसं वागावं, हे आपल्या हातात नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्याच हातात असतं. मधावर पहिला नैतिक हक्क हा असतो; फुलांचा पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाश्यांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते. समाजात ही असंच असतं. प्रामाणिकपणे करणारे उपेक्षित राहतात, आणि IH वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे; पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचा भाग आहे.* *काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका. कारण तूप" आणि "कापूस" युगानुयुगे एकत्र जळत आहेत. परंतु लोक मात्र "दिवा' जळत आहे असंच म्हणतात. कोणी कसं वागावं, हे आपल्या हातात नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्याच हातात असतं. मधावर पहिला नैतिक हक्क हा असतो; फुलांचा पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाश्यांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते. समाजात ही असंच असतं. प्रामाणिकपणे करणारे उपेक्षित राहतात, आणि IH वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे; पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचा भाग आहे.* - ShareChat