ShareChat
click to see wallet page
search
#📝कविता / शायरी/ चारोळी #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝
📝कविता / शायरी/ चारोळी - काळ बदललाय. पंखात बळ येताच , पाखरे स्वतःचे घरटे विसरू लागली आहेत. बापाची माया आणि संपत्ती अफाट असली की, पोरांना कष्टाची किंमत उरली नाही. कृष्णाची आणि सुदाम्याची ती निस्वार्थ मैत्री आता फक्त पुस्तकातच राहिली आहे. कारण, आजचा माणूस श्रीमंताशी नातं जोडतो आणि गरिबाची ओळख द्यायलाही विसरतो! काळ बदललाय. पंखात बळ येताच , पाखरे स्वतःचे घरटे विसरू लागली आहेत. बापाची माया आणि संपत्ती अफाट असली की, पोरांना कष्टाची किंमत उरली नाही. कृष्णाची आणि सुदाम्याची ती निस्वार्थ मैत्री आता फक्त पुस्तकातच राहिली आहे. कारण, आजचा माणूस श्रीमंताशी नातं जोडतो आणि गरिबाची ओळख द्यायलाही विसरतो! - ShareChat