आज पुन्हा एक बातमी पाहिली...
आणि एकच विचार मनात आला...
आजकाल लोकांचा राग इतका वाढलाय की,
छोट्या छोट्या गोष्टींवरूनही लोक टोकाचं पाऊल उचलतात...
एखादा वाद, एखादा गैरसमज,
किंवा काही क्षणांचा राग...
आणि त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात.
आपण समोरच्या व्यक्तीशी वाद घालत असतो,
पण त्याच्या मनात काय चाललंय,
तो कोणत्या मानसिक अवस्थेत आहे,
हे आपल्याला माहीत नसतं म्हणुन......
Comment part....2
#🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #real life #😎आपला स्टेट्स #👨👩👧👦माझा परिवार

