ShareChat
click to see wallet page
search
#☝ मेरे विचार #📒 मेरी डायरी #📗प्रेरक पुस्तकें📘 #🌞सुप्रभात सन्देश #🙏राम राम जी
☝ मेरे विचार - कोणीच पूर्ण सुखी नाही॰॰॰ 5வ ना,गरीब माणूस श्रीमंत व्हायचं स्वप्र पाहतो , बघा श्रीमंत माणूस अजून सुंदर आणि आकर्षक दिसायचं स्वप्र पाहतो॰ अविवाहित लग्न करायचं म्हणतात, आणि लग्न झालेल्यांना एकांत हवा असतो. प्रत्येक माणसाच्चा आयुष्यात काही ना काही दुःख असतंच. कारण इतकंच সাণুম তমা आहे तसा राहण्यात त्याला समाधान नसतं. प्रत्येकाला दुसऱ्यासारखं व्हायचं असतं. ज्याच्याकडे वेळ आहे त्याला पैसा हवा असतो, आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्याला वेळ हवा असतो. हिशोब कधीच जुळत नाही. आपल्या इच्छा नेहमी चादरीबाहेरच पसरलेल्या असतात. खर सुख तर फक्त समाधानाच्या उबेतच सापडतं. कोणीच पूर्ण सुखी नाही॰॰॰ 5வ ना,गरीब माणूस श्रीमंत व्हायचं स्वप्र पाहतो , बघा श्रीमंत माणूस अजून सुंदर आणि आकर्षक दिसायचं स्वप्र पाहतो॰ अविवाहित लग्न करायचं म्हणतात, आणि लग्न झालेल्यांना एकांत हवा असतो. प्रत्येक माणसाच्चा आयुष्यात काही ना काही दुःख असतंच. कारण इतकंच সাণুম তমা आहे तसा राहण्यात त्याला समाधान नसतं. प्रत्येकाला दुसऱ्यासारखं व्हायचं असतं. ज्याच्याकडे वेळ आहे त्याला पैसा हवा असतो, आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्याला वेळ हवा असतो. हिशोब कधीच जुळत नाही. आपल्या इच्छा नेहमी चादरीबाहेरच पसरलेल्या असतात. खर सुख तर फक्त समाधानाच्या उबेतच सापडतं. - ShareChat