जे लोकं म्हणतात की संविधान चांगले नाही, ते बदललं पाहिजे.. आज त्यांना कदाचित समजलं असेल की दोष संविधानाचा नसतो, तर ते चालवणाऱ्यांच्या नियतीचा असतो. जेव्हा एखादा प्रामाणिक अधिकारी संविधानाच्या चौकटीत राहून काम करतो तेव्हा संविधानाची खरी ताकद दिसून येते..! 🙏🇮🇳जय भारतीय संविधान 🇮🇳🙏 #👦 तुकाराम मुंढे फॅन्स क्लब #तुकाराम मुंढे फॅन्स क्लब #तुकाराम मुंढे
376 likes
6 comments 130 shares

More like this