ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार #☺️सकारात्मक विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - पेपर फुटला तर परीक्षा रद्द होते..आणि पुन्हा परीक्षा घेतली जाते. मग जनतेच्या मतांचा पेपर फुटला तर? आमदार खासदार अगदी तडजोडीत पक्ष बदलतात, विचार बदलतात, जनादेश बदलतात..पण जनता मात्र पाच वर्षे त्याची शिक्षा भोगते. निवडून ज्या दिवशी সাললা লীক্সনিনিঘী সননন दिलेला कौल सोडून दुसऱ्या दारात जाईल, त्या दिवशी त्याच मतदारसंघात पुन्हा मतदान व्हायला हवं आणि त्या पुनर्निवडणुकीचा खर्च हा एक रुपयाही जनतेच्या खिशातून न करता संबंधित आमदार खासदार आणि त्याला सामावून घेणाऱ्या पक्षाच्या खिशातून जायला हवा. मतांचा आदर नसेल, तर लोकशाही फक्त मतदानपेटीत उरते...जनतेच्या मनात नाही. पेपर फुटला तर परीक्षा रद्द होते..आणि पुन्हा परीक्षा घेतली जाते. मग जनतेच्या मतांचा पेपर फुटला तर? आमदार खासदार अगदी तडजोडीत पक्ष बदलतात, विचार बदलतात, जनादेश बदलतात..पण जनता मात्र पाच वर्षे त्याची शिक्षा भोगते. निवडून ज्या दिवशी সাললা লীক্সনিনিঘী সননন दिलेला कौल सोडून दुसऱ्या दारात जाईल, त्या दिवशी त्याच मतदारसंघात पुन्हा मतदान व्हायला हवं आणि त्या पुनर्निवडणुकीचा खर्च हा एक रुपयाही जनतेच्या खिशातून न करता संबंधित आमदार खासदार आणि त्याला सामावून घेणाऱ्या पक्षाच्या खिशातून जायला हवा. मतांचा आदर नसेल, तर लोकशाही फक्त मतदानपेटीत उरते...जनतेच्या मनात नाही. - ShareChat