ShareChat
click to see wallet page
search
https://sharechat.com/post/mV7gxVX?d=n&ui=ZQx6MQR #✍️सुविचार #🙏भक्ती सुविचार📝 #🙋‍♂️Thank You🙂 #😊ओरिजिनल शुभेच्छा #🙏 प्रेरणादायक बॅनर
✍️सुविचार - ShareChat @सौ R. P शुभ सकाळ तुम्ही जोपर्यंत एकटे आहात तोपर्यंत १०० टक्के चालते तुमचं लग्नानंतर पत्नी आली म्हणजे ती भागीदार झाली, आता ५० टक्के चालते. थोड्या दिवसांनी आपत्य होते तेंव्हा ३३ टक्के चालते. आपत्य होते तेंव्हा २५ टक्के चालते. पुन्हा काही दिवसांनी दुसरे थोडा काळ लोटल्यांनंतर मुलाचं लग्न होते, तेंव्हा २० टक्के सून येते चालते. मग नातवंडं वयाच्या साठीपर्यंत पोहचता, तोपर्यंत असं करता करता 5 आपलं काहीच चालत नाहीः हे जर समजून घेतलं, तरच आपल्याला जगता आलं. बयाच्या साठीनंतर आपलं चालेल या भानगडीत कुठेतरी पडण्यापेक्षा , फक्त आणि फक्त चालवून घ्यायला शिका. कारण   साठीनंतर जे काही चालेते, ते फक्त आणि फक्त मित्रांजवळच. म्हणून  मित्र आपली खरी पुंजी आहे. असे म्हणतात बरे. ShareChat @सौ R. P शुभ सकाळ तुम्ही जोपर्यंत एकटे आहात तोपर्यंत १०० टक्के चालते तुमचं लग्नानंतर पत्नी आली म्हणजे ती भागीदार झाली, आता ५० टक्के चालते. थोड्या दिवसांनी आपत्य होते तेंव्हा ३३ टक्के चालते. आपत्य होते तेंव्हा २५ टक्के चालते. पुन्हा काही दिवसांनी दुसरे थोडा काळ लोटल्यांनंतर मुलाचं लग्न होते, तेंव्हा २० टक्के सून येते चालते. मग नातवंडं वयाच्या साठीपर्यंत पोहचता, तोपर्यंत असं करता करता 5 आपलं काहीच चालत नाहीः हे जर समजून घेतलं, तरच आपल्याला जगता आलं. बयाच्या साठीनंतर आपलं चालेल या भानगडीत कुठेतरी पडण्यापेक्षा , फक्त आणि फक्त चालवून घ्यायला शिका. कारण   साठीनंतर जे काही चालेते, ते फक्त आणि फक्त मित्रांजवळच. म्हणून  मित्र आपली खरी पुंजी आहे. असे म्हणतात बरे. - ShareChat