#😱बोट बुडाल्याने किमान 250 लोक बेपत्ता🛶 अंदमानच्या समुद्रात रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने एका दुःखद घटनेत, लहान मुलांसह किमान 250 लोक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) मंगळवारी सांगितले, अशी बातमी एएफपी या वृत्तसंस्थेने दिली.


