ShareChat
click to see wallet page
search
#🙆‍♂️‘दीदीं’चा १५ वर्षांचा गड कोसळला!👸
🙆‍♂️‘दीदीं’चा १५ वर्षांचा गड कोसळला!👸 - लोकसत्ता.com पश्चिम बंगालमध्ये एकटी महिला वाघिणीसारखी लढतेय, त्या जिंकल्याच पाहिजेत. त्या एका महिलेला हरवण्यासाठी लाखांवर सीआरपीएफ उतरवले गेले आहेत. जेव्हा मणिपूर २ जळत होतं, तेव्हा ३० हजार जवान होते. पण पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत तेव्हा तिकडे दोन काय पाच लाखाच्या घरात जवान तैनात करण्यात आले आहेत. उद्द्वव ठाकरेंनी ममता बॅनर्जींना पाठिंबा देत भाजपावर जोरदार केली टीका AOX6 @Loksattalive Follow Us: लोकसत्ता.com पश्चिम बंगालमध्ये एकटी महिला वाघिणीसारखी लढतेय, त्या जिंकल्याच पाहिजेत. त्या एका महिलेला हरवण्यासाठी लाखांवर सीआरपीएफ उतरवले गेले आहेत. जेव्हा मणिपूर २ जळत होतं, तेव्हा ३० हजार जवान होते. पण पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत तेव्हा तिकडे दोन काय पाच लाखाच्या घरात जवान तैनात करण्यात आले आहेत. उद्द्वव ठाकरेंनी ममता बॅनर्जींना पाठिंबा देत भाजपावर जोरदार केली टीका AOX6 @Loksattalive Follow Us: - ShareChat