तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चेवरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणून बदली करण्याचा प्रयत्न झाल्यास सरकारला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
#🆕ताजे अपडेट्स #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🏛️राजकारण #🗞देवेंद्र फडणवीस
00:14

