ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - जळो जिने लाजिरवाणे .. अचानक आपत्ती आली म्हणून म्हणे जीव दिला..... ? घर वाहून गेलं दुष्काळाने पिके करपली, अती पाऊस पडला, पिके बुडाली, गाय, म्हैस मेली, घरातला कर्ता गेला इत्यादी प्रकारच्या घटनेनंतर जीव देणारांची संख्या वाढत चाललेय. ज्यांना सरकारी लाभ हवा, असे लोकं अशी गाऱ्हाणी घेऊन मिडियासमोर येतात  ज्यांना जगण्याचे साधन काहीच नाही असे घडूनही  মাস ওথাা ঘনো असंख्य लोकं झालं गेलं सोडून पुन्हा उभारी घेतात नि आनंदाने जीवन  जगतातः कारण ते जाणतात " येताना एकटाच होतो नि जातानाही एकटाच असेन " तरी एकटाच जगता येईल तोपर्यंत  सगळं जग जगण्याचा आनंद ತsನ' घेईन. पण जगण्यासाठी सरकारच्या अथवा अन्य कोणाच्या " कुबड्या " घेऊन लाचार अवस्थेत मरणार नाही! ! आनंद जी वर्णेकर जळो जिने लाजिरवाणे .. अचानक आपत्ती आली म्हणून म्हणे जीव दिला..... ? घर वाहून गेलं दुष्काळाने पिके करपली, अती पाऊस पडला, पिके बुडाली, गाय, म्हैस मेली, घरातला कर्ता गेला इत्यादी प्रकारच्या घटनेनंतर जीव देणारांची संख्या वाढत चाललेय. ज्यांना सरकारी लाभ हवा, असे लोकं अशी गाऱ्हाणी घेऊन मिडियासमोर येतात  ज्यांना जगण्याचे साधन काहीच नाही असे घडूनही  মাস ওথাা ঘনো असंख्य लोकं झालं गेलं सोडून पुन्हा उभारी घेतात नि आनंदाने जीवन  जगतातः कारण ते जाणतात " येताना एकटाच होतो नि जातानाही एकटाच असेन " तरी एकटाच जगता येईल तोपर्यंत  सगळं जग जगण्याचा आनंद ತsನ' घेईन. पण जगण्यासाठी सरकारच्या अथवा अन्य कोणाच्या " कुबड्या " घेऊन लाचार अवस्थेत मरणार नाही! ! आनंद जी वर्णेकर - ShareChat