ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - कुणाला महत्त्व द्यायचं आणि कुणाला योग्य  अंतरावर ठेवायचं, ही समज आयुष्यात खूप उशिरा येते, पण आली की आयुष्याची गुंतागुंत आपोआप सुट्ू लागते. प्रत्येकालाच आपलं मानण्याची सवय आणि स्वतःची किंमत जपायची सुटते हळूहळू अक्कल येते. जे लोक आपली उपस्थिती गृहीत  धरतात त्यांच्यासाठी स्वतःला सतत झिजवत राहण्यात काहीच अर्थ उरत नाही. काही नाती  जवळ ठेवण्यासाठी नसतात ती फक्त शिकवण देऊन दूर जाण्यासाठी असतात हे कळायला वेळ लागतो. अपेक्षा कमी झाल्या की दुखावणं कमी  होतं आणि मन हलकं होतं. आपल्याला समजून न घेणाऱ्यांना सतत समजावून सांगण्याची गरज राहत नाही. योग्य माणसांना दिलेलं थोडंसं महत्त्वही समाधान देतं, आणि चुकीच्या माणसांना  दिलेलं जास्त महत्त्व आयुष्य थकवून टाकतंः म्हणूनच आयुष्य सोपं करणारी खरी कला म्हणजे लोकांची गर्दी नव्हे ता योग्य अंतर आणि योग्य माणसांची निवड. कुणाला महत्त्व द्यायचं आणि कुणाला योग्य  अंतरावर ठेवायचं, ही समज आयुष्यात खूप उशिरा येते, पण आली की आयुष्याची गुंतागुंत आपोआप सुट्ू लागते. प्रत्येकालाच आपलं मानण्याची सवय आणि स्वतःची किंमत जपायची सुटते हळूहळू अक्कल येते. जे लोक आपली उपस्थिती गृहीत  धरतात त्यांच्यासाठी स्वतःला सतत झिजवत राहण्यात काहीच अर्थ उरत नाही. काही नाती  जवळ ठेवण्यासाठी नसतात ती फक्त शिकवण देऊन दूर जाण्यासाठी असतात हे कळायला वेळ लागतो. अपेक्षा कमी झाल्या की दुखावणं कमी  होतं आणि मन हलकं होतं. आपल्याला समजून न घेणाऱ्यांना सतत समजावून सांगण्याची गरज राहत नाही. योग्य माणसांना दिलेलं थोडंसं महत्त्वही समाधान देतं, आणि चुकीच्या माणसांना  दिलेलं जास्त महत्त्व आयुष्य थकवून टाकतंः म्हणूनच आयुष्य सोपं करणारी खरी कला म्हणजे लोकांची गर्दी नव्हे ता योग्य अंतर आणि योग्य माणसांची निवड. - ShareChat