अथांग पसरलेला समुद्र किती खोल आहे ते पहात बसत नाही त्यासाठी तळाशी असलेले काही कीटक वगैरे शंखशिंपले समुद्र किनारा उद्योगपती जर असेल तर मोती दागीने बनवेल पण मनशी गुंतागूंत काही प्रश्न निर्माण झाले तर पाय सोडून समुद्र तटावर बसल्यावर सुटू शकतील खारे वारे वाहू लागले की वाट ते समुद्राचे पणी खरे असेल खरे वरे पूर्व कडुन पश्चिम कडे वाहतात तर पवन चककी नुसार कळते.पवनचक्की साधन साध्य काय करते साध्यता सिद्ध करते साधनातून साधन असे प्रवाहात जाते समुद्रा वरुन खारे वारे वाहू लागले की स्ल्फर आॅक्साइड़ मुळे गंधक निर्माण होवुन पाणी पिवळे होवू शकते समुद्राच्या पाण्यातून मीठ तयार होते या मीठा चा वापर शुद्ध करुन गृहिनी स्वयंपाकात करतात मीठाशिवाय चव नसते या उक्ती प्रमाणे खारे वारे प्रमाण किती आहे हे तपमान वातावरन निर्मीती वरुन कळले या पाण्यातून आयन्स निर्मित होतात ते अपायकारक नसतात हे आयन्स भगवंता वर जलध्रारा बरसल्यावर जास्त निर्माण होतात नमन करुन मी नमन घेत असते.🙏गंध + उदक =गंधोदक 🙏🙏💦🙏🙏प्रणाम.

