🌺
*गढुळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा,*
*त्याला शांत राहू द्या,*
*गाळ आपोआप खाली बसतो.*
*तसेच जीवनात कितीही ताण तणाव असले,*
*तरी डोकं शांत ठेवा...*
*मार्ग नक्कीच निघतो.*
*जीवनात मागे बघाल,*
*तर अनुभव मिळेल,*
*पुढे बघाल तर आशा मिळेल,*
*आजूबाजूला बघाल,*
*तर सत्य मिळेल,*
*आणि अंतर्मनात बघाल,*
*तर आत्मविश्वास मिळेल.*
*वाद घालायचाच ठरवला तर,*
*छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरही वाद घालता येऊ शकतो.*
*पण समजून घ्यायचेच ठरवले,*
*तर मोठ्यातली मोठी गोष्टही समजून घेता येऊ शकते.*
*दगड तोपर्यंत सुरक्षित राहातो,*
*जोपर्यंत तो डोंगराबरोबर राहातो.*
*पान तोपर्यंत सुरक्षित राहाते,*
*जोपर्यंत ते झाडाबरोबर राहाते.*
*आणि माणूस तोपर्यंत* *सुरक्षित राहातो,*
*जोपर्यंत तो कुटुंबाबरोबर राहातो.*
*कारण...*
*कुटुंबातून विभक्त होऊन,*
*स्वातंत्र्य तर मिळते...*
*पण संस्कार मात्र लोप पावतात !!*
*चांगली माणसं आपल्या जीवनात येणं,*
*हे आपली "भाग्यता"असते.*
*आणि त्यांना आपल्या जीवनात जपुन ठेवणं,*
*हे आपल्यातली "योग्यता"असते !!*
💐💐 शुभ प्रभात 💐💐
#🌞शुभ सकाळ💐 सुप्रभात💐Good morning💐
🙏🏻🌹🙏🏻

