ShareChat
click to see wallet page
search
👉कधीच कोणाला कमी लेखू नका..👌 #✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार #🎑जीवन प्रवास #🙂माणुसकीच नात #🙂सत्य वचन
✍🏽 माझ्या लेखणीतून - कधीच कोणाला कमी సెక్కె नका.. कारण कधीच कोणाला कमी लेखू नका आणि कोणालाही निकामी समजू नका, कारण वेळ ही प्रत्येकाची येत असते. आज जो माणूस साधा दिसतो , शांत असतो , तो खूप मोठा होऊ शकतो , आणि आज जो खूप मोठा  उद्या दिसतो त्यालाही वेळ खाली आणू शकते. आयुष्य खूप वेगाने बदलतं, परिस्थिती कायम सारखी राहत नाही॰ म्हणून माणसाला त्याच्या आजच्या परिस्थितीवरून नाही, तर त्याच्या स्वभावावरून आणि मेहनतीवरून ओळखा. प्रत्येक माणूस काही ना काही शिकवून जातो , प्रत्येकाची एक किंमत असते. आयुष्यात पुढे जाताना  लेखून ? लोकांना कमी  नाही, तर सोबत घेऊन चला. कारण वर जाताना सोबत लागते, पण खाली येताना हात धरायला माणसं लागतात. म्हणूनच प्रत्येकाला महत्त्व द्या, आदर द्या , आणि चांगलं वागा , कारण वेळ आणि माणूस दोघंही कधी बदलतील सांगता येत नाही. शिवभक्त एच.एन॰टोँपे निलंगा  कधीच कोणाला कमी సెక్కె नका.. कारण कधीच कोणाला कमी लेखू नका आणि कोणालाही निकामी समजू नका, कारण वेळ ही प्रत्येकाची येत असते. आज जो माणूस साधा दिसतो , शांत असतो , तो खूप मोठा होऊ शकतो , आणि आज जो खूप मोठा  उद्या दिसतो त्यालाही वेळ खाली आणू शकते. आयुष्य खूप वेगाने बदलतं, परिस्थिती कायम सारखी राहत नाही॰ म्हणून माणसाला त्याच्या आजच्या परिस्थितीवरून नाही, तर त्याच्या स्वभावावरून आणि मेहनतीवरून ओळखा. प्रत्येक माणूस काही ना काही शिकवून जातो , प्रत्येकाची एक किंमत असते. आयुष्यात पुढे जाताना  लेखून ? लोकांना कमी  नाही, तर सोबत घेऊन चला. कारण वर जाताना सोबत लागते, पण खाली येताना हात धरायला माणसं लागतात. म्हणूनच प्रत्येकाला महत्त्व द्या, आदर द्या , आणि चांगलं वागा , कारण वेळ आणि माणूस दोघंही कधी बदलतील सांगता येत नाही. शिवभक्त एच.एन॰टोँपे निलंगा - ShareChat