ShareChat
click to see wallet page
search
#🗓️आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन🌏 🌳 “जंगल आहे, तर जल आहे— जल आहे, तर जीवन आहे” 💧 निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगल आणि पाण्याचे संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. जंगलांमुळेच पाण्याचे स्रोत टिकून राहतात, पुनरुज्जीवित होतात आणि भूजल पातळीत वाढ होते. 🌱 जबाबदारी आपल्या सर्वांचीच: • झाडे लावा आणि त्यांचे संगोपन करावे. • पाण्याचे संवर्धन करावे. • पर्यावरणाचे रक्षण करावे. 🌍 चला, जंगलाचे रक्षण करून आपल्या भविष्यासाठी सुरक्षित आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करूया. अधिक माहितीसाठी वन विभागाच्या अधिकृत माध्यमांना भेट द्या. https://mahaforest.gov.in/ 🌳 वन विभाग, महाराष्ट्र शासन 📱 फेसबुक : @mahaforestofficial 📸 इन्स्टाग्राम: @mahaforestofficial 🐦 X (Twitter): @MahaForest
🗓️आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन🌏 - ShareChat
मुख्यपृष्ठ - महाराष्ट्र वन विभाग