आजची परिस्थिती कितीही कठीण किंवा प्रतिकूल वाटत असली, तरी त्याने खचून जाण्याचे कारण नाही. सध्या काय सुरू आहे यापेक्षा, ईश्वराच्या कृपेने ती परिस्थिती किती उत्तम होऊ शकते, हे जास्त महत्त्वाचे आहे.
आयुष्यात आपण एका गोष्टीवर ठाम विश्वास ठेवू शकतो: बदल हा अटळ आहे. कोणतीही गोष्ट बदलायला एक दिवस, किंबहुना एक मिनिटही पुरेसा असतो. त्यामुळे आयुष्यात कधीही हार मानण्याची चूक करू नका; कारण कदाचित पुढचाच क्षण तुमचे नशीब बदलणारा ठरू शकतो.
हरे कृष्ण
🙏🏻
#✍️ विचार


