: Sunil kadam :
ShareChat
click to see wallet page
@1029967s
1029967s
: Sunil kadam :
@1029967s
I Love Sharechat :)
#✍️ विचार
✍️ विचार - जगाचा निरोप घेताना माणूस इथून काहीही नेऊ शकत नाही , ह्यावर माझा विश्वास नाही.. आयुष्यभर ठसठसत असलेली पण सांगता न येणारी असख्य दुःख ता आपल्या बरोबर नेतो. ೩ g ಊ1ಹ जगाचा निरोप घेताना माणूस इथून काहीही नेऊ शकत नाही , ह्यावर माझा विश्वास नाही.. आयुष्यभर ठसठसत असलेली पण सांगता न येणारी असख्य दुःख ता आपल्या बरोबर नेतो. ೩ g ಊ1ಹ - ShareChat
#✍️ विचार
✍️ विचार - ठेव कुणासाठी. आपले स्वतःचे असे काहीही नाही. जे काही Tಊಾq तात्पुरती ठेव आहे. पुत्र आपल्या जवळ आहे ती आपली ` ही सुनेची ठेव आहे.़ कन्या ही जावयाची ठेव आहे.़ जिवन हे मुत्युची ठेव आहे आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे. एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल. मुलीला जावाई घेऊन जाईल. जिवॅन मुत्युला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल. जिवनाचा सर्वात मोठा गुरू काळ असतो. कारण काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवत नाही. तेव्हा ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा. तिच्यावर मालकी हक्क गाजवण्याचा प्रयत्न नका. आपण कितीही हुशार असलात , तरी आपण माणसाने माणसासाठी कसे वागावे , हे जर माहीत नसेल काहीच उपयोग नाही. समाधान हुशारीचा  तर तुमच्या म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतःकरनाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा 1 होतो. சி दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाट्न खाणारा कधी उपाशी मरत नाही..!! ठेव कुणासाठी. आपले स्वतःचे असे काहीही नाही. जे काही Tಊಾq तात्पुरती ठेव आहे. पुत्र आपल्या जवळ आहे ती आपली ` ही सुनेची ठेव आहे.़ कन्या ही जावयाची ठेव आहे.़ जिवन हे मुत्युची ठेव आहे आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे. एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल. मुलीला जावाई घेऊन जाईल. जिवॅन मुत्युला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल. जिवनाचा सर्वात मोठा गुरू काळ असतो. कारण काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवत नाही. तेव्हा ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा. तिच्यावर मालकी हक्क गाजवण्याचा प्रयत्न नका. आपण कितीही हुशार असलात , तरी आपण माणसाने माणसासाठी कसे वागावे , हे जर माहीत नसेल काहीच उपयोग नाही. समाधान हुशारीचा  तर तुमच्या म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतःकरनाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा 1 होतो. சி दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाट्न खाणारा कधी उपाशी मरत नाही..!! - ShareChat
#✍️ विचार
✍️ विचार - रोज रोज मरता मरता मी एक दिवस जगणं शिकलो प्रत्त्येक येणाऱ्या गोष्टीकडे बारकाईने बघण शिकलो ! फरक नाही पडत कोणाचाच अपेक्षा सगळी संपली आहे जाणाऱ्याने जावे हरकत नाही माझी दिशा वेगळी झाली आहे ! नको कोणाच्या भरवश्यावर स्वतः स्वतःमध्ये खुश राहीन थकलो जगून दुसॅऱ्यांसाठी आता स्वतःसाठी श्वास घेईन ! रोज रोज मरता मरता मी एक दिवस जगणं शिकलो प्रत्त्येक येणाऱ्या गोष्टीकडे बारकाईने बघण शिकलो ! फरक नाही पडत कोणाचाच अपेक्षा सगळी संपली आहे जाणाऱ्याने जावे हरकत नाही माझी दिशा वेगळी झाली आहे ! नको कोणाच्या भरवश्यावर स्वतः स्वतःमध्ये खुश राहीन थकलो जगून दुसॅऱ्यांसाठी आता स्वतःसाठी श्वास घेईन ! - ShareChat
#✍️ विचार
✍️ विचार - 1 प्रत्येक व्यक्तीचं. & प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं एक स्वतंत्र आयुष्य असतं आणि त्या आयुष्याची जखम , स्वप्नं, अपयश आणि निर्णय तो एकटाच पचवत असतो. बाहेरून हसणाऱ्या चेहऱ्यामागे किती वेदना दडलेल्या आहेत़ हे कुणालाच दिसत नाही. म्हणूनच त्याच्या आयुष्यात कोणीही नकोसा हस्तक्षेप केला तर तो अस्वस्थ होतो. कारण त्या हस्तक्षेपामुळे त्याच्या आतल्या जगावर आघात होतो. हे जग त्य़ाने अनुभवांच्या विटांनी , अश्रूंच्या सिमेंटने आणि स्वप्नांच्या छताखाली उभं केलेलं असतं. प्रत्येक माणूस बाहेरच्या जगात वावरत असतो , पण आतमध्ये तो स्वतःशीच झगडत असतो. कुणाला काय सांगावं आणि काय लपवावं हे तो स्वतःच ठरवतो. अंतर्मनातलं जग हे [ಾಣಕಾ್ प्रदर्शनासाठी नसतं , ते फक्त जगण्यासाठी असतं. स्वतःला समजावतो , सावरतो आणि पुन्हा उभा " राहतो. म्हणूनच त्या जगात अडखळणारा हस्तक्षेप त्याला असह्य वाटतो. प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा भार स्वतःच उचललेला असतो , त्यामुळे सीमा ओलांडणं वेदनादायक ठरतं. दुसऱ्याच्या आयुष्याकडे पाहताना हे समजून घेणं गरजेचं असतं की तो त्याच्या अंतर्मनातल्या जगासाठी रोज लढत असतो. Herathi  Facts 1 प्रत्येक व्यक्तीचं. & प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं एक स्वतंत्र आयुष्य असतं आणि त्या आयुष्याची जखम , स्वप्नं, अपयश आणि निर्णय तो एकटाच पचवत असतो. बाहेरून हसणाऱ्या चेहऱ्यामागे किती वेदना दडलेल्या आहेत़ हे कुणालाच दिसत नाही. म्हणूनच त्याच्या आयुष्यात कोणीही नकोसा हस्तक्षेप केला तर तो अस्वस्थ होतो. कारण त्या हस्तक्षेपामुळे त्याच्या आतल्या जगावर आघात होतो. हे जग त्य़ाने अनुभवांच्या विटांनी , अश्रूंच्या सिमेंटने आणि स्वप्नांच्या छताखाली उभं केलेलं असतं. प्रत्येक माणूस बाहेरच्या जगात वावरत असतो , पण आतमध्ये तो स्वतःशीच झगडत असतो. कुणाला काय सांगावं आणि काय लपवावं हे तो स्वतःच ठरवतो. अंतर्मनातलं जग हे [ಾಣಕಾ್ प्रदर्शनासाठी नसतं , ते फक्त जगण्यासाठी असतं. स्वतःला समजावतो , सावरतो आणि पुन्हा उभा " राहतो. म्हणूनच त्या जगात अडखळणारा हस्तक्षेप त्याला असह्य वाटतो. प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा भार स्वतःच उचललेला असतो , त्यामुळे सीमा ओलांडणं वेदनादायक ठरतं. दुसऱ्याच्या आयुष्याकडे पाहताना हे समजून घेणं गरजेचं असतं की तो त्याच्या अंतर्मनातल्या जगासाठी रोज लढत असतो. Herathi  Facts - ShareChat
#✍️ विचार
✍️ विचार - ज्याला समजून घ्याचचे असते त्याला न 4 सांगता सर्व काही समजते* *पण *ज्याला समजून च घ्यायचे नसते त्याला लाख सांगा त्याला कधीच काही समजणार नाही* *जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात..त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकणे शक्य नसते , किरण दाभाडे @myquote ज्याला समजून घ्याचचे असते त्याला न 4 सांगता सर्व काही समजते* *पण *ज्याला समजून च घ्यायचे नसते त्याला लाख सांगा त्याला कधीच काही समजणार नाही* *जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात..त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकणे शक्य नसते , किरण दाभाडे @myquote - ShareChat
#✍️ विचार
✍️ विचार - आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला, की बस्स झाले॰ श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे ? नाही पडली की आपली आपल्याला अडचण श्रीमंतीच आहे ! पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न आग्रहाने करावा, आणि नंतर होईल तसे होऊ मात्र द्यावे॰ आपण आतून निष्काम, निर्लोभ आणि निरिच्छ असावे॰ दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी ठेवू कधीही 4. बुद्धी श्रीमहाराज. आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला, की बस्स झाले॰ श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे ? नाही पडली की आपली आपल्याला अडचण श्रीमंतीच आहे ! पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न आग्रहाने करावा, आणि नंतर होईल तसे होऊ मात्र द्यावे॰ आपण आतून निष्काम, निर्लोभ आणि निरिच्छ असावे॰ दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी ठेवू कधीही 4. बुद्धी श्रीमहाराज. - ShareChat
#✍️ विचार
✍️ विचार - मी मस्त आहे॰. माणूस वयाच्या एका टप्प्यावर येऊन अचानक शांत होतो. सगळ्या अपेक्षा , इच्छा , आवडी -निवडी सगळं बाजूला सारून तो फक्त शांतता निवडतो. या पळणाऱ्या आयुष्याच्या मागे धावत धावत तो शेवटी दमून जातो. वाद , ताणतणाव , नात्यातलं राजकारण , ह्या सगळ्या गोष्टींचा भार इतका जड होतो की कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं गिळून ही छोट्यातली छोटी अपेक्षाही तो आतच 1 टाकतो. का? कारण तो थकतो. जगासमोर "मी मस्त आहे" हा मुखवटा रोज रेंगाळवायला थकतो. अतोनात कष्ट करूनही पुन्हा पुन्हा येणाऱ्या अपयशांशी झुंज द्यायला थकतो. आणि मग तो शांत होतो. रागाने नाही , उद्वेगाने नाही. तर स्वतःला वाचवण्यासाठी. स्वतःला पुन्हा सावरायला. स्वतःकडे शांतपणे परत यायला. ती शांतता काही पराभव नसते , ती त्याची शेवटची हिम्मत असते. Herathi Facts मी मस्त आहे॰. माणूस वयाच्या एका टप्प्यावर येऊन अचानक शांत होतो. सगळ्या अपेक्षा , इच्छा , आवडी -निवडी सगळं बाजूला सारून तो फक्त शांतता निवडतो. या पळणाऱ्या आयुष्याच्या मागे धावत धावत तो शेवटी दमून जातो. वाद , ताणतणाव , नात्यातलं राजकारण , ह्या सगळ्या गोष्टींचा भार इतका जड होतो की कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं गिळून ही छोट्यातली छोटी अपेक्षाही तो आतच 1 टाकतो. का? कारण तो थकतो. जगासमोर "मी मस्त आहे" हा मुखवटा रोज रेंगाळवायला थकतो. अतोनात कष्ट करूनही पुन्हा पुन्हा येणाऱ्या अपयशांशी झुंज द्यायला थकतो. आणि मग तो शांत होतो. रागाने नाही , उद्वेगाने नाही. तर स्वतःला वाचवण्यासाठी. स्वतःला पुन्हा सावरायला. स्वतःकडे शांतपणे परत यायला. ती शांतता काही पराभव नसते , ती त्याची शेवटची हिम्मत असते. Herathi Facts - ShareChat
#✍️ विचार
✍️ विचार - मनात तेच लोक बसतात ज्यांचे मन साफ आहेः FB PAGE SMs SUNDAR MARATHI SUVICHAR कारण, सुई मध्ये तोच धागा प्रवश करू शकताज्या খIPIলIIID नाहीः मनात तेच लोक बसतात ज्यांचे मन साफ आहेः FB PAGE SMs SUNDAR MARATHI SUVICHAR कारण, सुई मध्ये तोच धागा प्रवश करू शकताज्या খIPIলIIID नाहीः - ShareChat
#✍️ विचार
✍️ विचार - कटाळ्यात सर दोन जाती आहेत. कटाळा कशाचा आलाय त नेमकेपणाने सांगणारे आणि कशाचा कंटाळा ह्याचा उलगडाच होणारे. 7 जे नेमकेपणाने सांगू शकतात शोधतात. ते हॉबी स्वतःला वाचवतात. . व॰ पु. काळ कटाळ्यात सर दोन जाती आहेत. कटाळा कशाचा आलाय त नेमकेपणाने सांगणारे आणि कशाचा कंटाळा ह्याचा उलगडाच होणारे. 7 जे नेमकेपणाने सांगू शकतात शोधतात. ते हॉबी स्वतःला वाचवतात. . व॰ पु. काळ - ShareChat
#गुड नाईट
गुड नाईट - जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात. ती आपोआप गुंफली जातात, मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात तुमच्यासारखी गोड माणसं हक्काने राज्य करतात , यालाच तर ऋणानुबद्ध म्हणतात. शुभ रात्रो- जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात. ती आपोआप गुंफली जातात, मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात तुमच्यासारखी गोड माणसं हक्काने राज्य करतात , यालाच तर ऋणानुबद्ध म्हणतात. शुभ रात्रो- - ShareChat