vikasganga@creation.
ShareChat
click to see wallet page
@137394839
137394839
vikasganga@creation.
@137394839
आमच्या पोस्ट ह्या समाजाच्या हितासाठी असतात.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - उधळण करीत आणि श्री टाळ मृदंगाच्या गजरात, फुलांची स्वामी समर्थ'च्या जयघोषात पालखीचे स्वागत करण्यात स्थानकापासून ते श्री स्वामी समर्थ मंदिरापर्यंत आले. एसटी पालखीची मिरवणूक काढण्यात आली॰ या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी पालखी व मूळ दर्शन घेतले. पादुकांचे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने दरवर्षी स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे व मूळ विविध गावांमध्ये आगमन व परिक्रमा आयोजित पादुकांचे केली जाते. ही पालखी महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटक दहा हजार किलोमीटरचा प्रवास करत राज्यांत सुमारे भाविकांना दर्शन देते. म्हसळा शहरात ही पालखी आणण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज मंडळ, म्हसळा यांनी विशेष प्रयत्न केले. पालखी आगमनाच्या वेळी शेकडो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी पाणी आणि चहा, प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पालखी सोहळ्याचे नियोजनही मंडळाने अत्यंत उत्तमप्रकारे केले কীন उधळण करीत आणि श्री टाळ मृदंगाच्या गजरात, फुलांची स्वामी समर्थ'च्या जयघोषात पालखीचे स्वागत करण्यात स्थानकापासून ते श्री स्वामी समर्थ मंदिरापर्यंत आले. एसटी पालखीची मिरवणूक काढण्यात आली॰ या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी पालखी व मूळ दर्शन घेतले. पादुकांचे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने दरवर्षी स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे व मूळ विविध गावांमध्ये आगमन व परिक्रमा आयोजित पादुकांचे केली जाते. ही पालखी महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटक दहा हजार किलोमीटरचा प्रवास करत राज्यांत सुमारे भाविकांना दर्शन देते. म्हसळा शहरात ही पालखी आणण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज मंडळ, म्हसळा यांनी विशेष प्रयत्न केले. पालखी आगमनाच्या वेळी शेकडो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी पाणी आणि चहा, प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पालखी सोहळ्याचे नियोजनही मंडळाने अत्यंत उत्तमप्रकारे केले কীন - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - ओला सुका कचरा विलगीकरण करू, पिंपरी चिंचवड शहराला देशात नंबर वन करू॰ 'प्लॅस्टिकच्या कचऱ्याला लावू नका काडी, घरी येईल घंटागाडी ' , अशा विविध घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी नगरसेविका वाकडकर, सहाय्यक आरोग्य श्रुती अधिकारी शांताराम माने, अनिता धुमाळ, एसपी इंग्लिश संस्थापक ्अध्यक्ष अंकुश बोडके, मुख्याध्यापिका स्कूलचे चंदा आतकरी , मुख्य आरोग्य निरीक्षक योगेश फल्ले यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, परिसरातील नागरिक, स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमात कचरा टाकताना स्वच्छतेचे महत्व महिलांना पटवून देण्यात आले. साळुंके यांनी ओला, सुका, घातक, सॅनिटरी आणि प्लॅस्टिक अशा कचऱ्याचे पाच प्रकारांमध्ये वर्गीकरण करून तो स्वतंत्रपणे घंटागाडीत टाकायची सवय लावण्याचे आवाहन केले. डॉ. नंदकुमार धुमाळ, कामगार कल्याण मंडळाचे शहराध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. ओला सुका कचरा विलगीकरण करू, पिंपरी चिंचवड शहराला देशात नंबर वन करू॰ 'प्लॅस्टिकच्या कचऱ्याला लावू नका काडी, घरी येईल घंटागाडी ' , अशा विविध घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी नगरसेविका वाकडकर, सहाय्यक आरोग्य श्रुती अधिकारी शांताराम माने, अनिता धुमाळ, एसपी इंग्लिश संस्थापक ्अध्यक्ष अंकुश बोडके, मुख्याध्यापिका स्कूलचे चंदा आतकरी , मुख्य आरोग्य निरीक्षक योगेश फल्ले यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, परिसरातील नागरिक, स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमात कचरा टाकताना स्वच्छतेचे महत्व महिलांना पटवून देण्यात आले. साळुंके यांनी ओला, सुका, घातक, सॅनिटरी आणि प्लॅस्टिक अशा कचऱ्याचे पाच प्रकारांमध्ये वर्गीकरण करून तो स्वतंत्रपणे घंटागाडीत टाकायची सवय लावण्याचे आवाहन केले. डॉ. नंदकुमार धुमाळ, कामगार कल्याण मंडळाचे शहराध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - मुंबईकर ठरणार का पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत? तुमचा प्लास्टिकचा कचरा ठरतोय पृथ्वीच्या अंताचे कारण! 8.40 am 9 Mar 2026 लोकमत अविनाश कुबल निसर्ग अभ्यासक 'दी ओशियन क्लीनअप ' या नेदरलँडच्या संस्थेच्या अहवालानुसार दरवर्षी मुंबई आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशातील ५० लाख किलो प्लास्टिक समुद्रात फेकले जाते. पाण्यात गेलेले हे प्लास्टिक अनेक वेळा समुद्राच्या तळाशी जाऊन बसते. সম্ুভ্রানীল সনানামাদ্ধন त्यातील बहुतांशी तर भाग समुद्रात इकडे तिकडे पसरतो. पाण्यामध्ये तळाला जाऊन बसणारे आणि तरंगणारे प्लास्टिक या परिसंस्थेमधील वनस्पतींसाठी त्रासदायक तर ठरतेच, परंतु प्राणीसृष्टीच्याही विनाशाचे कारण ठरत आहे. मुंबईकर ठरणार का पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत? तुमचा प्लास्टिकचा कचरा ठरतोय पृथ्वीच्या अंताचे कारण! 8.40 am 9 Mar 2026 लोकमत अविनाश कुबल निसर्ग अभ्यासक 'दी ओशियन क्लीनअप ' या नेदरलँडच्या संस्थेच्या अहवालानुसार दरवर्षी मुंबई आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशातील ५० लाख किलो प्लास्टिक समुद्रात फेकले जाते. पाण्यात गेलेले हे प्लास्टिक अनेक वेळा समुद्राच्या तळाशी जाऊन बसते. সম্ুভ্রানীল সনানামাদ্ধন त्यातील बहुतांशी तर भाग समुद्रात इकडे तिकडे पसरतो. पाण्यामध्ये तळाला जाऊन बसणारे आणि तरंगणारे प्लास्टिक या परिसंस्थेमधील वनस्पतींसाठी त्रासदायक तर ठरतेच, परंतु प्राणीसृष्टीच्याही विनाशाचे कारण ठरत आहे. - ShareChat
#🎓जनरल नॉलेज
🎓जनरल नॉलेज - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नवी मुंबईतील मॅट्रिमोनियल साइटवर ४३ वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याला ओळख झालेल्या महिलेने जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे॰ ओळख झाल्यानंतर संबंध प्रस्थापित झाले आणि नंतर महिलेने बलात्काराची खोटी धमकी देऊन त्याच्याकडून ४२.८७ लाख रुपये उकळले. भीतीने ग्रासलेल्या तरुणाने कर्ज काढले, बहिणीचे सोने गहाण ठेवले आणि रोख व ऑनलाइन ट्रान्सफरद्वारे ही रक्कम दिली. अखेर मानसिक त्रास असह्य झाल्याने त्याने भारतीय विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली॰ याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारे अनेक महिला आणि पुरुषांना 'डॉक्टर' , ' सीईओ' किंवा ' इंजिनिअर' एनआरआय' असल्याचे सांगून फसवले जात आहे॰ गुन्हेगार बनावट प्रोफाइल तयार करतात, महागड्या भेटवस्तूंचे आमिष दाखवतात, कस्टम ड्यूटी किंवा इतर खोट्या कारणांसाठी पैसे मागतात. काही प्रकरणांत 'डिजिटल अरेस्ट' ची भीती दाखवून किंवा खोट्या बलात्कार | ब्लॅकमेलच्या धमक्या देऊन कोट्यवधींची उकळणी केली जाते. एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नवी मुंबईतील मॅट्रिमोनियल साइटवर ४३ वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याला ओळख झालेल्या महिलेने जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे॰ ओळख झाल्यानंतर संबंध प्रस्थापित झाले आणि नंतर महिलेने बलात्काराची खोटी धमकी देऊन त्याच्याकडून ४२.८७ लाख रुपये उकळले. भीतीने ग्रासलेल्या तरुणाने कर्ज काढले, बहिणीचे सोने गहाण ठेवले आणि रोख व ऑनलाइन ट्रान्सफरद्वारे ही रक्कम दिली. अखेर मानसिक त्रास असह्य झाल्याने त्याने भारतीय विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली॰ याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारे अनेक महिला आणि पुरुषांना 'डॉक्टर' , ' सीईओ' किंवा ' इंजिनिअर' एनआरआय' असल्याचे सांगून फसवले जात आहे॰ गुन्हेगार बनावट प्रोफाइल तयार करतात, महागड्या भेटवस्तूंचे आमिष दाखवतात, कस्टम ड्यूटी किंवा इतर खोट्या कारणांसाठी पैसे मागतात. काही प्रकरणांत 'डिजिटल अरेस्ट' ची भीती दाखवून किंवा खोट्या बलात्कार | ब्लॅकमेलच्या धमक्या देऊन कोट्यवधींची उकळणी केली जाते. - ShareChat
#🌹देवी देवता🙏
🌹देवी देवता🙏 - नारायणी नमोस्तुते मुंबई 8 Mar २०२६ 5.01 pm तरुण भारत वा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संगमावर वसलेले कोल्हापूर हे शहर शतकानुशतके आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जीवनाचे एक महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. या शहराची ओळख म्हणून केंद्रस्थानी उभे आहे करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि पूजनीय शक्तिस्थानांपैकी एक॰ नारायणी नमोस्तुते मुंबई 8 Mar २०२६ 5.01 pm तरुण भारत वा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संगमावर वसलेले कोल्हापूर हे शहर शतकानुशतके आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जीवनाचे एक महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. या शहराची ओळख म्हणून केंद्रस्थानी उभे आहे करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि पूजनीय शक्तिस्थानांपैकी एक॰ - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात की, म्हणाले राज्याच्या कृषी GDP वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले 3ITగ वसुधा व्हाईस कॉल नोटिस शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. पशुधन व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन संवर्धन योजना सुरू करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांसाठी AGRI STACK योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करण्यात येणार आहे. योजनेतून स्थानिक मासळी उत्पादनाला चालना देणे, या आधुनिकीकरण करणे तसेच तलावांचे मत्स्य बाजारांचे पुनरुज्जीवन करणे यावर भर दिला जाईल. शेतकऱ्यांसाठी ' शेत पाणंद योजना' सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पूर्ण करणार. राज्यात नैसर्गिक शेती अभियान सुरू केलं जाणार. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ आता शेतमजुरांनाही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली॰ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात की, म्हणाले राज्याच्या कृषी GDP वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले 3ITగ वसुधा व्हाईस कॉल नोटिस शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. पशुधन व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन संवर्धन योजना सुरू करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांसाठी AGRI STACK योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करण्यात येणार आहे. योजनेतून स्थानिक मासळी उत्पादनाला चालना देणे, या आधुनिकीकरण करणे तसेच तलावांचे मत्स्य बाजारांचे पुनरुज्जीवन करणे यावर भर दिला जाईल. शेतकऱ्यांसाठी ' शेत पाणंद योजना' सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पूर्ण करणार. राज्यात नैसर्गिक शेती अभियान सुरू केलं जाणार. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ आता शेतमजुरांनाही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली॰ - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून शेतकरी , शेतमजूर आणि कृषीपूरक व्यवसायांना चालना देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. फडणवीस यांनी आपल्या भाषणात राज्याच्या मुख्यमंत्री कृषी क्षेत्राचा जीडीपी वाढवण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केल्याचे सांगितले. कृषी विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी . शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा शेतकऱ्यांसाठी AGRI STACK योजना सुरू वसुधा व्हॉईस कॉल नोटीस सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन संवर्धन योजना राबविणार मत्स्यसंपदा योजना सुरू करून स्थानिक मुख्यमंत्री मासळी उत्पादनाला चालना मत्स्य बाजारांचे आधुनिकीकरण व तलावांचे पुनरुज्जीवन शेतकऱ्यांसाठी ' शेत पाणंद योजना ' 6 यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून शेतकरी , शेतमजूर आणि कृषीपूरक व्यवसायांना चालना देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. फडणवीस यांनी आपल्या भाषणात राज्याच्या मुख्यमंत्री कृषी क्षेत्राचा जीडीपी वाढवण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केल्याचे सांगितले. कृषी विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी . शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा शेतकऱ्यांसाठी AGRI STACK योजना सुरू वसुधा व्हॉईस कॉल नोटीस सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन संवर्धन योजना राबविणार मत्स्यसंपदा योजना सुरू करून स्थानिक मुख्यमंत्री मासळी उत्पादनाला चालना मत्स्य बाजारांचे आधुनिकीकरण व तलावांचे पुनरुज्जीवन शेतकऱ्यांसाठी ' शेत पाणंद योजना ' 6 - ShareChat