vikasganga@creation.
ShareChat
click to see wallet page
@137394839
137394839
vikasganga@creation.
@137394839
आमच्या पोस्ट ह्या समाजाच्या हितासाठी असतात.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - ما वॉटर स्पोर्ट्साठी Satara News पर्यटकांची गर्दीः मुनावळ्यातील निळ्याशार पाण्यात बोटींची राईड 6:49 pm 31 Mar 2026 नवराष्ट्र स्पोर्ट्साठी पर्यटकांची गर्दी वॉटर मुनावळ्यातील निळ्याशार पाण्यात बोटींची राईड मेढा| दत्तात्रय पवार जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने सातारा समृद्ध असा जिल्हा आहे. जिल्ह्यात थंड हवेची ठिकाणं आणि मन वेधून घेणारी तालावं असल्याने अनेकदा पर्यटकांची पसंती जास्त मिळते. Ad ما वॉटर स्पोर्ट्साठी Satara News पर्यटकांची गर्दीः मुनावळ्यातील निळ्याशार पाण्यात बोटींची राईड 6:49 pm 31 Mar 2026 नवराष्ट्र स्पोर्ट्साठी पर्यटकांची गर्दी वॉटर मुनावळ्यातील निळ्याशार पाण्यात बोटींची राईड मेढा| दत्तात्रय पवार जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने सातारा समृद्ध असा जिल्हा आहे. जिल्ह्यात थंड हवेची ठिकाणं आणि मन वेधून घेणारी तालावं असल्याने अनेकदा पर्यटकांची पसंती जास्त मिळते. Ad - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - अमरावतीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्या मित्राला आधी रस्त्यात अडवून मारहाण केली धक्कादायक बाब म्हणजे , आरोपींनी बलात्कार करताना व्हिडीओ शूट केला होता. घडलेला प्रकार कोणाला  सांगितला तर हा व्हिडीओ व्हायरल करु अशी धमकी त्यांनी तरुणीला दिली होती॰ fjo पोलिसांनी जंगल काढलं, १२ तासात आरोपीला अटक पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले  आहे॰या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत्  असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे अमरावतीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्या मित्राला आधी रस्त्यात अडवून मारहाण केली धक्कादायक बाब म्हणजे , आरोपींनी बलात्कार करताना व्हिडीओ शूट केला होता. घडलेला प्रकार कोणाला  सांगितला तर हा व्हिडीओ व्हायरल करु अशी धमकी त्यांनी तरुणीला दिली होती॰ fjo पोलिसांनी जंगल काढलं, १२ तासात आरोपीला अटक पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले  आहे॰या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत्  असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - ' वैशाली 'चा सुवर्णप्रवास; इमारतीपलीकडचं एक जिवंत कुटुंब! मुंबई 11:01 an ३० Mar २०२६ तरुण भारत बई (विशेष प्रतिनिधी) : कांदिवली पश्चिमेतील ೯ कांदिवली गाव परिसरात १९७६ साली उभी राहिलेली म्युनिसिपल एम्प्लॉइज 'वैशाली' को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीला स्थापनेची नुकतीच ५० वर्षे पूर्ण सुवर्णमहोत्सवी वर्षात दाखल झाली आहे. करून ' वैशाली 'चा सुवर्णप्रवास; इमारतीपलीकडचं एक जिवंत कुटुंब! मुंबई 11:01 an ३० Mar २०२६ तरुण भारत बई (विशेष प्रतिनिधी) : कांदिवली पश्चिमेतील ೯ कांदिवली गाव परिसरात १९७६ साली उभी राहिलेली म्युनिसिपल एम्प्लॉइज 'वैशाली' को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीला स्थापनेची नुकतीच ५० वर्षे पूर्ण सुवर्णमहोत्सवी वर्षात दाखल झाली आहे. करून - ShareChat
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
1️⃣महाराष्ट्र अपडेट्स - श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयाच्या आवारामध्ये कचरा व घाण व चिखल याचा खच पडला असून त्या ठिकाणी खूप मोठ्या पसरलेली पहायला मिळते. కౌేళగి प्रमाणात गोखले महाविद्यालयाच्या परिसरातच गोखले विद्यालयाची इंग्रजी माध्यमाची  शाळा आहः कचऱ्याबरोबरच या ठिकाणी मेलेले  ತ माजर यांना देखील टाकण्यात येते. सर्व ग्रामपंचायतींमध्ये अभियान चाँगल्या प्रकारे राबवण्यात येते॰ स्वच्छता परंतु आराठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये नागरी वस्ती प्रचंड प्रमाणात वाढली असून त्या ठिकाणी कचरा रस्त्यावर टाकल्यामुळे श्रीवर्धन दिघी मार्गावरून जाणाऱ्या  प्रवाशांना ही दुर्गंधीचा  सामना करावा लागतो  श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयाच्या आवारामध्ये कचरा व घाण व चिखल याचा खच पडला असून त्या ठिकाणी खूप मोठ्या पसरलेली पहायला मिळते. కౌేళగి प्रमाणात गोखले महाविद्यालयाच्या परिसरातच गोखले विद्यालयाची इंग्रजी माध्यमाची  शाळा आहः कचऱ्याबरोबरच या ठिकाणी मेलेले  ತ माजर यांना देखील टाकण्यात येते. सर्व ग्रामपंचायतींमध्ये अभियान चाँगल्या प्रकारे राबवण्यात येते॰ स्वच्छता परंतु आराठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये नागरी वस्ती प्रचंड प्रमाणात वाढली असून त्या ठिकाणी कचरा रस्त्यावर टाकल्यामुळे श्रीवर्धन दिघी मार्गावरून जाणाऱ्या  प्रवाशांना ही दुर्गंधीचा  सामना करावा लागतो - ShareChat
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻
✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 - म्हसळा शहरातील फोंडा मोहल्ला येथे राहणारे शौकत परदेशी (वय ७५ ) हे घरी होते. सायंकाळी ४ ते हुसेनमियां ५ वाजण्याच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने त्यांच्या गळ्यावर व हातावर वार करुन त्यांची हत्या करण्यात आली॰ अज्ञात इसम त्यांच्या घरात घुसला आणि त्याने आजोबांवर वार केले, कोणी ओळखू नये म्हणून हल्लेखोराने त्याच्या तोंडाला कपडा बांधला होता. वस्तीतून पसार झाला, अशी माहिती हल्ल्यानंतर तो भर २० वर्षीय नातवाने पोलिसांना दिली होती. मात्र तपासात त्यानेच आजोबांची हत्या केल्याचे उघड সাই্ট নহীী झाले माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यांनी कहाळे दिली॰. दरम्यान , या घटनेचा अधिक तपास म्हसळा पोलीस करत आहेत. म्हसळा शहरातील फोंडा मोहल्ला येथे राहणारे शौकत परदेशी (वय ७५ ) हे घरी होते. सायंकाळी ४ ते हुसेनमियां ५ वाजण्याच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने त्यांच्या गळ्यावर व हातावर वार करुन त्यांची हत्या करण्यात आली॰ अज्ञात इसम त्यांच्या घरात घुसला आणि त्याने आजोबांवर वार केले, कोणी ओळखू नये म्हणून हल्लेखोराने त्याच्या तोंडाला कपडा बांधला होता. वस्तीतून पसार झाला, अशी माहिती हल्ल्यानंतर तो भर २० वर्षीय नातवाने पोलिसांना दिली होती. मात्र तपासात त्यानेच आजोबांची हत्या केल्याचे उघड সাই্ট নহীী झाले माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यांनी कहाळे दिली॰. दरम्यान , या घटनेचा अधिक तपास म्हसळा पोलीस करत आहेत. - ShareChat
#🎓जनरल नॉलेज
🎓जनरल नॉलेज - बेळगाव महानगरपालि केकडून रविवार d 4Rra ೦:೦೦ Pm 02800 पाण्याचा ?आ८ ~ निचरा होण्याचे कांदा मार्केट, भातकांडे 06, रविवार चुकीचे गल्ली , मेणसे गल्ली या परिसरातील नियोजन सर्व पाणी वाहात येऊन रविवार पेठ कॉर्नरवर साचत आहे. सार्वजनिक करण्यात स्वच्छतागृहाच्या शेजारी मंगळवारी  आल्याने त्याचा झालेल्या पावसामुळे गुडघाभर  पाणी साचले होते. फटका வபல் दुकानांसह घरांमध्ये हे आसपासच्या आजूबाजूच्या पाणी शिरले. पाणी जाण्यास वाट नागरिकांना हे पाणी साचण्याचे नसल्यामुळे  बसू लागला प्रकार घडत आहेत. 318 बेळगाव महानगरपालि केकडून रविवार d 4Rra ೦:೦೦ Pm 02800 पाण्याचा ?आ८ ~ निचरा होण्याचे कांदा मार्केट, भातकांडे 06, रविवार चुकीचे गल्ली , मेणसे गल्ली या परिसरातील नियोजन सर्व पाणी वाहात येऊन रविवार पेठ कॉर्नरवर साचत आहे. सार्वजनिक करण्यात स्वच्छतागृहाच्या शेजारी मंगळवारी  आल्याने त्याचा झालेल्या पावसामुळे गुडघाभर  पाणी साचले होते. फटका வபல் दुकानांसह घरांमध्ये हे आसपासच्या आजूबाजूच्या पाणी शिरले. पाणी जाण्यास वाट नागरिकांना हे पाणी साचण्याचे नसल्यामुळे  बसू लागला प्रकार घडत आहेत. 318 - ShareChat
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻
✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 - गांधीनगर प्रुट मार्केट रस्त्याकडेला फळांचा कचरा 12:13 pm 30 Mar 2026 तरुण भारत WAUI VII रिसरात कचरा न टाकण्याचे आवाहन q आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता गांधीनगर प्रुट मार्केमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी बेळगाव आपले उत्पादन घेऊन येतात. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात फळांची खरेदी विक्री होत असते. काहीवेळा खराब झालेली फळेही मार्केटमध्ये येत असतात किंवा साठा केल्यामुळे काही फळे खराब होतात. ही खराब व नासधूस झालेली फळे व्यापारी व शेतकरी रस्त्याच्या परिसरात अस्वच्छता बाजूला टाकत आहेत. यामुळे पसरली असून, दुर्गंधी येत आहे. परिणामी कचऱ्यामुळे साथीच्या रोगांना निमंत्रण मिळत असून शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे॰ यासाठी परिसरात कचरा न टाकण्याची आवश्यकता आहे॰ गांधीनगर प्रुट मार्केट रस्त्याकडेला फळांचा कचरा 12:13 pm 30 Mar 2026 तरुण भारत WAUI VII रिसरात कचरा न टाकण्याचे आवाहन q आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता गांधीनगर प्रुट मार्केमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी बेळगाव आपले उत्पादन घेऊन येतात. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात फळांची खरेदी विक्री होत असते. काहीवेळा खराब झालेली फळेही मार्केटमध्ये येत असतात किंवा साठा केल्यामुळे काही फळे खराब होतात. ही खराब व नासधूस झालेली फळे व्यापारी व शेतकरी रस्त्याच्या परिसरात अस्वच्छता बाजूला टाकत आहेत. यामुळे पसरली असून, दुर्गंधी येत आहे. परिणामी कचऱ्यामुळे साथीच्या रोगांना निमंत्रण मिळत असून शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे॰ यासाठी परिसरात कचरा न टाकण्याची आवश्यकता आहे॰ - ShareChat
#🌊कोकण पर्यटन🌴
🌊कोकण पर्यटन🌴 - कोकणातील प्रत्येक गाव सुंदर असतंः वेळास... doIT हा फक्त एक पण गाव नाही... हा एक अनुभव आहे... एक भावना आहे... जी एकदा मनात बसली, की आयुष्यभर विसरता येत नाही... रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात वसलेलं हे छोटंसं गाव नारळ सुपारीच्या बागांनी वेढलेलं. साधं, शांत आणि अगदी मनाला भिडणारं॰ पण या गावाची खरी ओळख काय आहे माहितेय...? '्वेळास कासव महोत्सव'  दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करणारा. निसर्ग आणि संवर्धनाचा सुंदर संगम घडवणारा हा सोहळा. आणि म्हणूनच वेळासला ' कासवांचं गाव' असंही प्रेमानं म्हणतातः इथे येणाऱ्या प्रत्येकाला फक्त समुद्रकिनारा नाही दिसत. तर दिसतो एक जिवंत चमत्कार. लहानशा ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांचा समुद्राकडे होणारा पहिला प्रवास. कोकणातील प्रत्येक गाव सुंदर असतंः वेळास... doIT हा फक्त एक पण गाव नाही... हा एक अनुभव आहे... एक भावना आहे... जी एकदा मनात बसली, की आयुष्यभर विसरता येत नाही... रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात वसलेलं हे छोटंसं गाव नारळ सुपारीच्या बागांनी वेढलेलं. साधं, शांत आणि अगदी मनाला भिडणारं॰ पण या गावाची खरी ओळख काय आहे माहितेय...? '्वेळास कासव महोत्सव'  दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करणारा. निसर्ग आणि संवर्धनाचा सुंदर संगम घडवणारा हा सोहळा. आणि म्हणूनच वेळासला ' कासवांचं गाव' असंही प्रेमानं म्हणतातः इथे येणाऱ्या प्रत्येकाला फक्त समुद्रकिनारा नाही दिसत. तर दिसतो एक जिवंत चमत्कार. लहानशा ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांचा समुद्राकडे होणारा पहिला प्रवास. - ShareChat
#🎓जनरल नॉलेज
🎓जनरल नॉलेज - पावसाळा काही महिन्यांवर येऊन ठेपला असतानाही कामांचा वेग मंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे॰ शहरातील अनेक मार्गांवरील रस्ते व गटारांची दुरवस्था लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या विकासकामांचा वेग मंदावला असून अनेक कामे अद्याप अवस्थेत अपूर्ण आहेत. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम होत नागरिकांकडून होत आहेत. त्यामुळे असल्याच्या तक्रारीही पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याची मागणी जोर धरत 3ITగ वाढती रहदारी लक्षात घेऊन शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण , ढासळलेल्या गटारांची गटारांवर 3; काँक्रिट स्लॅब बसविणे तसेच पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी उपाययोजना अशी विविध कामे सुरू करण्यात तालुक्याबाहेरील आली आहेत. मात्र, श्रीवर्धन कंत्राटदारांनी ठेका घेऊन काम पोटठेकेदारांकडे दिल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कामाच्या श्रीवर्धन जीवना बंदर येथील श्रीराम मंदिराकडे जाणारा c< स्वरूपातील आहे.मंदिराच्या रस्त्यावर रस्ता कच्चा ब्लॉक बसवण्याचे कंत्राट तालुक्या बाहेरील कंत्राटदाराने घेतले आहे॰ कामाची मुदत संपूनही कालावधी लोटला. परंतु , एकही पेव्हर ब्लॉक या रस्त्यावर बसवण्यात आला नाही. पावसाळा काही महिन्यांवर येऊन ठेपला असतानाही कामांचा वेग मंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे॰ शहरातील अनेक मार्गांवरील रस्ते व गटारांची दुरवस्था लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या विकासकामांचा वेग मंदावला असून अनेक कामे अद्याप अवस्थेत अपूर्ण आहेत. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम होत नागरिकांकडून होत आहेत. त्यामुळे असल्याच्या तक्रारीही पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याची मागणी जोर धरत 3ITగ वाढती रहदारी लक्षात घेऊन शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण , ढासळलेल्या गटारांची गटारांवर 3; काँक्रिट स्लॅब बसविणे तसेच पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी उपाययोजना अशी विविध कामे सुरू करण्यात तालुक्याबाहेरील आली आहेत. मात्र, श्रीवर्धन कंत्राटदारांनी ठेका घेऊन काम पोटठेकेदारांकडे दिल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कामाच्या श्रीवर्धन जीवना बंदर येथील श्रीराम मंदिराकडे जाणारा c< स्वरूपातील आहे.मंदिराच्या रस्त्यावर रस्ता कच्चा ब्लॉक बसवण्याचे कंत्राट तालुक्या बाहेरील कंत्राटदाराने घेतले आहे॰ कामाची मुदत संपूनही कालावधी लोटला. परंतु , एकही पेव्हर ब्लॉक या रस्त्यावर बसवण्यात आला नाही. - ShareChat