vikasganga@creation.
ShareChat
click to see wallet page
@137394839
137394839
vikasganga@creation.
@137394839
आमच्या पोस्ट ह्या समाजाच्या हितासाठी असतात.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे॰ धाराशिव जिल्ह्यामध्ये पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या ज्वारी पिकाचे मोठे नुकसान 3118, झाले यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.  माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्याच्या काही मिळालेल्या भागांत अवकाळी पावसाने हजेरी 7/4<, ज्यामुळे काढणी केलेल्या ज्वारीच्या पिकाला थेट फटका बसला. विशेषतः परळी तालुक्यातील मांडेखेल या शिवारामध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी अनेक दिवसांपासून साठवणुकीसाठी मेहनत घेत ज्वारीच्या काढणीसाठी आणि होते, मात्र अचानक आलेल्या पावसाने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे॰ पावसामुळे ज्वारीच्या दाण्याची गुणवत्ता या अवकाळी खराब होण्याबरोबरच , ती पूर्णपणे भिजल्याने विक्रीसाठी अयोग्य बनली आहे. राज्यभरात अशा प्रकारे अवकाळी पावसाने शेतीत नुकसान झाल्याच्या घटना समोर येत आहेत, ज्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे॰ धाराशिव जिल्ह्यामध्ये पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या ज्वारी पिकाचे मोठे नुकसान 3118, झाले यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.  माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्याच्या काही मिळालेल्या भागांत अवकाळी पावसाने हजेरी 7/4<, ज्यामुळे काढणी केलेल्या ज्वारीच्या पिकाला थेट फटका बसला. विशेषतः परळी तालुक्यातील मांडेखेल या शिवारामध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी अनेक दिवसांपासून साठवणुकीसाठी मेहनत घेत ज्वारीच्या काढणीसाठी आणि होते, मात्र अचानक आलेल्या पावसाने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे॰ पावसामुळे ज्वारीच्या दाण्याची गुणवत्ता या अवकाळी खराब होण्याबरोबरच , ती पूर्णपणे भिजल्याने विक्रीसाठी अयोग्य बनली आहे. राज्यभरात अशा प्रकारे अवकाळी पावसाने शेतीत नुकसान झाल्याच्या घटना समोर येत आहेत, ज्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - प्रतिष्ठापणा मनारखेड गावात आज हनुमान  मूर्तीची झाल्यानंतर मंदिराच्या कळसावरून चक्क नोटांची उधळण व्यक्त होत आहे. करण्यात आल्याने आश्चर्य गावातील मंदिरावरून हनुमानाच्या प्रतिष्ठापणा मूर्तीची झाल्यानंतर १० २० आणि ५० रुपयांच्या हजारो नोटांची उधळण कारण्यात आली॰ यासोबतच 5 आणि १० रुपयांचे नाणीही यावेळी उधळण्यात आले आहेत. नोटांची उधळण झाली त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या भाविकांनी नोटा वेचण्यासाठी एकच झुंबड केली.तर त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.नोटांना पकडण्यासाठी काहींनी थेट मंदिरात उभारलेल्या मंडपावर चढण्याचाही प्रयत्न केला. प्रतिष्ठापणा मनारखेड गावात आज हनुमान  मूर्तीची झाल्यानंतर मंदिराच्या कळसावरून चक्क नोटांची उधळण व्यक्त होत आहे. करण्यात आल्याने आश्चर्य गावातील मंदिरावरून हनुमानाच्या प्रतिष्ठापणा मूर्तीची झाल्यानंतर १० २० आणि ५० रुपयांच्या हजारो नोटांची उधळण कारण्यात आली॰ यासोबतच 5 आणि १० रुपयांचे नाणीही यावेळी उधळण्यात आले आहेत. नोटांची उधळण झाली त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या भाविकांनी नोटा वेचण्यासाठी एकच झुंबड केली.तर त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.नोटांना पकडण्यासाठी काहींनी थेट मंदिरात उभारलेल्या मंडपावर चढण्याचाही प्रयत्न केला. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - आता ' गाव तिथे एसटी नव्हे.़ आदिवासी पाडा, तिथे एसटी ' ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा TV9 Marathi 4.09 pm 22 Feb 2026 बई, २२ फेब्रुवारी  व मेळघाटच्या সু सह्याद्री कुशीत, वेढलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये , धुक्याने आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता 'लालपरी' च्या चाकांनी मोजले जाणार आहे. राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक संकल्प परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर एसटी आता केवळ गाव तिथे नाही, तर आदिवासी एसटी केला. असा ठाम निर्धार करत त्यांनी पाडा तिथे एसटी ' विकासाचा नवा अध्याय सुरू केल्याची घोषणा केली आहे. आता ' गाव तिथे एसटी नव्हे.़ आदिवासी पाडा, तिथे एसटी ' ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा TV9 Marathi 4.09 pm 22 Feb 2026 बई, २२ फेब्रुवारी  व मेळघाटच्या সু सह्याद्री कुशीत, वेढलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये , धुक्याने आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता 'लालपरी' च्या चाकांनी मोजले जाणार आहे. राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक संकल्प परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर एसटी आता केवळ गाव तिथे नाही, तर आदिवासी एसटी केला. असा ठाम निर्धार करत त्यांनी पाडा तिथे एसटी ' विकासाचा नवा अध्याय सुरू केल्याची घोषणा केली आहे. - ShareChat
#🎓जनरल नॉलेज
🎓जनरल नॉलेज - केमिकलमुक्त टोमॅटो हवे असल्यास तुम्ही घरी তং নুদ্কাল ताजे, रसाळ आणि १००% सेंद्रिय टोमॅटोचं रोपं लावून लागवड करणे हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात टोमॅटोची लागवड करणे आणि वाढवणे हे जितकं विचार करतात तितके कठीण नाहीत. या लेखात घरी उत्कृष्ट टोमॅटो रोपं वाढवण्याचे काही सोप्या स्टेप बद्दल जाणून घेऊयात. कंपनीकडून किंवा उच्च दर्जाचे बियाणे निवडाः विश्वसनीय दूकानातून हाइब्रिट टोमॅटोची बियाणे घ्या, कारण ते रोपाच्या चांगल्या वाढीस मदत करतात. बियाणे अंकुरित कराः बियाणे २४ तास पाण्यात भिजवा, नंतर त्यांना ओल्या कापडात गुंडाळा आणि ५-६ दिवस तसेच राहू द्या. त्यानंतर ते बियांना हलकेच छोटे अंकूर आलेले दिसतील. माती तयार कराः ४०% बागेची माती, ३०% সুণীব্ধ शेणखत आणि ३०% कोकोपीट मातीत मिक्स करा. यामुळे त्याची मुळे मजबूत होतील आणि त्यांचे पोषण होईल. योग्य कुंडी निवडाः १२ ते १४ इंच खोल कुंडी किंवा ग्रो बॅग निवडा जेणेकरून मुळे व्यवस्थित पसरतील. केमिकलमुक्त टोमॅटो हवे असल्यास तुम्ही घरी তং নুদ্কাল ताजे, रसाळ आणि १००% सेंद्रिय टोमॅटोचं रोपं लावून लागवड करणे हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात टोमॅटोची लागवड करणे आणि वाढवणे हे जितकं विचार करतात तितके कठीण नाहीत. या लेखात घरी उत्कृष्ट टोमॅटो रोपं वाढवण्याचे काही सोप्या स्टेप बद्दल जाणून घेऊयात. कंपनीकडून किंवा उच्च दर्जाचे बियाणे निवडाः विश्वसनीय दूकानातून हाइब्रिट टोमॅटोची बियाणे घ्या, कारण ते रोपाच्या चांगल्या वाढीस मदत करतात. बियाणे अंकुरित कराः बियाणे २४ तास पाण्यात भिजवा, नंतर त्यांना ओल्या कापडात गुंडाळा आणि ५-६ दिवस तसेच राहू द्या. त्यानंतर ते बियांना हलकेच छोटे अंकूर आलेले दिसतील. माती तयार कराः ४०% बागेची माती, ३०% সুণীব্ধ शेणखत आणि ३०% कोकोपीट मातीत मिक्स करा. यामुळे त्याची मुळे मजबूत होतील आणि त्यांचे पोषण होईल. योग्य कुंडी निवडाः १२ ते १४ इंच खोल कुंडी किंवा ग्रो बॅग निवडा जेणेकरून मुळे व्यवस्थित पसरतील. - ShareChat
#⚕️आरोग्य
⚕️आरोग्य - पाटात गस झालाय आण घताय आषध. 'या' 5 टिप्स मिनिटांत त्रास होईल कमी TV9 Marathi 3:21 pm २२ Feb २०२६  लिंबूः  को ஈனிRI பச मट पाणी आणि एक ग्लास कोमट पाणी पिणे हे पचनसंस्थेसाठी 'जागेची घंटा ' आहे॰ त्यात अर्धा लिंबू पिळून  प्यायल्याने शरीरातील विषारी बाहेर पडतात पदार्थ  आणि आम्लता कमी होते. आल्याची चहा किंवा आल्याचा तुकडाः आल्यामध्ये जिंजेरॉल असते , जे पचनक्रियेला गती देते. यासाठी आल्याचा एक छोटा तुकडा चावून घ्या किंवा पाण्यात उकळून आल्याची चहा प्या॰ पोटाच्या स्नायूंना यामुळे মিল্তনী आराम पाटात गस झालाय आण घताय आषध. 'या' 5 टिप्स मिनिटांत त्रास होईल कमी TV9 Marathi 3:21 pm २२ Feb २०२६  लिंबूः  को ஈனிRI பச मट पाणी आणि एक ग्लास कोमट पाणी पिणे हे पचनसंस्थेसाठी 'जागेची घंटा ' आहे॰ त्यात अर्धा लिंबू पिळून  प्यायल्याने शरीरातील विषारी बाहेर पडतात पदार्थ  आणि आम्लता कमी होते. आल्याची चहा किंवा आल्याचा तुकडाः आल्यामध्ये जिंजेरॉल असते , जे पचनक्रियेला गती देते. यासाठी आल्याचा एक छोटा तुकडा चावून घ्या किंवा पाण्यात उकळून आल्याची चहा प्या॰ पोटाच्या स्नायूंना यामुळे মিল্তনী आराम - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - पाटात गस झालाय आण घताय आषध. 'या' 5 टिप्स मिनिटांत त्रास होईल कमी TV9 Marathi 3:21 pm २२ Feb २०२६  लिंबूः  को ஈனிRI பச मट पाणी आणि एक ग्लास कोमट पाणी पिणे हे पचनसंस्थेसाठी 'जागेची घंटा ' आहे॰ त्यात अर्धा लिंबू पिळून  प्यायल्याने शरीरातील विषारी बाहेर पडतात पदार्थ  आणि आम्लता कमी होते. आल्याची चहा किंवा आल्याचा तुकडाः आल्यामध्ये जिंजेरॉल असते , जे पचनक्रियेला गती देते. यासाठी आल्याचा एक छोटा तुकडा चावून घ्या किंवा पाण्यात उकळून आल्याची चहा प्या॰ पोटाच्या स्नायूंना यामुळे মিল্তনী आराम पाटात गस झालाय आण घताय आषध. 'या' 5 टिप्स मिनिटांत त्रास होईल कमी TV9 Marathi 3:21 pm २२ Feb २०२६  लिंबूः  को ஈனிRI பச मट पाणी आणि एक ग्लास कोमट पाणी पिणे हे पचनसंस्थेसाठी 'जागेची घंटा ' आहे॰ त्यात अर्धा लिंबू पिळून  प्यायल्याने शरीरातील विषारी बाहेर पडतात पदार्थ  आणि आम्लता कमी होते. आल्याची चहा किंवा आल्याचा तुकडाः आल्यामध्ये जिंजेरॉल असते , जे पचनक्रियेला गती देते. यासाठी आल्याचा एक छोटा तुकडा चावून घ्या किंवा पाण्यात उकळून आल्याची चहा प्या॰ पोटाच्या स्नायूंना यामुळे মিল্তনী आराम - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - एनएचएमच्या मते रात्रभर आपल्या शरीरात पाण्याचे सेवन सकाळी डिहायड्रेशन होते. एक ग्लास होत नाही, ज्यामुळे पाणी प्यायल्याने ही कमतरता लगेच भरून निघते आणि शरीराला पुन्हा ताजेतवाने बनवते. आरोग्य तज्ञ सांगतात की सकाळी उठल्यावर सर्वात आधी एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. यामध्ये तुम्ही लिंबू किंवा मध मिक्स देखील करू शकता, परंतु साधं पाणी सर्वोत्तम आहे॰ खूप थंड किंवा खूप गरम पाणी पिणे टाळा. हळूहळू घोट घोट करून पाणी प्या आणि एकाच वेळी जास्त पिऊ नका. ही छोटीशी सवय तुमच्या दैनंदिन दीर्घकाळ निरोगी राहू दिनचर्येत समाविष्ट केल्याने নুদ্কী शकता. सकाळी पाण्याने सुरुवात केल्याने तुमचा संपुर्ण दिवस ताजेतवाने , ऊर्जावान आणि सकारात्मक राहते. सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाणी प्यायल्याने आरोग्यास होतात हे फायदे पचनसंस्था सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनेक फायदे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती সাটন यामुळे मजबूत होते. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते एनएचएमच्या मते रात्रभर आपल्या शरीरात पाण्याचे सेवन सकाळी डिहायड्रेशन होते. एक ग्लास होत नाही, ज्यामुळे पाणी प्यायल्याने ही कमतरता लगेच भरून निघते आणि शरीराला पुन्हा ताजेतवाने बनवते. आरोग्य तज्ञ सांगतात की सकाळी उठल्यावर सर्वात आधी एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. यामध्ये तुम्ही लिंबू किंवा मध मिक्स देखील करू शकता, परंतु साधं पाणी सर्वोत्तम आहे॰ खूप थंड किंवा खूप गरम पाणी पिणे टाळा. हळूहळू घोट घोट करून पाणी प्या आणि एकाच वेळी जास्त पिऊ नका. ही छोटीशी सवय तुमच्या दैनंदिन दीर्घकाळ निरोगी राहू दिनचर्येत समाविष्ट केल्याने নুদ্কী शकता. सकाळी पाण्याने सुरुवात केल्याने तुमचा संपुर्ण दिवस ताजेतवाने , ऊर्जावान आणि सकारात्मक राहते. सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाणी प्यायल्याने आरोग्यास होतात हे फायदे पचनसंस्था सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनेक फायदे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती সাটন यामुळे मजबूत होते. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - Jasprit Bumrah : 3 f4கe=-2 रेकॉर्ड्स, बुमराहची वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक कामगिरी , चौघांना पछाडलं TV9 Marathil 11:40 pm 22 Feb 2026 इंडियाची आयसीसी टी २०i वर्ल्ड कप २०२६ म स्पर्धेतील सुपर 8 मोहिमेची सुरुवात पराभवाने झाली॰ टीम इंडियाला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ७६ धावांनी पराभूत व्हावं लागलं. भारताला गतउपविजेता दक्षिण आफ्रिकेने पराभवाचं पाणी पाजलं. दक्षिण आफ्रिकेने १८८ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला १११ रन्सवर 7 बॉलआधी ऑलआऊट केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह या मोहिमेतील सलग आफ्रिकेविरुद्धच्या पाचवा विजय साकारला. दक्षिण पराभवामुळे टीम इंडियाच्या सेमी फायनलच्या मोहिमेला मोठा झटका लागला आहे॰ टीम इंडियाला आता उपांत्य फेरीत पोहचायंच असेल तर उर्वरित दोन्ही सामन्यांत मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. Jasprit Bumrah : 3 f4கe=-2 रेकॉर्ड्स, बुमराहची वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक कामगिरी , चौघांना पछाडलं TV9 Marathil 11:40 pm 22 Feb 2026 इंडियाची आयसीसी टी २०i वर्ल्ड कप २०२६ म स्पर्धेतील सुपर 8 मोहिमेची सुरुवात पराभवाने झाली॰ टीम इंडियाला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ७६ धावांनी पराभूत व्हावं लागलं. भारताला गतउपविजेता दक्षिण आफ्रिकेने पराभवाचं पाणी पाजलं. दक्षिण आफ्रिकेने १८८ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला १११ रन्सवर 7 बॉलआधी ऑलआऊट केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह या मोहिमेतील सलग आफ्रिकेविरुद्धच्या पाचवा विजय साकारला. दक्षिण पराभवामुळे टीम इंडियाच्या सेमी फायनलच्या मोहिमेला मोठा झटका लागला आहे॰ टीम इंडियाला आता उपांत्य फेरीत पोहचायंच असेल तर उर्वरित दोन्ही सामन्यांत मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. - ShareChat
#⚕️आरोग्य
⚕️आरोग्य - वेलचीचे पाणी बनवण्यासाठी प्रथम एक ग्लास स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात दोन वेलची टाका आणि रात्रभर भिजवा. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी हे वेलचीचे पाणी प्या॰ कोमट पाण्यात वेलची पावडर নুদ্কী मिक्स करून देखील ते पिऊ शकता. वेलची पाण्याचे फायदेः १. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर रक्तदाबाच्या रुग्णांसाठी वेलचीचे पाणी पिणे फायदेशीर आहे. कारण या पाण्यात पोटॅशियम आणि इतर खनिजे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. असतात ज्यामुळे रक्तदाबाचे रुग्ण हे पाणी रिकाम्या पोटी पिऊ शकतात. २. वजन कमी होणे वेलचीचे पाणी नियमित प्रमाणात प्यायल्याने चयापचय वाढवण्यास आणि शरीरातील फॅट बर्न होण्यास मदत करू वजन कमी होण्यास मदत होते. शकते ज्यामुळे ३. ताण कमी होतो वेलचीमध्ये नैराश्यविरोधी असतात जे मनाला शांत गुणधर्म करतात आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे योग्य प्रमाणात या पाण्याचे सेवन करा. वेलचीचे पाणी बनवण्यासाठी प्रथम एक ग्लास स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात दोन वेलची टाका आणि रात्रभर भिजवा. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी हे वेलचीचे पाणी प्या॰ कोमट पाण्यात वेलची पावडर নুদ্কী मिक्स करून देखील ते पिऊ शकता. वेलची पाण्याचे फायदेः १. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर रक्तदाबाच्या रुग्णांसाठी वेलचीचे पाणी पिणे फायदेशीर आहे. कारण या पाण्यात पोटॅशियम आणि इतर खनिजे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. असतात ज्यामुळे रक्तदाबाचे रुग्ण हे पाणी रिकाम्या पोटी पिऊ शकतात. २. वजन कमी होणे वेलचीचे पाणी नियमित प्रमाणात प्यायल्याने चयापचय वाढवण्यास आणि शरीरातील फॅट बर्न होण्यास मदत करू वजन कमी होण्यास मदत होते. शकते ज्यामुळे ३. ताण कमी होतो वेलचीमध्ये नैराश्यविरोधी असतात जे मनाला शांत गुणधर्म करतात आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे योग्य प्रमाणात या पाण्याचे सेवन करा. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - पंपिंग स्टेशन उभारणीला सुरुवात 6:13 pm 22 Feb 2026 Hchlos र्ला रेल्वे स्थानकनसायन रेल्वे स्थानकदरम्यान 31 पंपिंग स्टेशन उभारणीला पूरमुक्ती; सुरुवातमुंबई, ता. २२ ः दरवर्षी पावसाळ्यात  रेल्वे ক্তুল : स्थानक आणि सायन रेल्वे स्थानकदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचून वाहतूक विस्कळित होत असे. मात्र, आता ही समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली असून, हा परिसर लवकरच पूरमुक्त होणार आहे॰ सीएसटी रोड, माहीम कॉजवे तसेच वाकोला नदी कुर्ला परिसरात पंपिंग स्टेशन उभारणीसह पूरनियंत्रणाची कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्यात रुळांवर पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असून , प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे॰ पावसाळ्यात भरतीच्या काळात तसेच विहार तलाव आणि 31ಗತ್ಷಗ ' पवई तलाव येथून पाण्यामुळे लाल वाहणाऱ्या बहादूर शास्त्री मार्ग तसेच सायन ्कुर्ला यादरम्यान रेल्वे रुळांवर दरवर्षी पाणी साचत असे. पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर ही कटकट कमी होण्याची अपेक्षा आहे. पंपिंग स्टेशन उभारणीला सुरुवात 6:13 pm 22 Feb 2026 Hchlos र्ला रेल्वे स्थानकनसायन रेल्वे स्थानकदरम्यान 31 पंपिंग स्टेशन उभारणीला पूरमुक्ती; सुरुवातमुंबई, ता. २२ ः दरवर्षी पावसाळ्यात  रेल्वे ক্তুল : स्थानक आणि सायन रेल्वे स्थानकदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचून वाहतूक विस्कळित होत असे. मात्र, आता ही समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली असून, हा परिसर लवकरच पूरमुक्त होणार आहे॰ सीएसटी रोड, माहीम कॉजवे तसेच वाकोला नदी कुर्ला परिसरात पंपिंग स्टेशन उभारणीसह पूरनियंत्रणाची कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्यात रुळांवर पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असून , प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे॰ पावसाळ्यात भरतीच्या काळात तसेच विहार तलाव आणि 31ಗತ್ಷಗ ' पवई तलाव येथून पाण्यामुळे लाल वाहणाऱ्या बहादूर शास्त्री मार्ग तसेच सायन ्कुर्ला यादरम्यान रेल्वे रुळांवर दरवर्षी पाणी साचत असे. पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर ही कटकट कमी होण्याची अपेक्षा आहे. - ShareChat