vikasganga@creation.
ShareChat
click to see wallet page
@137394839
137394839
vikasganga@creation.
@137394839
आमच्या पोस्ट ह्या समाजाच्या हितासाठी असतात.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - डोंबिवलीत भीषण पाणीटंचाई, दोनशे रिक्षातून पाणी विक्री सुरु, स्मार्ट रुपयात सिटी कागदावरच? T9 Marathi 5.00 pm 24 Feb 2026 बिवली शहरातील आयरेगाव परिसरातील 57 टावरी पाड्यात सध्या भीषण पाणीटंचाईने नागरिकांचे जगणे कठीण केले आहे॰ दररोजच्या पाण्यासाठी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.पाणी विकत घेण्यासाठी तब्बल २०० रुपये मोजावे लागत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.डोंबिवली स्मार्ट सिटीची घोषणा करण्यात आली परंतू स्मार्ट सिटी तर काही झाली नाही, परंत मूलभूत गरजांकडे आता दुर्लक्ष होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत़. डोंबिवलीत भीषण पाणीटंचाई, दोनशे रिक्षातून पाणी विक्री सुरु, स्मार्ट रुपयात सिटी कागदावरच? T9 Marathi 5.00 pm 24 Feb 2026 बिवली शहरातील आयरेगाव परिसरातील 57 टावरी पाड्यात सध्या भीषण पाणीटंचाईने नागरिकांचे जगणे कठीण केले आहे॰ दररोजच्या पाण्यासाठी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.पाणी विकत घेण्यासाठी तब्बल २०० रुपये मोजावे लागत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.डोंबिवली स्मार्ट सिटीची घोषणा करण्यात आली परंतू स्मार्ट सिटी तर काही झाली नाही, परंत मूलभूत गरजांकडे आता दुर्लक्ष होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत़. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - भाविकांना नाथांच्या पालखीचे सुलभ दर्शन घेता यामुळे येणार आहे. त्यासाठी हे काम वेगाने सुरू आहे. मात्र गोदावरी पात्रातील पाणी कमी होताच नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. अनेक नागरिक गोदावरी पात्रात उतरले ते गंगार्पण केलेली नाणी आणि सोन्या- चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी. एवढंच नव्हे तर दशक्रिया घाट परिसरात महिला, पुरुषांसह अगदी लहान मुलंही नदीपात्रात उतरून वस्तू धुंडाळताना दिसली. भाविकांना नाथांच्या पालखीचे सुलभ दर्शन घेता यामुळे येणार आहे. त्यासाठी हे काम वेगाने सुरू आहे. मात्र गोदावरी पात्रातील पाणी कमी होताच नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. अनेक नागरिक गोदावरी पात्रात उतरले ते गंगार्पण केलेली नाणी आणि सोन्या- चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी. एवढंच नव्हे तर दशक्रिया घाट परिसरात महिला, पुरुषांसह अगदी लहान मुलंही नदीपात्रात उतरून वस्तू धुंडाळताना दिसली. - ShareChat
#🎓जनरल नॉलेज
🎓जनरल नॉलेज - छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरात नाथषष्ठी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी पातळी कमी करण्यात आली आहे॰ पाणी ओसरल्यामुळे नदीचे पात्र उघडे पडले असून, या गाळात सोनं शोधण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली आहे. हातात चाळण्या आणि टोपल्या घेऊन अनेक जण आशेने सोन्याच्या शोधात आहेत. स्थानिक श्रद्धेनुसार, विधीदरम्यान अर्पण केलेल्या सोन्या- चांदीच्या वस्तू किंवा दागिने अस्थींसोबत नदीत विसर्जित केले जातात. पाणी कमी झाल्यावर हेच सोनं शोधण्यासाठी नागरिक नदीपात्रात उतरतात. या सोन्याच्या शोधात असलेले अनेक जण ऊसतोड कामगार आहेत, जे हंगाम संपल्याने गावाकडे परतले आहेत. त्यांच्यासाठी हा उदरनिर्वाहाचे एक साधन बनले आहे॰ पैठणच्या गोदावरी पात्रात दररोज हजारो नागरिक, ज्यात महिला आणि समावेश आहे, सोनं आणि नाणी शोधण्याचे काम पुरुषांचा करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरात नाथषष्ठी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी पातळी कमी करण्यात आली आहे॰ पाणी ओसरल्यामुळे नदीचे पात्र उघडे पडले असून, या गाळात सोनं शोधण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली आहे. हातात चाळण्या आणि टोपल्या घेऊन अनेक जण आशेने सोन्याच्या शोधात आहेत. स्थानिक श्रद्धेनुसार, विधीदरम्यान अर्पण केलेल्या सोन्या- चांदीच्या वस्तू किंवा दागिने अस्थींसोबत नदीत विसर्जित केले जातात. पाणी कमी झाल्यावर हेच सोनं शोधण्यासाठी नागरिक नदीपात्रात उतरतात. या सोन्याच्या शोधात असलेले अनेक जण ऊसतोड कामगार आहेत, जे हंगाम संपल्याने गावाकडे परतले आहेत. त्यांच्यासाठी हा उदरनिर्वाहाचे एक साधन बनले आहे॰ पैठणच्या गोदावरी पात्रात दररोज हजारो नागरिक, ज्यात महिला आणि समावेश आहे, सोनं आणि नाणी शोधण्याचे काम पुरुषांचा करत आहेत. - ShareChat
#🎓जनरल नॉलेज
🎓जनरल नॉलेज - पतंजलीइम्युनोचार्जमध्ये अनेक आयुर्वेदिक घटकांचा समावेश असतो, ज्यांचा वापर इम्युनिटी वाढवण्यास केला जातो , असे रामदेव बाबांनी म्हटले आहे॰ यात गिलोय गुळवेल आवळा, अश्वगंधा, तुळस आणि हळद सारखे गुळवेल ही इम्युनिटी मजबूत करणे आणि घटक असतात. संक्रमणात लढण्यास मदत करते. आवळ्यात व्हिटामिन्स सी असते , जे शरीराच्या नैसर्गिक संरक्षण प्रणालीला সতলুন ববন ওমন अश्वगंधा तणाव कमी करणे आणि शरीराला एनर्जी देण्यास मदत करते.तर तुळस आणि हळद ही एंटीऑक्सीडेंट मिळून  गुणांसाठी ओळखली जाते. हे सर्व तत्व शरीराला आतून मजबूत करणे , थकवा कमी करणे आणि आजारांपासून रक्षण करणे यासाठी कामी येतात. नियमितपणे संतुलित प्रमाणात सेवन केल्याने इम्युनिटी सपोर्टसाठी मदत होते. पंतजली इम्युनोचार्जचा वापर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाने कोणतेही औषध घेऊ नये. पतंजलीइम्युनोचार्जमध्ये अनेक आयुर्वेदिक घटकांचा समावेश असतो, ज्यांचा वापर इम्युनिटी वाढवण्यास केला जातो , असे रामदेव बाबांनी म्हटले आहे॰ यात गिलोय गुळवेल आवळा, अश्वगंधा, तुळस आणि हळद सारखे गुळवेल ही इम्युनिटी मजबूत करणे आणि घटक असतात. संक्रमणात लढण्यास मदत करते. आवळ्यात व्हिटामिन्स सी असते , जे शरीराच्या नैसर्गिक संरक्षण प्रणालीला সতলুন ববন ওমন अश्वगंधा तणाव कमी करणे आणि शरीराला एनर्जी देण्यास मदत करते.तर तुळस आणि हळद ही एंटीऑक्सीडेंट मिळून  गुणांसाठी ओळखली जाते. हे सर्व तत्व शरीराला आतून मजबूत करणे , थकवा कमी करणे आणि आजारांपासून रक्षण करणे यासाठी कामी येतात. नियमितपणे संतुलित प्रमाणात सेवन केल्याने इम्युनिटी सपोर्टसाठी मदत होते. पंतजली इम्युनोचार्जचा वापर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाने कोणतेही औषध घेऊ नये. - ShareChat
#🎓जनरल नॉलेज
🎓जनरल नॉलेज - साधारणपणे , कार विमा तोटा भरून काढतो, परंतु काहीवेळा तो संपूर्ण  बिल भरत नाही. येथूनच दुरुस्तीचे zero depreciation कव्हर खेळात येते. हे असा दावा करते की आपल्याला दाव्याची रक्कम जास्त मिळेल, परंतु त्याचे फायदे आणि तोटे देखील आहेत. ते काय आहे आणि ते कोणासाठी योग्य आहे ते समजून घेऊया? झिरो डेप्थ इन्शुरन्स म्हणजे काय? zero depreciation कार विमा म्हणजे विमा कंपनी दावा करताना वाहनाच्या भागांचे depreciation वजा करत नाही. सामान्य विमा पॉलिसीमध्ये , कंपनी असे गृहीत धरते की धातू, प्लास्टिक आणि रबर यासारख्या कारच्या भागांची किंमत कालांतराने कमी होते. त्यामुळे दावा करताना त्यानुसार पैसे वजा केले जातात. परंतु zero depreciation कव्हरमध्ये , आपल्याला बदललेल्या भागांची पूर्ण किंमत मिळते. उदाहरणार्थ, जर तुमच्या कारचा बंपर बदलायचा असेल आणि त्याची किंमत १०,००० असेल, तर सामान्य विमा तुम्हाला सुमारे 6,000 देऊ शकतो. परंतु शून्य घसारा कव्हरमध्ये आपण संपूर्ण मिळवू 3 १०,००० रुपये शकता. साधारणपणे , कार विमा तोटा भरून काढतो, परंतु काहीवेळा तो संपूर्ण  बिल भरत नाही. येथूनच दुरुस्तीचे zero depreciation कव्हर खेळात येते. हे असा दावा करते की आपल्याला दाव्याची रक्कम जास्त मिळेल, परंतु त्याचे फायदे आणि तोटे देखील आहेत. ते काय आहे आणि ते कोणासाठी योग्य आहे ते समजून घेऊया? झिरो डेप्थ इन्शुरन्स म्हणजे काय? zero depreciation कार विमा म्हणजे विमा कंपनी दावा करताना वाहनाच्या भागांचे depreciation वजा करत नाही. सामान्य विमा पॉलिसीमध्ये , कंपनी असे गृहीत धरते की धातू, प्लास्टिक आणि रबर यासारख्या कारच्या भागांची किंमत कालांतराने कमी होते. त्यामुळे दावा करताना त्यानुसार पैसे वजा केले जातात. परंतु zero depreciation कव्हरमध्ये , आपल्याला बदललेल्या भागांची पूर्ण किंमत मिळते. उदाहरणार्थ, जर तुमच्या कारचा बंपर बदलायचा असेल आणि त्याची किंमत १०,००० असेल, तर सामान्य विमा तुम्हाला सुमारे 6,000 देऊ शकतो. परंतु शून्य घसारा कव्हरमध्ये आपण संपूर्ण मिळवू 3 १०,००० रुपये शकता. - ShareChat
#🎓जनरल नॉलेज
🎓जनरल नॉलेज - कोकणातील ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक.. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१८ १९ अंतर्गत राष्ट्रसंत महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा तुकडोजी अंतर्गत ग्रामपंचायत हुमरस, ता. कुडाळ यांनी प्रथम क्रमांक तर ग्रामपंचायत आयनोडे हेवाळे ता. दोडामार्ग यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे॰ संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१९ २० अंतर्गत राष्ट्रसंत महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत ग्रामपंचायत तुकडोजी बापर्डे तालुका देवगड प्रथम तर ग्रामपंचायत परुळेबाजार वेंगुर्ला यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे. या सहा ग्रामपंचायतीचा सन्मान २५ फेब्रुवारी २०२६ रोजी २ वाजता सिडको कार्यालय सभागृह, सिडको दुपारी बेलापुर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला 47, आहे. या कार्यक्रमांत जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतीचा सन्मान होणार आहे. अशी माहिती ( पाणी व स्वच्छता) विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अंजिक्य सावंत यांनी दिली आहे. कोकणातील ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक.. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१८ १९ अंतर्गत राष्ट्रसंत महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा तुकडोजी अंतर्गत ग्रामपंचायत हुमरस, ता. कुडाळ यांनी प्रथम क्रमांक तर ग्रामपंचायत आयनोडे हेवाळे ता. दोडामार्ग यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे॰ संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१९ २० अंतर्गत राष्ट्रसंत महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत ग्रामपंचायत तुकडोजी बापर्डे तालुका देवगड प्रथम तर ग्रामपंचायत परुळेबाजार वेंगुर्ला यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे. या सहा ग्रामपंचायतीचा सन्मान २५ फेब्रुवारी २०२६ रोजी २ वाजता सिडको कार्यालय सभागृह, सिडको दुपारी बेलापुर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला 47, आहे. या कार्यक्रमांत जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतीचा सन्मान होणार आहे. अशी माहिती ( पाणी व स्वच्छता) विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अंजिक्य सावंत यांनी दिली आहे. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - हरिहरेश्वर अक्कलकोट बससेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी 5.28 pm 24 Feb 2026 सकाळ रिहरेश्वर अक्कलकोट बससेवा सुरू करण्याची గ प्रवाशांची मागणीतोट्यातील लांब पल्ल्याच्या गाड्यांऐवजी स्थानिक व पर्यटनवाढीस चालना देणाऱ्या  TTfTT Tಾನ ಶಾ श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन, ता. २४ (वार्ताहर) पर्यटनवाढ व स्थानिक प्रवाशांची सोय लक्षात घेता श्रीवर्धन आगारातून हरिहरेश्वर श्रीवर्धन अक्कलकोट ही बस कायमस्वरूपी सुरू करावी , अशी मागणी प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे. आगाराकडून सध्या सुरू असलेल्या लातूर व बीड या तोट्यातील बससेवा बंद करून त्याऐवजी हरिहरेश्वर- अक्कलकोट तसेच श्रीवर्धन-पुणे बस सुरू कराव्यात, अशी मागणी आगारप्रमुख महिबूब मणेर यांच्याकडे करण्यात आली॰ आगाराच्या उत्पन्नासाठी लांब पल्ल्याची एक बस ठेवणे आवश्यक असल्याचे आगारप्रमुखांनी स्पष्ट केले हरिहरेश्वर अक्कलकोट बससेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी 5.28 pm 24 Feb 2026 सकाळ रिहरेश्वर अक्कलकोट बससेवा सुरू करण्याची గ प्रवाशांची मागणीतोट्यातील लांब पल्ल्याच्या गाड्यांऐवजी स्थानिक व पर्यटनवाढीस चालना देणाऱ्या  TTfTT Tಾನ ಶಾ श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन, ता. २४ (वार्ताहर) पर्यटनवाढ व स्थानिक प्रवाशांची सोय लक्षात घेता श्रीवर्धन आगारातून हरिहरेश्वर श्रीवर्धन अक्कलकोट ही बस कायमस्वरूपी सुरू करावी , अशी मागणी प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे. आगाराकडून सध्या सुरू असलेल्या लातूर व बीड या तोट्यातील बससेवा बंद करून त्याऐवजी हरिहरेश्वर- अक्कलकोट तसेच श्रीवर्धन-पुणे बस सुरू कराव्यात, अशी मागणी आगारप्रमुख महिबूब मणेर यांच्याकडे करण्यात आली॰ आगाराच्या उत्पन्नासाठी लांब पल्ल्याची एक बस ठेवणे आवश्यक असल्याचे आगारप्रमुखांनी स्पष्ट केले - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - a मुंबई गोवा महामार्गावरील बाह्यवळण मार्गांची काम रखडण्याची चिन्हे 8.05 am २५ Feb २०२६ लोकसत्ता कोकणच्या दळणवळणाचा कणा लिबाग अ असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बायपासच्या कामाला अखेर अपेक्षित गती मिळाली आहे. सर्वांसाठी डोकेदुखी ठरलेल्या वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळावी यासाठी हे काम वायुवेगाने सुरू आहे. a मुंबई गोवा महामार्गावरील बाह्यवळण मार्गांची काम रखडण्याची चिन्हे 8.05 am २५ Feb २०२६ लोकसत्ता कोकणच्या दळणवळणाचा कणा लिबाग अ असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बायपासच्या कामाला अखेर अपेक्षित गती मिळाली आहे. सर्वांसाठी डोकेदुखी ठरलेल्या वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळावी यासाठी हे काम वायुवेगाने सुरू आहे. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - हरिहरेश्वर अक्कलकोट बससेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी 5.28 pm 24 Feb 2026 सकाळ रिहरेश्वर अक्कलकोट बससेवा सुरू करण्याची గ प्रवाशांची मागणीतोट्यातील लांब पल्ल्याच्या गाड्यांऐवजी स्थानिक व पर्यटनवाढीस चालना देणाऱ्या  TTfTT Tಾನ ಶಾ श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन, ता. २४ (वार्ताहर) पर्यटनवाढ व स्थानिक प्रवाशांची सोय लक्षात घेता श्रीवर्धन आगारातून हरिहरेश्वर श्रीवर्धन अक्कलकोट ही बस कायमस्वरूपी सुरू करावी , अशी मागणी प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे. आगाराकडून सध्या सुरू असलेल्या लातूर व बीड या तोट्यातील बससेवा बंद करून त्याऐवजी हरिहरेश्वर- अक्कलकोट तसेच श्रीवर्धन-पुणे बस सुरू कराव्यात, अशी मागणी आगारप्रमुख महिबूब मणेर यांच्याकडे करण्यात आली॰ आगाराच्या उत्पन्नासाठी लांब पल्ल्याची एक बस ठेवणे आवश्यक असल्याचे आगारप्रमुखांनी स्पष्ट केले हरिहरेश्वर अक्कलकोट बससेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी 5.28 pm 24 Feb 2026 सकाळ रिहरेश्वर अक्कलकोट बससेवा सुरू करण्याची గ प्रवाशांची मागणीतोट्यातील लांब पल्ल्याच्या गाड्यांऐवजी स्थानिक व पर्यटनवाढीस चालना देणाऱ्या  TTfTT Tಾನ ಶಾ श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन, ता. २४ (वार्ताहर) पर्यटनवाढ व स्थानिक प्रवाशांची सोय लक्षात घेता श्रीवर्धन आगारातून हरिहरेश्वर श्रीवर्धन अक्कलकोट ही बस कायमस्वरूपी सुरू करावी , अशी मागणी प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे. आगाराकडून सध्या सुरू असलेल्या लातूर व बीड या तोट्यातील बससेवा बंद करून त्याऐवजी हरिहरेश्वर- अक्कलकोट तसेच श्रीवर्धन-पुणे बस सुरू कराव्यात, अशी मागणी आगारप्रमुख महिबूब मणेर यांच्याकडे करण्यात आली॰ आगाराच्या उत्पन्नासाठी लांब पल्ल्याची एक बस ठेवणे आवश्यक असल्याचे आगारप्रमुखांनी स्पष्ट केले - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - शल्यचिकित्सक, बाल अस्थिरोग तज्ज्ञ , बाल नेत्ररोग तज्ज्ञ, मेंदू व मज्जासंस्था विशेषज्ञ , स्पीच थेरपिस्ट तसेच সাল तज्ज्ञांनी सहभाग घेतला. श्रीवर्धन व म्हसळा पुनर्वसन तालुक्यातील बालकांची तपासणी करून त्यांचे निदान करण्यात आले. ज्यांना पुढील उपचारांची आवश्यकता आहे, अशा बालकांवर नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचार करण्यात येणार असल्याची माहिती पुढील आयोजकांनी दिली. उपक्रमासाठी सह्याद्री महिला ग्रामसंघ, बोर्ली पंचतन या तसेच आशा आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ठाणे येथील जहरा हसनत चॅरिटेबल ट्रस्ट यांनीही सहकार्य पुढील उपचारांसाठी मदतीचे आश्वासन दिले आहे. करत डॉ. राजेश पाचारकर मार्च २०१८ पासून श्रीवर्धन परिसरात सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत. मार्च २०२६ पासून दरमहा पाच गरजू नेत्ररुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे॰. या वेळी डॉ. कौस्तुभ केळसकर , डॉ. संतोष नारायणकर, डॉ. किशोर कोठुळे , किशोर नागे , शंकर मयेकर तसेच दिघी सागरी पोलिस ठाण्याचे अधिकारी संतोष आवटी व इतर मान्यवर उपस्थित होते. परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. शल्यचिकित्सक, बाल अस्थिरोग तज्ज्ञ , बाल नेत्ररोग तज्ज्ञ, मेंदू व मज्जासंस्था विशेषज्ञ , स्पीच थेरपिस्ट तसेच সাল तज्ज्ञांनी सहभाग घेतला. श्रीवर्धन व म्हसळा पुनर्वसन तालुक्यातील बालकांची तपासणी करून त्यांचे निदान करण्यात आले. ज्यांना पुढील उपचारांची आवश्यकता आहे, अशा बालकांवर नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचार करण्यात येणार असल्याची माहिती पुढील आयोजकांनी दिली. उपक्रमासाठी सह्याद्री महिला ग्रामसंघ, बोर्ली पंचतन या तसेच आशा आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ठाणे येथील जहरा हसनत चॅरिटेबल ट्रस्ट यांनीही सहकार्य पुढील उपचारांसाठी मदतीचे आश्वासन दिले आहे. करत डॉ. राजेश पाचारकर मार्च २०१८ पासून श्रीवर्धन परिसरात सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत. मार्च २०२६ पासून दरमहा पाच गरजू नेत्ररुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे॰. या वेळी डॉ. कौस्तुभ केळसकर , डॉ. संतोष नारायणकर, डॉ. किशोर कोठुळे , किशोर नागे , शंकर मयेकर तसेच दिघी सागरी पोलिस ठाण्याचे अधिकारी संतोष आवटी व इतर मान्यवर उपस्थित होते. परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. - ShareChat