vikasganga@creation.
ShareChat
click to see wallet page
@137394839
137394839
vikasganga@creation.
@137394839
आमच्या पोस्ट ह्या समाजाच्या हितासाठी असतात.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - आश्वासन देऊन बलात्कार गुंगीचे उत्तर प्रदेशातील लखनऊ मधील ही घटना आहे. पीडित तरुणी लखनऊच्या गोमतीनगर भागातील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होती. जुलै २०२३ मध्ये तिची ड्रायव्हरशी झाली. ओळख आदित्य यादव नावाच्या कॅब दररोज कोचिंगला येण्या ्जाण्याच्या दरम्यान त्यांच्यात संवाद वाढला आणि आदित्यने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडितेचा आरोप आहे की॰ एके दिवशी आरोपीने तिला फसवून खोलीवर नेले आणि चहातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. शुद्धीवर आल्यावर तिने विरोध केला असता, त्याने लग्नाचे आश्वासन देऊन तिला হান ঈল जन्म आणि आरोपी फरार মুলীলা  काही दिवसांनंतर तरुणी गरोदर असल्याचे समजताच आरोपीने दोन मित्रांच्या उपस्थितीत लग्नाचा बनाव रचला. आश्वासन देऊन बलात्कार गुंगीचे उत्तर प्रदेशातील लखनऊ मधील ही घटना आहे. पीडित तरुणी लखनऊच्या गोमतीनगर भागातील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होती. जुलै २०२३ मध्ये तिची ड्रायव्हरशी झाली. ओळख आदित्य यादव नावाच्या कॅब दररोज कोचिंगला येण्या ्जाण्याच्या दरम्यान त्यांच्यात संवाद वाढला आणि आदित्यने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडितेचा आरोप आहे की॰ एके दिवशी आरोपीने तिला फसवून खोलीवर नेले आणि चहातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. शुद्धीवर आल्यावर तिने विरोध केला असता, त्याने लग्नाचे आश्वासन देऊन तिला হান ঈল जन्म आणि आरोपी फरार মুলীলা  काही दिवसांनंतर तरुणी गरोदर असल्याचे समजताच आरोपीने दोन मित्रांच्या उपस्थितीत लग्नाचा बनाव रचला. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - Kolhapur Crime ಈಸಾಿಸ औषधाच्या बहाण्याने भोंदूचा विवाहितेवर बलात्कार 6:30 am २० Feb २०२६ पुढारी को ल्हापूर : कॅन्सरवर औषध देण्याच्या बहाण्याने कळंबा तलाव परिसरातील एका भोंदूबाबा लॉजवर नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी कथित प्रतीक मुळे याच्याविरुद्ध रात्री उशिरा जुना Tar राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. Kolhapur Crime ಈಸಾಿಸ औषधाच्या बहाण्याने भोंदूचा विवाहितेवर बलात्कार 6:30 am २० Feb २०२६ पुढारी को ल्हापूर : कॅन्सरवर औषध देण्याच्या बहाण्याने कळंबा तलाव परिसरातील एका भोंदूबाबा लॉजवर नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी कथित प्रतीक मुळे याच्याविरुद्ध रात्री उशिरा जुना Tar राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना झारखंडमधील कुमारडुंगी पोलिस स्टेशन हद्दीतील कलैया गावात घडली आहे. मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ४० वर्षीय ಗ್ಾ {2' पत्नी ३२ वर्षीय ज्योती कोल्हान त्याची ತಳಾಗ त्याचा दोन वर्षांचा मुलगा आणि त्यांच्या दोन महिन्यांच्या बाळासह घरी झोपला होता. तेव्हा त्याच गावातील त्याची चुलत बहीण रशिका बिरुवा हिने बाहेरून हाक मारली. आवाज ऐकून कोल्हाण त्याची पत्नी ज्योतीसह बाहेर सिंकू  आला. त्याच वेळी त्याची पहिली पत्नी जानी &da সালী बाह यादरम्यान कोल्हानच्या अंगणात गावकरी जमले होते. त्यांचं असं म्हणणं होत की, कोल्हानची पत्नी दुसरी  चेटकीण आहे॰ या गोंधळानंतर कोल्हाणने जमावाला शांत करत पंचायत बैठकीत निर्णय घेतला जाईल असे सांगितले. मात्र अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या जमावाने ऐकले नाही. याच जमावातील एकाने गॅलन पेटवून पेट्रोल काढून कुटुंबावर ओतले. त्यानंतर काडी कुटुंबाला जाळण्यात आले. आग पेटताच सर्वत्र आरडाओरड सुरू झाली. आगीच्या ज्वाळांनी वेढलेला कोल्हान सिंकू पळून जाण्यात यशस्वी झाला. वाटेत त्याने आपले जळलेले कपडे काढून टाकले आणि कुमारडुंगी पोलिस स्टेशन गाठलं. मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना झारखंडमधील कुमारडुंगी पोलिस स्टेशन हद्दीतील कलैया गावात घडली आहे. मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ४० वर्षीय ಗ್ಾ {2' पत्नी ३२ वर्षीय ज्योती कोल्हान त्याची ತಳಾಗ त्याचा दोन वर्षांचा मुलगा आणि त्यांच्या दोन महिन्यांच्या बाळासह घरी झोपला होता. तेव्हा त्याच गावातील त्याची चुलत बहीण रशिका बिरुवा हिने बाहेरून हाक मारली. आवाज ऐकून कोल्हाण त्याची पत्नी ज्योतीसह बाहेर सिंकू  आला. त्याच वेळी त्याची पहिली पत्नी जानी &da সালী बाह यादरम्यान कोल्हानच्या अंगणात गावकरी जमले होते. त्यांचं असं म्हणणं होत की, कोल्हानची पत्नी दुसरी  चेटकीण आहे॰ या गोंधळानंतर कोल्हाणने जमावाला शांत करत पंचायत बैठकीत निर्णय घेतला जाईल असे सांगितले. मात्र अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या जमावाने ऐकले नाही. याच जमावातील एकाने गॅलन पेटवून पेट्रोल काढून कुटुंबावर ओतले. त्यानंतर काडी कुटुंबाला जाळण्यात आले. आग पेटताच सर्वत्र आरडाओरड सुरू झाली. आगीच्या ज्वाळांनी वेढलेला कोल्हान सिंकू पळून जाण्यात यशस्वी झाला. वाटेत त्याने आपले जळलेले कपडे काढून टाकले आणि कुमारडुंगी पोलिस स्टेशन गाठलं. - ShareChat
#🎓जनरल नॉलेज
🎓जनरल नॉलेज - मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना झारखंडमधील कुमारडुंगी पोलिस स्टेशन हद्दीतील कलैया गावात घडली आहे. मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ४० वर्षीय ಗ್ಾ {2' पत्नी ३२ वर्षीय ज्योती कोल्हान त्याची ತಳಾಗ त्याचा दोन वर्षांचा मुलगा आणि त्यांच्या दोन महिन्यांच्या बाळासह घरी झोपला होता. तेव्हा त्याच गावातील त्याची चुलत बहीण रशिका बिरुवा हिने बाहेरून हाक मारली. आवाज ऐकून कोल्हाण त्याची पत्नी ज्योतीसह बाहेर सिंकू  आला. त्याच वेळी त्याची पहिली पत्नी जानी &da সালী बाह यादरम्यान कोल्हानच्या अंगणात गावकरी जमले होते. त्यांचं असं म्हणणं होत की, कोल्हानची पत्नी दुसरी  चेटकीण आहे॰ या गोंधळानंतर कोल्हाणने जमावाला शांत करत पंचायत बैठकीत निर्णय घेतला जाईल असे सांगितले. मात्र अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या जमावाने ऐकले नाही. याच जमावातील एकाने गॅलन पेटवून पेट्रोल काढून कुटुंबावर ओतले. त्यानंतर काडी कुटुंबाला जाळण्यात आले. आग पेटताच सर्वत्र आरडाओरड सुरू झाली. आगीच्या ज्वाळांनी वेढलेला कोल्हान सिंकू पळून जाण्यात यशस्वी झाला. वाटेत त्याने आपले जळलेले कपडे काढून टाकले आणि कुमारडुंगी पोलिस स्टेशन गाठलं. मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना झारखंडमधील कुमारडुंगी पोलिस स्टेशन हद्दीतील कलैया गावात घडली आहे. मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ४० वर्षीय ಗ್ಾ {2' पत्नी ३२ वर्षीय ज्योती कोल्हान त्याची ತಳಾಗ त्याचा दोन वर्षांचा मुलगा आणि त्यांच्या दोन महिन्यांच्या बाळासह घरी झोपला होता. तेव्हा त्याच गावातील त्याची चुलत बहीण रशिका बिरुवा हिने बाहेरून हाक मारली. आवाज ऐकून कोल्हाण त्याची पत्नी ज्योतीसह बाहेर सिंकू  आला. त्याच वेळी त्याची पहिली पत्नी जानी &da সালী बाह यादरम्यान कोल्हानच्या अंगणात गावकरी जमले होते. त्यांचं असं म्हणणं होत की, कोल्हानची पत्नी दुसरी  चेटकीण आहे॰ या गोंधळानंतर कोल्हाणने जमावाला शांत करत पंचायत बैठकीत निर्णय घेतला जाईल असे सांगितले. मात्र अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या जमावाने ऐकले नाही. याच जमावातील एकाने गॅलन पेटवून पेट्रोल काढून कुटुंबावर ओतले. त्यानंतर काडी कुटुंबाला जाळण्यात आले. आग पेटताच सर्वत्र आरडाओरड सुरू झाली. आगीच्या ज्वाळांनी वेढलेला कोल्हान सिंकू पळून जाण्यात यशस्वी झाला. वाटेत त्याने आपले जळलेले कपडे काढून टाकले आणि कुमारडुंगी पोलिस स्टेशन गाठलं. - ShareChat
#🎓जनरल नॉलेज
🎓जनरल नॉलेज - ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी गाव एकवटलं समोर आलेल्या माहितीनुसार, शहरात सन १९५० पासून क वर्ग नगरपरिषद आहे व १९६२पासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे मागील ६४ वर्षात लोकसंख्या व रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणत वाढ झाली असूनही आरोग्य सुविधेत कोणतीही वाढ न झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा या मागणी करिता सिंदीकर विविध आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेले असून या मागणीच्या अनुषंगाने २३ फरवरी पासुन सुरु होणाऱ्या उन्हाळी विधानसभा आधिवेशनात सुद्धा तारांकित प्रश्नाना द्वारे हा मुद्दा गाजणार आहे. Amravati News: खोटी डिग्री , बोगस डॉक्टर.. अमरावतीत सर्वात मोठी कारवाई; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! मुख्यमंत्र्यांना पत्र शहराची लोकसंख्या २२ ते २५ हजार असून शहराच्या १० कि॰ मी अंतराच्या आत २५ ते ३० खेडे येतात. या सुविधेकरीता  खेड्यापाड्यातील लोक सुद्धा आरोग्य 4al सिंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर निर्भर आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी गाव एकवटलं समोर आलेल्या माहितीनुसार, शहरात सन १९५० पासून क वर्ग नगरपरिषद आहे व १९६२पासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे मागील ६४ वर्षात लोकसंख्या व रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणत वाढ झाली असूनही आरोग्य सुविधेत कोणतीही वाढ न झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा या मागणी करिता सिंदीकर विविध आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेले असून या मागणीच्या अनुषंगाने २३ फरवरी पासुन सुरु होणाऱ्या उन्हाळी विधानसभा आधिवेशनात सुद्धा तारांकित प्रश्नाना द्वारे हा मुद्दा गाजणार आहे. Amravati News: खोटी डिग्री , बोगस डॉक्टर.. अमरावतीत सर्वात मोठी कारवाई; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! मुख्यमंत्र्यांना पत्र शहराची लोकसंख्या २२ ते २५ हजार असून शहराच्या १० कि॰ मी अंतराच्या आत २५ ते ३० खेडे येतात. या सुविधेकरीता  खेड्यापाड्यातील लोक सुद्धा आरोग्य 4al सिंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर निर्भर आहे. - ShareChat
#🎓जनरल नॉलेज
🎓जनरल नॉलेज - दूध फाटल्यावर पनीर बनवणे हा सर्वात लोकप्रिय पर्याय लिंबू  पिळून ते पूर्णपणे फाडून आहे. फाटलेल्या दुधात थोडे घ्या. त्यानंतर एका सुती कपड्याने गाळून घ्या. गाळल्यानंतर उरलेल्या मिश्रणावर थोडे थंड पाणी टाका. निघून जेणेकरून लिंबाचा आंबटपणा जाईल. हा कपडा घट्ट बांधून त्यावर जड वस्तू ठेवा. यानंतर १-२ तासांत तुमचे ताजे पनीर तयार होईल. दूध फाटल्यानंतर जे पाणी असते, त्याला इंग्रजीत Whey असे म्हणतात. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते. चपाती किंवा पराठ्यासाठी कणीक मळताना साध्या पाण्याऐवजी या पाण्याचा वापर करा. यामुळे चपात्या फक्त मऊच होत नाहीत, तर त्य़ा अधिक पौष्टिक आणि পশামলা কলবমা ক্ীনান दूध फाटल्यावर पनीर बनवणे हा सर्वात लोकप्रिय पर्याय लिंबू  पिळून ते पूर्णपणे फाडून आहे. फाटलेल्या दुधात थोडे घ्या. त्यानंतर एका सुती कपड्याने गाळून घ्या. गाळल्यानंतर उरलेल्या मिश्रणावर थोडे थंड पाणी टाका. निघून जेणेकरून लिंबाचा आंबटपणा जाईल. हा कपडा घट्ट बांधून त्यावर जड वस्तू ठेवा. यानंतर १-२ तासांत तुमचे ताजे पनीर तयार होईल. दूध फाटल्यानंतर जे पाणी असते, त्याला इंग्रजीत Whey असे म्हणतात. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते. चपाती किंवा पराठ्यासाठी कणीक मळताना साध्या पाण्याऐवजी या पाण्याचा वापर करा. यामुळे चपात्या फक्त मऊच होत नाहीत, तर त्य़ा अधिक पौष्टिक आणि পশামলা কলবমা ক্ীনান - ShareChat
#⚕️आरोग्य
⚕️आरोग्य - प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट नमामि अग्रवाल म्हणतात की, जर तुमच्या आहारात अँटीऑक्सिडंट्स आणि योग्य तुम्ही जीवनसत्त्वे समाविष्ट केली तर म्हातारपण तुमच्याकडे येण्यास टाळाटाळ करेल. न्यूट्रिशनिस्ट अलीकडेच सोशल मीडियावर अशा काही गोष्टींची यादी शेअर केली आहे जी वर्षानुवर्षे तरुण आणि निरोगी ठेवू शकतात. तुमची त्वचा विश्वास आहे की जेव्हा आपण आतून योग्य त्यांचा असा तेव्हा  46< पोषण घेता त्याचा परिणाम थेट आपल्या यावर নিমুন  ' नैसर्गिक चमक' म्हणून येतो. चला तर मग जाणून घेऊया त्या सुपरफूड्सबद्दल. टोमॅटो हा केवळ कोशिंबीरीचा भाग नाही, तर तो आपल्या त्वचेचा अंगरक्षक आहे. यात ' लाइकोपीन' नावाचा घटक असतो जो सूर्याच्या कडक सूर्यप्रकाशापासून आणि अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करतो. जर आपण दररोज टोमॅटो खाल्ले तर सुरकुत्या आणि बारीक रेषा आपल्यापासून दूर राहतील. नाही तर टोमॅटो $464 खाल्ल्याने त्वचेची अंतर्गत सूज कमी होते, ज्यामुळे चेहरा स्वच्छ आणि निरोगी दिसतो. आहारतज्ज्ञांच्या मते, जेव्हा टोमॅटो योग्य प्रकारे खाल्ले जातात तेव्हा त्याचे लाइकोपीन शरीरात अधिक चांगले शोषले जाते, ज्यामुळे त्वचा बराच गुळगुळीत राहते. काळ प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट नमामि अग्रवाल म्हणतात की, जर तुमच्या आहारात अँटीऑक्सिडंट्स आणि योग्य तुम्ही जीवनसत्त्वे समाविष्ट केली तर म्हातारपण तुमच्याकडे येण्यास टाळाटाळ करेल. न्यूट्रिशनिस्ट अलीकडेच सोशल मीडियावर अशा काही गोष्टींची यादी शेअर केली आहे जी वर्षानुवर्षे तरुण आणि निरोगी ठेवू शकतात. तुमची त्वचा विश्वास आहे की जेव्हा आपण आतून योग्य त्यांचा असा तेव्हा  46< पोषण घेता त्याचा परिणाम थेट आपल्या यावर নিমুন  ' नैसर्गिक चमक' म्हणून येतो. चला तर मग जाणून घेऊया त्या सुपरफूड्सबद्दल. टोमॅटो हा केवळ कोशिंबीरीचा भाग नाही, तर तो आपल्या त्वचेचा अंगरक्षक आहे. यात ' लाइकोपीन' नावाचा घटक असतो जो सूर्याच्या कडक सूर्यप्रकाशापासून आणि अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करतो. जर आपण दररोज टोमॅटो खाल्ले तर सुरकुत्या आणि बारीक रेषा आपल्यापासून दूर राहतील. नाही तर टोमॅटो $464 खाल्ल्याने त्वचेची अंतर्गत सूज कमी होते, ज्यामुळे चेहरा स्वच्छ आणि निरोगी दिसतो. आहारतज्ज्ञांच्या मते, जेव्हा टोमॅटो योग्य प्रकारे खाल्ले जातात तेव्हा त्याचे लाइकोपीन शरीरात अधिक चांगले शोषले जाते, ज्यामुळे त्वचा बराच गुळगुळीत राहते. काळ - ShareChat
#🎓जनरल नॉलेज #⚕️आरोग्य
🎓जनरल नॉलेज - एक्टीव्ह असता. योगगुरु केल्यास दिवसभर तुम्ही प्राणायम रामदेव बाबा देखील रोज सकाळीप्राणायम करण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते नियमित योगाअभ्यासाने शरीराची नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती वाढते. आणि अनेक समस्यातून आपला बचाव शक्य होतो. रामदेव बाबांनी सांगितलेल्या काही प्राणायम विशेष रुपाने फायदेशीर मानले जातात. चला तर त्याची माहिती घेऊयात... रोज सकाळी करा हे प्राणायम कपालभाती या प्राणायम मध्ये वेगाने श्वास बाहेर सोडावा लागतो. हे प्राणायम पचन यंत्रणे मजबूत करणे , पोटाची चरबी कमी करणे आणि शरीराला आतून एक्टिव्ह राखण्यास मदत करते असे रामदेव बाबा सांगतात. अनुलोम विलोम यात आळीपाळीने नाकाच्या दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायाचा आणि उच्छवास सोडायचा असतो. त्यामुळे मन शांत होते. आणि शरीरात एनर्जीचे संतुलन कायम राखण्यासाठी हे आसन सहायक असते. एक्टीव्ह असता. योगगुरु केल्यास दिवसभर तुम्ही प्राणायम रामदेव बाबा देखील रोज सकाळीप्राणायम करण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते नियमित योगाअभ्यासाने शरीराची नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती वाढते. आणि अनेक समस्यातून आपला बचाव शक्य होतो. रामदेव बाबांनी सांगितलेल्या काही प्राणायम विशेष रुपाने फायदेशीर मानले जातात. चला तर त्याची माहिती घेऊयात... रोज सकाळी करा हे प्राणायम कपालभाती या प्राणायम मध्ये वेगाने श्वास बाहेर सोडावा लागतो. हे प्राणायम पचन यंत्रणे मजबूत करणे , पोटाची चरबी कमी करणे आणि शरीराला आतून एक्टिव्ह राखण्यास मदत करते असे रामदेव बाबा सांगतात. अनुलोम विलोम यात आळीपाळीने नाकाच्या दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायाचा आणि उच्छवास सोडायचा असतो. त्यामुळे मन शांत होते. आणि शरीरात एनर्जीचे संतुलन कायम राखण्यासाठी हे आसन सहायक असते. - ShareChat
#🎓जनरल नॉलेज
🎓जनरल नॉलेज - चाणक्य म्हणतात माणसानं नेहमी सापापासून साप सापाशी किती मैत्री करा, मात्र सावध असलं पाहिजे, নুদ্কী तो तुम्हाला धोका देणार म्हणजे देणारच. साप तुम्हाला दंश सर्पदंशामुळे तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो, करणार सापापासून कधीही सापाच्या जवळ जाऊ नका, त्यामुळे योग्य अंतर राखण्यातच भलं आहे, सापाजवळ 3#4 गेल्यास तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो. चाणक्य म्हणतात जसा साप हा विषारी असतो, 3TT दंशामुळे तुमचा मृत्यू होऊ शकतो , तसंच आगीचं त्याच्या देखील आहे॰. आग क्षणात सर्व भस्मसात करू शकते. तुम्ही आगीमध्ये सापडलात तर तुमचा मृत्यू निश्चित असतो, vಘ आगीपासून नेहमी सावध रहावं, असं चाणक्य त्यामुळे यांनी म्हटलं आहे. पाणी आर्य चाणक्य म्हणात पाणी हे जीवन आहे, मात्र ते अनियंत्रीत झालं तर पाण्या इतका विनाश इतर G कोणतीही शक्ती करू शकत नाही॰ सर्व नष्ट करण्याची पाण्यामध्ये आहे. त्यामुळे माणसाने पाण्यापासून ताकद सावध असावं, विहिर, तलाव, समुद्र अशा ठिकाणी गेल्यास सावधानता बाळगावी , तुमच्या एका चुकीमुळे तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो. चाणक्य म्हणतात माणसानं नेहमी सापापासून साप सापाशी किती मैत्री करा, मात्र सावध असलं पाहिजे, নুদ্কী तो तुम्हाला धोका देणार म्हणजे देणारच. साप तुम्हाला दंश सर्पदंशामुळे तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो, करणार सापापासून कधीही सापाच्या जवळ जाऊ नका, त्यामुळे योग्य अंतर राखण्यातच भलं आहे, सापाजवळ 3#4 गेल्यास तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो. चाणक्य म्हणतात जसा साप हा विषारी असतो, 3TT दंशामुळे तुमचा मृत्यू होऊ शकतो , तसंच आगीचं त्याच्या देखील आहे॰. आग क्षणात सर्व भस्मसात करू शकते. तुम्ही आगीमध्ये सापडलात तर तुमचा मृत्यू निश्चित असतो, vಘ आगीपासून नेहमी सावध रहावं, असं चाणक्य त्यामुळे यांनी म्हटलं आहे. पाणी आर्य चाणक्य म्हणात पाणी हे जीवन आहे, मात्र ते अनियंत्रीत झालं तर पाण्या इतका विनाश इतर G कोणतीही शक्ती करू शकत नाही॰ सर्व नष्ट करण्याची पाण्यामध्ये आहे. त्यामुळे माणसाने पाण्यापासून ताकद सावध असावं, विहिर, तलाव, समुद्र अशा ठिकाणी गेल्यास सावधानता बाळगावी , तुमच्या एका चुकीमुळे तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो. - ShareChat
#🎓जनरल नॉलेज
🎓जनरल नॉलेज - नेहमी स्वच्छ ठेवणे , घराचा परिसर स्वच्छ ठेवणे , गवत न वाढू देणे या काही गोष्टी सांगता येतीलक़ मात्र याही पलीकडे जाऊन सापांसाठी ग्रामीण भगांमध्ये एक उपाय केला जातो, तो म्हणजे जर घरात साप निघाला असेल तर जनावरांचं शिंग जाळलं जातं. जनावराच्या शिंगाला तीव्र असा वास असतो, साप घरात थांबत ज्यामुळे नाही, असं मानलं जातं॰. यासाठी आजही ग्रामीण भागातील लोक जर एखादं जनावर मृत झालं असेल तर त्याचे शिंग जपून ठेवतात, जर एखाद्या घरात साप शिरला असेल आणि तो दिसत नसेल तर अशा स्थितीमध्ये जनावराचं शिंग जाळलं तर त्याच्या वासामुळे साप घरातून बाहेर पडतो , आणि पुन्हा त्या परिसरात येत नाही असं मानलं जातं. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी, साप कुठेही निघाला तरी तो स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये, त्याची माहिती लगेच सर्पमित्रांना द्यावी , तसेच जर समजा चुकून सर्पदंश झाला तर साप कोणताही असो, विषारी, बिनविषारी तातडीने डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. नेहमी स्वच्छ ठेवणे , घराचा परिसर स्वच्छ ठेवणे , गवत न वाढू देणे या काही गोष्टी सांगता येतीलक़ मात्र याही पलीकडे जाऊन सापांसाठी ग्रामीण भगांमध्ये एक उपाय केला जातो, तो म्हणजे जर घरात साप निघाला असेल तर जनावरांचं शिंग जाळलं जातं. जनावराच्या शिंगाला तीव्र असा वास असतो, साप घरात थांबत ज्यामुळे नाही, असं मानलं जातं॰. यासाठी आजही ग्रामीण भागातील लोक जर एखादं जनावर मृत झालं असेल तर त्याचे शिंग जपून ठेवतात, जर एखाद्या घरात साप शिरला असेल आणि तो दिसत नसेल तर अशा स्थितीमध्ये जनावराचं शिंग जाळलं तर त्याच्या वासामुळे साप घरातून बाहेर पडतो , आणि पुन्हा त्या परिसरात येत नाही असं मानलं जातं. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी, साप कुठेही निघाला तरी तो स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये, त्याची माहिती लगेच सर्पमित्रांना द्यावी , तसेच जर समजा चुकून सर्पदंश झाला तर साप कोणताही असो, विषारी, बिनविषारी तातडीने डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. - ShareChat