Popat Sherkar
ShareChat
click to see wallet page
@153108224
153108224
Popat Sherkar
@153108224
शेतकरी राजा
#☘️हर हर महादेव🙏🏼 #🕉ओम नमः शिवाय #✨सोमवार स्पेशल✨ #😇भक्ती स्टेट्स
☘️हर हर महादेव🙏🏼 - ShareChat
00:22
#☘️हर हर महादेव🙏🏼 #🕉ओम नमः शिवाय #✨सोमवार स्पेशल✨ #😇भक्ती स्टेट्स
☘️हर हर महादेव🙏🏼 - ShareChat
00:22
#☘️हर हर महादेव🙏🏼 #🕉ओम नमः शिवाय #✨सोमवार स्पेशल✨ #😇भक्ती स्टेट्स
☘️हर हर महादेव🙏🏼 - ShareChat
00:14
#🎵 जुनी गाणी #💗प्रेम #🌹फक्त तुझ्यासाठी..
🎵 जुनी गाणी - ShareChat
00:45
#✍️ विचार
✍️ विचार - वाईट परिस्थिती. वाईट परिस्थिती कायम राहत नाही, ती फक्त आयुष्याचा धडा शिकवते... कधी अश्रूंनी, कधी संघर्षांनी, माणसाला अधिक मजबूत बनवते... वादळं जरी मोठी असली, तरी आकाश संपत नसतं.. . कठीण वेळ येते जरूर, पण तीही कायमची राहत नसते.. जेव्हा सगळं हरवल्यासारखं वाटतं, तेव्हाच नव्याने उभं राहायचं असतं.. कारण अंधारानंतरच प्रकाश येतो, हेच आयुष्य शिकवत असतं... परिस्थिती कितीही कठीण असो, हिम्मत कधी हरवू नकोस... कारण सोनंही चमकतं तेव्हा, जेव्हा ते आगीतून जातं. वाईट परिस्थिती. वाईट परिस्थिती कायम राहत नाही, ती फक्त आयुष्याचा धडा शिकवते... कधी अश्रूंनी, कधी संघर्षांनी, माणसाला अधिक मजबूत बनवते... वादळं जरी मोठी असली, तरी आकाश संपत नसतं.. . कठीण वेळ येते जरूर, पण तीही कायमची राहत नसते.. जेव्हा सगळं हरवल्यासारखं वाटतं, तेव्हाच नव्याने उभं राहायचं असतं.. कारण अंधारानंतरच प्रकाश येतो, हेच आयुष्य शिकवत असतं... परिस्थिती कितीही कठीण असो, हिम्मत कधी हरवू नकोस... कारण सोनंही चमकतं तेव्हा, जेव्हा ते आगीतून जातं. - ShareChat
#✍️ विचार
✍️ विचार - হ্নন্ধা যন कशासाठी. कुठलीच संपत्ती येताना घेऊन आलो नाही आपण आणि जातानाही काहीच घेऊन जाणार नाही हे सत्य ঐমা, माहीत असूनही माणूस गर्व करतो. पद, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत़ पण त्याचा अहंकार मात्र कायमचा घाव देतो. द्वेषभावना मनात इतकी साठवून माणूस स्वतःचं आयुष्य जड करून घेतो. मीपणा वाढला की नातं कमी होतं आणि माणूस एकटा पडतो. आपल्यापेक्षा कोणी मोठं झालं की जळणं आणि कोणी पडताना दिसलं की आनंद मानणं ही मानसिक गरीबी आहे. आयुष्य थोडकंच आहे पण आपण ते द्वेषात घालवतो. ज्याने नम्रता ठेवली त्याचं आयुष्य हलकं राहतं. गर्व माणसाला वर नेतो असं वाटतं पण तो आतून पोकळ करतो. आपले काहीच आश्चत नाही समजल की वागणं आपोआप बदलतं. माणूस म्हणून ओळख ठेवली तस्थ आठवण राहते नाहीतर नावही विसरलं जातं. शेवटी उरतात ती कर्म आणि दिलेली वागणूक. म्हणून इतका मीपणा नको थोडं माणूसपण ठेवा तेच खरं श्रीमंतपण आहे. হ্নন্ধা যন कशासाठी. कुठलीच संपत्ती येताना घेऊन आलो नाही आपण आणि जातानाही काहीच घेऊन जाणार नाही हे सत्य ঐমা, माहीत असूनही माणूस गर्व करतो. पद, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत़ पण त्याचा अहंकार मात्र कायमचा घाव देतो. द्वेषभावना मनात इतकी साठवून माणूस स्वतःचं आयुष्य जड करून घेतो. मीपणा वाढला की नातं कमी होतं आणि माणूस एकटा पडतो. आपल्यापेक्षा कोणी मोठं झालं की जळणं आणि कोणी पडताना दिसलं की आनंद मानणं ही मानसिक गरीबी आहे. आयुष्य थोडकंच आहे पण आपण ते द्वेषात घालवतो. ज्याने नम्रता ठेवली त्याचं आयुष्य हलकं राहतं. गर्व माणसाला वर नेतो असं वाटतं पण तो आतून पोकळ करतो. आपले काहीच आश्चत नाही समजल की वागणं आपोआप बदलतं. माणूस म्हणून ओळख ठेवली तस्थ आठवण राहते नाहीतर नावही विसरलं जातं. शेवटी उरतात ती कर्म आणि दिलेली वागणूक. म्हणून इतका मीपणा नको थोडं माणूसपण ठेवा तेच खरं श्रीमंतपण आहे. - ShareChat