G, S
ShareChat
click to see wallet page
@1608720285
1608720285
G, S
@1608720285
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🎭Whatsapp status #😊Feeling happy #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस
🎭Whatsapp status - ফ্্৫ী) बौल्ण सगळ्यांना ' दैगवैगळ्ा शखदौ॰ tU_d कोणाची जीभ बोलते , हेतू बोलतो , कोणाचा कोणाचा पैसा बोलतो , कोणाची वेळ बोलते आणि कोणाचं पढ बोलतं. पण देवासमोर मात्र कर्मच बोलतं॰ ফ্্৫ী) बौल्ण सगळ्यांना ' दैगवैगळ्ा शखदौ॰ tU_d कोणाची जीभ बोलते , हेतू बोलतो , कोणाचा कोणाचा पैसा बोलतो , कोणाची वेळ बोलते आणि कोणाचं पढ बोलतं. पण देवासमोर मात्र कर्मच बोलतं॰ - ShareChat
#🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #😊Feeling happy #🎭Whatsapp status
🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस - कधी कधी शरीरापेक्षा मन जास्त ಭಹತೆತೆ 3lzr. 38llaಹ. कधी कधी शरीरापेक्षा मन जास्त थकलेलं असतं. अशावेळी कितीही तास झोप घेतली तरी ताजेपणा जाणवत नाही , कारण गरज झोपेची नसते , गरज असते भावनिक विश्रांतीची. सतत मजबूत असल्याचा आव आणणं , प्रत्येक अडचणीला एकट्याने सामोरं जाणं, सगळ्यांसाठी उभं राहणं आणि स्वतःच्या भावना मात्र मनाच्या एखाद्या कोपऱ्यात बंद करून ठेवणं , हे हळूहळू सुरळीत दिसत मनावर ओझं वाढवत जातं. बाहेरून सगळं 7 असलं तरी आतून माणूस थकलेला असतो. अनेकदा डोळे मिटल्यावर झोप येत नाही , कारण शरीराला नाही तर मनाला कुणीतरी आपलं ऐकावं, आपल्याला शांततेची गरज असते. समजून घ्यावं , काही क्षण कोणताही मुखवटा न घालता स्वतःसारखं जगता यावं, एवढीच मनाची अपेक्षा असते. पण आपण मात्र स्वतःलाच सांगत राहतो की अजून थोडं सहन कर, अजून थोडं मजबूत राह. खरं तर प्रत्येक वेळी मजबूत ,নিj গনী লা गरजेचं नसतं. कधी कधी मन मोकळं करणं, যামতা: वाट मोकळी करून देणं आणि स्वतःलाही थोडी 1 तितकंच आवश्यक असतं. कारण थकलेलं शरीर झोपेने सावरतं , पण थकलेलं मन फक्त समजून घेतल्याने आणि मोकळं झाल्यानेच सावरतं. Nita Thakare कधी कधी शरीरापेक्षा मन जास्त ಭಹತೆತೆ 3lzr. 38llaಹ. कधी कधी शरीरापेक्षा मन जास्त थकलेलं असतं. अशावेळी कितीही तास झोप घेतली तरी ताजेपणा जाणवत नाही , कारण गरज झोपेची नसते , गरज असते भावनिक विश्रांतीची. सतत मजबूत असल्याचा आव आणणं , प्रत्येक अडचणीला एकट्याने सामोरं जाणं, सगळ्यांसाठी उभं राहणं आणि स्वतःच्या भावना मात्र मनाच्या एखाद्या कोपऱ्यात बंद करून ठेवणं , हे हळूहळू सुरळीत दिसत मनावर ओझं वाढवत जातं. बाहेरून सगळं 7 असलं तरी आतून माणूस थकलेला असतो. अनेकदा डोळे मिटल्यावर झोप येत नाही , कारण शरीराला नाही तर मनाला कुणीतरी आपलं ऐकावं, आपल्याला शांततेची गरज असते. समजून घ्यावं , काही क्षण कोणताही मुखवटा न घालता स्वतःसारखं जगता यावं, एवढीच मनाची अपेक्षा असते. पण आपण मात्र स्वतःलाच सांगत राहतो की अजून थोडं सहन कर, अजून थोडं मजबूत राह. खरं तर प्रत्येक वेळी मजबूत ,নিj গনী লা गरजेचं नसतं. कधी कधी मन मोकळं करणं, যামতা: वाट मोकळी करून देणं आणि स्वतःलाही थोडी 1 तितकंच आवश्यक असतं. कारण थकलेलं शरीर झोपेने सावरतं , पण थकलेलं मन फक्त समजून घेतल्याने आणि मोकळं झाल्यानेच सावरतं. Nita Thakare - ShareChat
#🎭Whatsapp status #😊Feeling happy #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस
🎭Whatsapp status - মুলযা গমতা কিন্রা নমতা মা माणसाच्या आयुष्याचा.. मुलगा असणं किँवा नसणं हा माणसाच्या आयुष्याचा मान- सन्मान ठरवणारा विषय कधीच नसावा , कारण अपत्याचं मूल्य त्याच्या लिंगावर नाही तर त्याच्या संस्कारांवर, विचारांवर माणुसकीवर ठरत असतं. अनेक वर्षांपासून समाजात आणि मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, आधार आणि वारसदार अशी काळाने पुन्हा पुन्हा दाखवून दिलं धारणा रुजली गेली , पण 1 आहे की आधार देण्यासाठी मुलगाच असावा असं काही नियम घरांमध्ये मुली आई-वडिलांचा मुलांपेक्षाही जास्त नसतात. अनेक सांभाळ करताना दिसतात, तर अनेक ठिकाणी मुलगे असूनही वृद्ध आई-्वडील एकाकी जीवन जगताना दिसतात. म्हणून मुलगा आहे की मुलगी यापेक्षा अपत्य चांगलं माणूस आहे का हे महत्त्वाचं आहे़. आयुष्याच्या शेवटी माणसाला संपत्तीचा , जास्त आडनावाचा किँवा वंशाचा अभिमान फारसा उपयोगी पडत नाही , उपयोगी पडतात ते नात्यांमध्ये जपलेले प्रेम , आदर आणि आपुलकीचे क्षण. अपत्य हे देवाने दिलेलं वरदान असतं , त्याचं मूल्य त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या वागण्याने ठरतं. म्हणून मुलगा असणं हा अभिमानाचा विषय नसावा आणि मुलगा नसणं ही खंत नसावी , कारण खऱ्या अर्थाने आई-्वडिलांचं नाव उज्ज्वल करणारी गोष्ट म्हणजे चांगली माणसं घडवणं , मग ती मुलगी असो किँवा मुलगा. Nita Thakare মুলযা গমতা কিন্রা নমতা মা माणसाच्या आयुष्याचा.. मुलगा असणं किँवा नसणं हा माणसाच्या आयुष्याचा मान- सन्मान ठरवणारा विषय कधीच नसावा , कारण अपत्याचं मूल्य त्याच्या लिंगावर नाही तर त्याच्या संस्कारांवर, विचारांवर माणुसकीवर ठरत असतं. अनेक वर्षांपासून समाजात आणि मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, आधार आणि वारसदार अशी काळाने पुन्हा पुन्हा दाखवून दिलं धारणा रुजली गेली , पण 1 आहे की आधार देण्यासाठी मुलगाच असावा असं काही नियम घरांमध्ये मुली आई-वडिलांचा मुलांपेक्षाही जास्त नसतात. अनेक सांभाळ करताना दिसतात, तर अनेक ठिकाणी मुलगे असूनही वृद्ध आई-्वडील एकाकी जीवन जगताना दिसतात. म्हणून मुलगा आहे की मुलगी यापेक्षा अपत्य चांगलं माणूस आहे का हे महत्त्वाचं आहे़. आयुष्याच्या शेवटी माणसाला संपत्तीचा , जास्त आडनावाचा किँवा वंशाचा अभिमान फारसा उपयोगी पडत नाही , उपयोगी पडतात ते नात्यांमध्ये जपलेले प्रेम , आदर आणि आपुलकीचे क्षण. अपत्य हे देवाने दिलेलं वरदान असतं , त्याचं मूल्य त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या वागण्याने ठरतं. म्हणून मुलगा असणं हा अभिमानाचा विषय नसावा आणि मुलगा नसणं ही खंत नसावी , कारण खऱ्या अर्थाने आई-्वडिलांचं नाव उज्ज्वल करणारी गोष्ट म्हणजे चांगली माणसं घडवणं , मग ती मुलगी असो किँवा मुलगा. Nita Thakare - ShareChat
#🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #🙏 प्रेरणादायक बॅनर #😊Feeling happy #🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status
🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस - प्रेम. प्रेमाच्या प्रांतात स्वतःचा अहंकार अलगद बाजूला ठेवावा लागतो. स्वतःला लहान समजण्यातच मोठेपणाचा खरा अर्थ दडलेला असतो. अर्पणभावाचा पहिला कोंब तिथेच देणारा कोण आणि घेणारा कोण, फुटतो. ٨٤٠ गेला की प्रेम अधिक हा हिशोब गाढ होतं. स्पर्श आधी की स्पर्शाची ओढ आधी , याचं उत्तर कधीच सापडत नाही. নন की शरीर मनाला, हेही मन शरीराला अनाकलनीयच राहतं. पण एका विलक्षण क्षणी दोन जीवांमधील अंतर विरघळतं , आणि तेव्हा विजय-पराजयाचे अर्थही बदलून जातात. प्रेमात शेवटी जिंकतं ते समर्पण, हरतो तो फक्त अहंकार.. प्रेम. प्रेमाच्या प्रांतात स्वतःचा अहंकार अलगद बाजूला ठेवावा लागतो. स्वतःला लहान समजण्यातच मोठेपणाचा खरा अर्थ दडलेला असतो. अर्पणभावाचा पहिला कोंब तिथेच देणारा कोण आणि घेणारा कोण, फुटतो. ٨٤٠ गेला की प्रेम अधिक हा हिशोब गाढ होतं. स्पर्श आधी की स्पर्शाची ओढ आधी , याचं उत्तर कधीच सापडत नाही. নন की शरीर मनाला, हेही मन शरीराला अनाकलनीयच राहतं. पण एका विलक्षण क्षणी दोन जीवांमधील अंतर विरघळतं , आणि तेव्हा विजय-पराजयाचे अर्थही बदलून जातात. प्रेमात शेवटी जिंकतं ते समर्पण, हरतो तो फक्त अहंकार.. - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #😊Feeling happy #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस
🎭Whatsapp status - आयुष्य म्हणजे...०० नेहमी हसणं नसतं; कधी डोळे भरून येणंही त्याचाच भाग असतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेलच असं नाही , काही उत्तरंवेळ शांतपणे देतो. कधी आपण सगळ्यांसाठी चांगले असतो , तरीही कुणाच्या मनात आपण चुकतो - कारण अपेक्षा अमर्याद असतात आणि आपण फक्त माणूस असतो. आयुष्य शेवटी एवढंच शिकवतं. सगळ गमावल्यावरही मन घट्ट धरायचं, आणि सगळं मिळाल्यावरही मन नम्र ठेवायचं॰ आयुष्य म्हणजे...०० नेहमी हसणं नसतं; कधी डोळे भरून येणंही त्याचाच भाग असतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेलच असं नाही , काही उत्तरंवेळ शांतपणे देतो. कधी आपण सगळ्यांसाठी चांगले असतो , तरीही कुणाच्या मनात आपण चुकतो - कारण अपेक्षा अमर्याद असतात आणि आपण फक्त माणूस असतो. आयुष्य शेवटी एवढंच शिकवतं. सगळ गमावल्यावरही मन घट्ट धरायचं, आणि सगळं मिळाल्यावरही मन नम्र ठेवायचं॰ - ShareChat
#🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #🙏 प्रेरणादायक बॅनर #😊Feeling happy #🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status
🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस - श्रीमंतीपणा म्हणजे फक्त भरलेलं बँक खातं नसतं.. श्रीमंतीपणा म्हणजे फक्त भरलेलं बँक खातं नसतं , तर मनात असलेली समृद्धी असते. काही लोकांकडे भरपूर पैसा असतो , पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नसतं, तर काही  राहूनही आनंदाने जगत असतात. कारण लोक साध्या घरात  श्रीमंतीचा संबंध नेहमी पैशांशीच नसतो , तर विचारांशी , संस्कारांशी आणि मनाच्या मोठेपणाशीही असतो. खरा श्रीमंत तो नसतो ज्याच्याकडे किती आहे, तर तो असतो ज्याला जे आहे त्याची किंमत कळते. पैसा कमावणं महत्त्वाचं आहे, पण त्यासाठी माणुसकी गमावणं ही सर्वांत मोठी गरिबी आहे. अशी अनेक माणसं भेटतात ज्यांच्याकडे संपत्ती कायुष्यसत असते, पण त्यांचं मन इतकं श्रीमंत असतं की त्यांच्या सहवासातच समाधान मिळतं. कारण पैशाने वस्तू विकत घेता येतात, पण विश्वास, प्रेम, आपुलकी आणि मनःशांती विकत घेता येत नाही. शेवटी माणूस किती कमावून गेला यापेक्षा त्याने किती माणसं कमावली हेच जास्त महत्त्वाचं ठरतं. म्हणून श्रीमंतीपणा खिशात असण्यापेक्षा मनात असणं जास्त गरजेचं आहे, कारण खिशातील पैसा कधीही कमी होऊ शकतो , पण मनातील श्रीमंती आयुष्यभर साथ देत राहते. Nita Thakare श्रीमंतीपणा म्हणजे फक्त भरलेलं बँक खातं नसतं.. श्रीमंतीपणा म्हणजे फक्त भरलेलं बँक खातं नसतं , तर मनात असलेली समृद्धी असते. काही लोकांकडे भरपूर पैसा असतो , पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नसतं, तर काही  राहूनही आनंदाने जगत असतात. कारण लोक साध्या घरात  श्रीमंतीचा संबंध नेहमी पैशांशीच नसतो , तर विचारांशी , संस्कारांशी आणि मनाच्या मोठेपणाशीही असतो. खरा श्रीमंत तो नसतो ज्याच्याकडे किती आहे, तर तो असतो ज्याला जे आहे त्याची किंमत कळते. पैसा कमावणं महत्त्वाचं आहे, पण त्यासाठी माणुसकी गमावणं ही सर्वांत मोठी गरिबी आहे. अशी अनेक माणसं भेटतात ज्यांच्याकडे संपत्ती कायुष्यसत असते, पण त्यांचं मन इतकं श्रीमंत असतं की त्यांच्या सहवासातच समाधान मिळतं. कारण पैशाने वस्तू विकत घेता येतात, पण विश्वास, प्रेम, आपुलकी आणि मनःशांती विकत घेता येत नाही. शेवटी माणूस किती कमावून गेला यापेक्षा त्याने किती माणसं कमावली हेच जास्त महत्त्वाचं ठरतं. म्हणून श्रीमंतीपणा खिशात असण्यापेक्षा मनात असणं जास्त गरजेचं आहे, कारण खिशातील पैसा कधीही कमी होऊ शकतो , पण मनातील श्रीमंती आयुष्यभर साथ देत राहते. Nita Thakare - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर #😊Feeling happy #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #🙏प्रेरणादायक / सुविचार
🎭Whatsapp status - आज माझ्या आयुष्यात तो असता किंवा ती असते तर आज मी फार खुश असते किंवा असतो व आजच चित्र काही वेगळंच असतं व मला आज फक्त सुख भेटलं असतं अशा प्रकारच्या कल्पना काही जण करीत असतात व याच कल्पना साकार नाही झाल्या म्हणून दिवसेंदिवस झुरत झुरत मरत असतात परंतु या कल्पना फक्त कल्पनाच असतात वास्तविक पणे असे घडले तरी सुखच मिळेल व आपला आवडता साथीदार आपल्याला साथच देईल व तो किंवा ती कधीच विश्वासघात करणारं नाही व तो पण आपल्याला तितकीच साथ देईल याची कसलीही खात्री नसते परंतु आपलं वेडं मन या सत्याकडे कधीच लक्ष्य देऊन बघत नसते यामुळेच पहिलेच जीवनात एकटेपणा व निराशा आली म्हणून मन असले विचार करीत असते व खरं काय व खोटं काय व आपण जे स्वप्न पाहतोय पूर्ण होण्याची इच्छा करतो त्यामधील तथ्य काय हेच त्य़ा माणसाला व त्यामुळे जसे जीवन आपल्याला मिळाले आहे त्यात काही समजत नसते ठेवण्याचा प्रयत्न सुधार करून तेच जीवन सावरून स्वतःला सुखी शेखचिल्ली प्रमाणे नको ती स्वप्न पाहून करायचा असतो व 3ud4 आपल्याच विचारत हरवून त्य़ा प्रमाणे झाले असते जर तो किंवा ती भेटली असती तर अशा बावळट कल्पना करून स्वतःलाच त्रास देत जीवन जगायचं नसतं कारण कल्पना व सत्य जीवन यात नेहमी फरक असतो व हाच फरक जीवन वास्तविक पणे जगताना समजून येत ్  ٥ 00  आज माझ्या आयुष्यात तो असता किंवा ती असते तर आज मी फार खुश असते किंवा असतो व आजच चित्र काही वेगळंच असतं व मला आज फक्त सुख भेटलं असतं अशा प्रकारच्या कल्पना काही जण करीत असतात व याच कल्पना साकार नाही झाल्या म्हणून दिवसेंदिवस झुरत झुरत मरत असतात परंतु या कल्पना फक्त कल्पनाच असतात वास्तविक पणे असे घडले तरी सुखच मिळेल व आपला आवडता साथीदार आपल्याला साथच देईल व तो किंवा ती कधीच विश्वासघात करणारं नाही व तो पण आपल्याला तितकीच साथ देईल याची कसलीही खात्री नसते परंतु आपलं वेडं मन या सत्याकडे कधीच लक्ष्य देऊन बघत नसते यामुळेच पहिलेच जीवनात एकटेपणा व निराशा आली म्हणून मन असले विचार करीत असते व खरं काय व खोटं काय व आपण जे स्वप्न पाहतोय पूर्ण होण्याची इच्छा करतो त्यामधील तथ्य काय हेच त्य़ा माणसाला व त्यामुळे जसे जीवन आपल्याला मिळाले आहे त्यात काही समजत नसते ठेवण्याचा प्रयत्न सुधार करून तेच जीवन सावरून स्वतःला सुखी शेखचिल्ली प्रमाणे नको ती स्वप्न पाहून करायचा असतो व 3ud4 आपल्याच विचारत हरवून त्य़ा प्रमाणे झाले असते जर तो किंवा ती भेटली असती तर अशा बावळट कल्पना करून स्वतःलाच त्रास देत जीवन जगायचं नसतं कारण कल्पना व सत्य जीवन यात नेहमी फरक असतो व हाच फरक जीवन वास्तविक पणे जगताना समजून येत ్  ٥ 00 - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #🙏 प्रेरणादायक बॅनर #😊Feeling happy #🎭Whatsapp status
🙏प्रेरणादायक / सुविचार - कोणासाठी कितीही करा काहीही करा आणि कितीही करत रहा तरी जेवढं करू तेवढी समोरच्याची अपेक्षा आपल्या कडून कमी न होता ती दिवसेंदिवस वाढतच जातं असते व आपण फक्त समोरच्या व्यक्तीसाठी पासून करायचे व त्या व्यक्तींनी आपल्या केलेल्या गोष्टीला ते Fl आपले त्यांच्या बाबतचे कर्तव्य आहे असे मानून आपल्या कितीही करण्याला व काहीही करण्याला शून्य किंमत द्यायची व आपली ही किंमत त्यांनी न करण्याचा प्रकार चालू असतो ते मात्र सर्व मिळवून मस्त असतात व आपण मात्र त्यांना काही कमी पडू नये म्हणून आपलं जीवन त्यांच्यासाठी झिजत व संपवीत असतो हे सर्व करताना त्यांनी आपल्यासाठी काही केले नाही तरी चालेल परंतु आपल्या झिजण्याची व त्यांच्यासाठी आपण आपलं सर्वस्व पणाला लावण्याची त्यांनी कदर करावी व आपल्या त्यागाची त्यांनी इज्जत ठेवावी एवढीच आपली त्यांच्या कडून अपेक्षा असते परंतु ती अपेक्षा पण   कधीच पूर्ण होत नसते म्हणून आयुष्यभर स्वतःला दुसऱ्यांसाठी झिजवून पण ना समाधान मिळत असते ना प्रेम मिळत असते त्यामुळे कुठेतरी दुसऱ्यांसाठी स्वतःला झिजवन आणि दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपलं आयुष्य दुसऱ्यांवर करणं थांबवायचं असतं कुर्बान आहे व इथे फक्त ज्याला स्वतःच पडलेलं असतं त्यामुळे ही दुनिया दुनिये प्रमाणे वागून दुसऱ्यांसाठी आयुष्य आपण पण पण त्याच संपविण्यापेक्षा स्वतःसाठी जगून स्वतःला सुख मिळविणे गरजेचं असतं दुनियेत कोणी कोणाचं नसतं व कोणा वाचून कोणाचं अडत नसतं य दुसऱ्यांसाठी आयुष्यभर झिजणाऱ्या हेच अंतिम सत्य असतं हेच सत्य कोणासाठी कितीही करा काहीही करा आणि कितीही करत रहा तरी जेवढं करू तेवढी समोरच्याची अपेक्षा आपल्या कडून कमी न होता ती दिवसेंदिवस वाढतच जातं असते व आपण फक्त समोरच्या व्यक्तीसाठी पासून करायचे व त्या व्यक्तींनी आपल्या केलेल्या गोष्टीला ते Fl आपले त्यांच्या बाबतचे कर्तव्य आहे असे मानून आपल्या कितीही करण्याला व काहीही करण्याला शून्य किंमत द्यायची व आपली ही किंमत त्यांनी न करण्याचा प्रकार चालू असतो ते मात्र सर्व मिळवून मस्त असतात व आपण मात्र त्यांना काही कमी पडू नये म्हणून आपलं जीवन त्यांच्यासाठी झिजत व संपवीत असतो हे सर्व करताना त्यांनी आपल्यासाठी काही केले नाही तरी चालेल परंतु आपल्या झिजण्याची व त्यांच्यासाठी आपण आपलं सर्वस्व पणाला लावण्याची त्यांनी कदर करावी व आपल्या त्यागाची त्यांनी इज्जत ठेवावी एवढीच आपली त्यांच्या कडून अपेक्षा असते परंतु ती अपेक्षा पण   कधीच पूर्ण होत नसते म्हणून आयुष्यभर स्वतःला दुसऱ्यांसाठी झिजवून पण ना समाधान मिळत असते ना प्रेम मिळत असते त्यामुळे कुठेतरी दुसऱ्यांसाठी स्वतःला झिजवन आणि दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपलं आयुष्य दुसऱ्यांवर करणं थांबवायचं असतं कुर्बान आहे व इथे फक्त ज्याला स्वतःच पडलेलं असतं त्यामुळे ही दुनिया दुनिये प्रमाणे वागून दुसऱ्यांसाठी आयुष्य आपण पण पण त्याच संपविण्यापेक्षा स्वतःसाठी जगून स्वतःला सुख मिळविणे गरजेचं असतं दुनियेत कोणी कोणाचं नसतं व कोणा वाचून कोणाचं अडत नसतं य दुसऱ्यांसाठी आयुष्यभर झिजणाऱ्या हेच अंतिम सत्य असतं हेच सत्य - ShareChat
#🎭Whatsapp status #😊Feeling happy #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार
🎭Whatsapp status - समजूतदारपणाची माणसाच्या स्वभावात असणे गरजेची असते वृत्ती कारण समजूतदारपणा कोणाला शिकविता येणे शक्य नसते ही वृत्ती माणसांमध्ये असते अशी माणसं प्रेमळ व दुसऱ्यांची काळजी ज्या स्वभावामुळेच त्यांची करणारी असतात वया माणसांच्या समजूतदार িকরুন इतरांशी नाती चांगल्या प्रकारे असतात त्यामुळे जीवनात जीवनसाथी निवडताना किंवा प्रेमात साथीदार निवडताना आपल्या साथीदारात समजूतदारपणाची आहे का हे नक्कीच तपासून वृत्ती तर नातेसंबंधात पुढे जायचं असतं पाहायचं असतं असेल ही वृत्ती नाहीतर असलं नातं असमजूतदार माणसांशी बिलकुल जोडायचं नसतं काही माणसांना अतिआत्मविश्वास असतो कि आपण समोरच्या व्यक्तीला बदलू व आपल्याला जसा किंवा जशी आहे तसे हवी परंतु असला फालतू आत्मविश्वास ठेऊन ते शिकवू आपण त्यांना समोरच्या व्यक्तीला कधीच बदलू शकत नसतात कारण ज्या व्यक्तीच्या स्वभावातच जर समजूतदार पणा नसेल व त्यांच्या खानदानात कोणी समजूतदार नसेल अशा व्यक्तींना कधीच बदलता येत नसतं म्हणून फालतू आत्मविश्वास व नको त्या इच्छा व आकांक्षा उराशी धरून असफल प्रयत्न करून स्वतःच्या पदरी निराशा पडून घ्यायची नसते म्हणून जीवनात साथीदाराची निवड करताना थोडातरी संपूर्ण आयुष्य वेळ द्यायचा असतो व आपल्याला ज्या व्यक्तीं बरोबर घालवायचं असतं अशा व्यक्तींना तपासून घेणं फारच महत्वाचं व समजूतदारपणाची माणसाच्या स्वभावात असणे गरजेची असते वृत्ती कारण समजूतदारपणा कोणाला शिकविता येणे शक्य नसते ही वृत्ती माणसांमध्ये असते अशी माणसं प्रेमळ व दुसऱ्यांची काळजी ज्या स्वभावामुळेच त्यांची करणारी असतात वया माणसांच्या समजूतदार িকরুন इतरांशी नाती चांगल्या प्रकारे असतात त्यामुळे जीवनात जीवनसाथी निवडताना किंवा प्रेमात साथीदार निवडताना आपल्या साथीदारात समजूतदारपणाची आहे का हे नक्कीच तपासून वृत्ती तर नातेसंबंधात पुढे जायचं असतं पाहायचं असतं असेल ही वृत्ती नाहीतर असलं नातं असमजूतदार माणसांशी बिलकुल जोडायचं नसतं काही माणसांना अतिआत्मविश्वास असतो कि आपण समोरच्या व्यक्तीला बदलू व आपल्याला जसा किंवा जशी आहे तसे हवी परंतु असला फालतू आत्मविश्वास ठेऊन ते शिकवू आपण त्यांना समोरच्या व्यक्तीला कधीच बदलू शकत नसतात कारण ज्या व्यक्तीच्या स्वभावातच जर समजूतदार पणा नसेल व त्यांच्या खानदानात कोणी समजूतदार नसेल अशा व्यक्तींना कधीच बदलता येत नसतं म्हणून फालतू आत्मविश्वास व नको त्या इच्छा व आकांक्षा उराशी धरून असफल प्रयत्न करून स्वतःच्या पदरी निराशा पडून घ्यायची नसते म्हणून जीवनात साथीदाराची निवड करताना थोडातरी संपूर्ण आयुष्य वेळ द्यायचा असतो व आपल्याला ज्या व्यक्तीं बरोबर घालवायचं असतं अशा व्यक्तींना तपासून घेणं फारच महत्वाचं व - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #😊Feeling happy #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #🎭Whatsapp status
🙏प्रेरणादायक / सुविचार - जी माणसं खरतर हुशार बिलकुल नसतात परंतु तरीही हुशारीचा आव आणतात किंवा ते हुशार असल्याचे सोंग गुपित जास्त दिवस कधीच लपून राहत करतात अशा माणसांचं मिळवून नसतं कमी ज्ञान माणसाला अपयशच देत असतं दुनिये समोर काही माणसं ते फार हुशार असल्याचं उगाच दाखवीत असतात व त्यांच्यवर जेव्हा त्यांच्या ज्ञानाचे प्रदर्शन करण्याची परिस्थिती येते तेव्हा मात्र शंभर टक्के त्यात ते नापास होत असतात व कोणी अशा माणसांकडे त्यांचं असं का झालं व त्यांना अपयश का आलं याची चौकशी केली कि माहित नाही अचानक झालं समजून नाही आलं माझं लक्षच नव्हतं आजारी असल्याने असं घडलं नाहीतर असं घडू दिलंच नसतं प्रकारचे शब्द त्या माणसांच्या तोंडात कारणं सांगण्यासाठी या ठरलेले असतात परंतु अशी माणसं खरंच ते हुशार नाहीत किंवा त्यांना पुरेसं ज्ञान नाही हे स्वतःच स्वतः व जगासमोर पण मानायला तयार नसतात हारल्यावर कारणं सांगणारी माणसं असतात व जी माणसं हार मानून कोणतीही कारणं न मूर्खच सांगता पुन्हा जिंकण्याची तयारी करतात तीच माणसं हुशार व जी माणसं खरतर हुशार बिलकुल नसतात परंतु तरीही हुशारीचा आव आणतात किंवा ते हुशार असल्याचे सोंग गुपित जास्त दिवस कधीच लपून राहत करतात अशा माणसांचं मिळवून नसतं कमी ज्ञान माणसाला अपयशच देत असतं दुनिये समोर काही माणसं ते फार हुशार असल्याचं उगाच दाखवीत असतात व त्यांच्यवर जेव्हा त्यांच्या ज्ञानाचे प्रदर्शन करण्याची परिस्थिती येते तेव्हा मात्र शंभर टक्के त्यात ते नापास होत असतात व कोणी अशा माणसांकडे त्यांचं असं का झालं व त्यांना अपयश का आलं याची चौकशी केली कि माहित नाही अचानक झालं समजून नाही आलं माझं लक्षच नव्हतं आजारी असल्याने असं घडलं नाहीतर असं घडू दिलंच नसतं प्रकारचे शब्द त्या माणसांच्या तोंडात कारणं सांगण्यासाठी या ठरलेले असतात परंतु अशी माणसं खरंच ते हुशार नाहीत किंवा त्यांना पुरेसं ज्ञान नाही हे स्वतःच स्वतः व जगासमोर पण मानायला तयार नसतात हारल्यावर कारणं सांगणारी माणसं असतात व जी माणसं हार मानून कोणतीही कारणं न मूर्खच सांगता पुन्हा जिंकण्याची तयारी करतात तीच माणसं हुशार व - ShareChat