G, S
ShareChat
click to see wallet page
@1608720285
1608720285
G, S
@1608720285
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - कर्जाचा घेऊन आणा मला बाजीराव म्हणा म्हणणाऱ्या माणसांची समाजात कमी नसते जेवढ्या गोष्टींचे ते प्रदर्शन करीत वस्तू त्यांनी खरतर कर्ज करूनच घेतलेल्या असतात त्या सर्व असतात परंतु जगाच्या पाठीवर वेगळे कांही केले असे समजून त्य़ा कर्जाने घेतलेल्या वस्तूंवर व उधारीच्या प्रतिष्ठेवर गर्व करीत  दुनियेला खरतर ही माणसं ते फार जगत आहेत सुखाने असतात हे दाखवीत असतात परंतु आज कोणाचे तर उद्या कोणाचे कर्ज फेडायचे एवढेच विचार त्यांच्या डोक्यात चाललेले असतात स्वतःचे अस्तित्व व वेगळेपण दाखविण्याच्या नादात दुनियेला स्वतःचे सुख, चैन आनंद सर्व कांही ही माणसं विसरलेली असतात तरीही दुनिये समोर स्वतःच्या अस्तित्वाचे प्रदर्शन करायला ही माणसं कायम सर्व प्रथम असतात त्यामुळे उगाच कोणाची खोटी प्रतिष्ठा पाहून त्यावर भुलून जायचं नसतं कारण ज्याला त्याला फक्त स्वतःच दुखणं फार चांगल्या प्रकारे माहित असतं या दुनियेत दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असतं त्यामुळे उधारीची आणि कर्जाची टोपी घालून कधीच मिरवायचं नसतं कारण त्यात सुख कमी आणि दुःखच जास्त उपभोगायला येत असतं. विचारधारा :- I०८| श्री॰ अमोल पुनाजी माने यांची विचारधारा. कर्जाचा घेऊन आणा मला बाजीराव म्हणा म्हणणाऱ्या माणसांची समाजात कमी नसते जेवढ्या गोष्टींचे ते प्रदर्शन करीत वस्तू त्यांनी खरतर कर्ज करूनच घेतलेल्या असतात त्या सर्व असतात परंतु जगाच्या पाठीवर वेगळे कांही केले असे समजून त्य़ा कर्जाने घेतलेल्या वस्तूंवर व उधारीच्या प्रतिष्ठेवर गर्व करीत  दुनियेला खरतर ही माणसं ते फार जगत आहेत सुखाने असतात हे दाखवीत असतात परंतु आज कोणाचे तर उद्या कोणाचे कर्ज फेडायचे एवढेच विचार त्यांच्या डोक्यात चाललेले असतात स्वतःचे अस्तित्व व वेगळेपण दाखविण्याच्या नादात दुनियेला स्वतःचे सुख, चैन आनंद सर्व कांही ही माणसं विसरलेली असतात तरीही दुनिये समोर स्वतःच्या अस्तित्वाचे प्रदर्शन करायला ही माणसं कायम सर्व प्रथम असतात त्यामुळे उगाच कोणाची खोटी प्रतिष्ठा पाहून त्यावर भुलून जायचं नसतं कारण ज्याला त्याला फक्त स्वतःच दुखणं फार चांगल्या प्रकारे माहित असतं या दुनियेत दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असतं त्यामुळे उधारीची आणि कर्जाची टोपी घालून कधीच मिरवायचं नसतं कारण त्यात सुख कमी आणि दुःखच जास्त उपभोगायला येत असतं. विचारधारा :- I०८| श्री॰ अमोल पुनाजी माने यांची विचारधारा. - ShareChat
#🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - शांत माणसं अचानक आयुष्यातून निघून जातात माहित आहे ? কা शांत राहणारी माणसं भांडत नाहीत, ओरडत नाहीत, सतत तक्रार करत नाहीत, पण याचा अर्थ त्यांना काही वाटत नाही असा अजिबात नसतो. ते 2, प्रत्येक गोष्ट मनात साठवत जातात, प्रत्येक प्रत्येक वाईट शब्द, प्रत्येक तुटलेली अपेक्षा... बोलत नाहीत पण आतून दाळ्ढहबीलूत च जात असतात. लोकांना वाटतं की हे तर नाहीत म्हणजे सगळं ठीक आहे, पण खरं म्हणजे ते बोलणं बंद करतात तेव्हाच सगळं संपायला सुरुवात झालेली असते. आणि एक दिवस ते अचानक पूर्णपणे दूर जातात, ना भांडण , ना आरोप, ना स्पष्टीकरण... নিঘুন फक्त शांतपणे 1 जातात. आणि मग समोरच्याला वाटतं, हे अचानक काय झालं? पण ते खूप त्यांना कळत नाही की ते अचानक नव्हतं, दिवसांपासून आतून तुटत होते. म्हणून आयुष्यात शांत माणसाला कधी गृहीत धरू नका, कारॅण ते ओरडून नाही तर शांत राहून नातं संपवतात. Marathi  Facts शांत माणसं अचानक आयुष्यातून निघून जातात माहित आहे ? কা शांत राहणारी माणसं भांडत नाहीत, ओरडत नाहीत, सतत तक्रार करत नाहीत, पण याचा अर्थ त्यांना काही वाटत नाही असा अजिबात नसतो. ते 2, प्रत्येक गोष्ट मनात साठवत जातात, प्रत्येक प्रत्येक वाईट शब्द, प्रत्येक तुटलेली अपेक्षा... बोलत नाहीत पण आतून दाळ्ढहबीलूत च जात असतात. लोकांना वाटतं की हे तर नाहीत म्हणजे सगळं ठीक आहे, पण खरं म्हणजे ते बोलणं बंद करतात तेव्हाच सगळं संपायला सुरुवात झालेली असते. आणि एक दिवस ते अचानक पूर्णपणे दूर जातात, ना भांडण , ना आरोप, ना स्पष्टीकरण... নিঘুন फक्त शांतपणे 1 जातात. आणि मग समोरच्याला वाटतं, हे अचानक काय झालं? पण ते खूप त्यांना कळत नाही की ते अचानक नव्हतं, दिवसांपासून आतून तुटत होते. म्हणून आयुष्यात शांत माणसाला कधी गृहीत धरू नका, कारॅण ते ओरडून नाही तर शांत राहून नातं संपवतात. Marathi  Facts - ShareChat
#🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - विचारलं, मुलीला एका तुझ्या हृदयाच्या सगळ्यात जवळ कोण राहतं अश्रू देणारा की अश्रू पुसणारा? ती हसून म्हणाली , खरं तर दोघंही हृदयातच राहतात. ज्याच्यासाठी अश्रू येतात, तो निरोप देणारा ঔমনী आणि जो अश्रू  तो आयुष्यभर साथ पुसतो , देणारा असतो. मग ती थोडी थांबली आणि म्हणाली एक पिता असतो. आणि दुसरा पती असतो. फरक फक्त एका वेलांटीचा , पण नात्याचं मोल मात्र दोघांचंही अनमोल असतं. विचारलं, मुलीला एका तुझ्या हृदयाच्या सगळ्यात जवळ कोण राहतं अश्रू देणारा की अश्रू पुसणारा? ती हसून म्हणाली , खरं तर दोघंही हृदयातच राहतात. ज्याच्यासाठी अश्रू येतात, तो निरोप देणारा ঔমনী आणि जो अश्रू  तो आयुष्यभर साथ पुसतो , देणारा असतो. मग ती थोडी थांबली आणि म्हणाली एक पिता असतो. आणि दुसरा पती असतो. फरक फक्त एका वेलांटीचा , पण नात्याचं मोल मात्र दोघांचंही अनमोल असतं. - ShareChat
#🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - वेळ आणि माणसं.. आयुष्यात एक गोष्ट हळूहळू समजत जाते, ती म्हणजे वेळ आणि माणसं दौन्ही कायम सारखी राहत नाहीत. जे लोक कधी आपल्याशिवाय एक दिवसही राहू शकत नव्हते, तेच लोक नंतर महिनोन्महिने बोलत नाहीत. आणि कधी कधी ज्यांना आपण ओळखतही नव्हतो , तेच लोक वाईट वेळेत आपल्या  खूप विचित्र आहे, इथे पाठीशी उभे राहतात. आयुष्य नाती कायमची नसतात आणि अंतरही कायमचं লমন ঐক্টনুমা মডাল্ বরবলন, মাতাম, নিমসাম; नाती आणि आपण स्वतःही. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी , कोण आलं म्हणून जास्त आनंदी होऊ नये आणि कोण गेलं म्हणून जास्त दुःखी होऊ नये. कारण येणारे सगळे आपले नसतात आणि जाणारे सगळे वाईट नसतात. काही लोक आनंद देण्यासाठी येतात आणि काही लोक अनुभव देण्यासाठी येतात, आणि शेवटी आयुष्य आपल्याला माणसं नाही तर अनुभवांनी श्रीमंत करून जातं. Hacath  वेळ आणि माणसं.. आयुष्यात एक गोष्ट हळूहळू समजत जाते, ती म्हणजे वेळ आणि माणसं दौन्ही कायम सारखी राहत नाहीत. जे लोक कधी आपल्याशिवाय एक दिवसही राहू शकत नव्हते, तेच लोक नंतर महिनोन्महिने बोलत नाहीत. आणि कधी कधी ज्यांना आपण ओळखतही नव्हतो , तेच लोक वाईट वेळेत आपल्या  खूप विचित्र आहे, इथे पाठीशी उभे राहतात. आयुष्य नाती कायमची नसतात आणि अंतरही कायमचं লমন ঐক্টনুমা মডাল্ বরবলন, মাতাম, নিমসাম; नाती आणि आपण स्वतःही. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी , कोण आलं म्हणून जास्त आनंदी होऊ नये आणि कोण गेलं म्हणून जास्त दुःखी होऊ नये. कारण येणारे सगळे आपले नसतात आणि जाणारे सगळे वाईट नसतात. काही लोक आनंद देण्यासाठी येतात आणि काही लोक अनुभव देण्यासाठी येतात, आणि शेवटी आयुष्य आपल्याला माणसं नाही तर अनुभवांनी श्रीमंत करून जातं. Hacath - ShareChat
#🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - मन वारंवार इच्छा करीत असेल आणि असंच पाहिजे तसंच पाहिजे विचार करीत असेल, असंच घडले असते तर बर झाले असते तसंच घडले असते तर चांगले झाले असते असा विचार करीत असेल तर समजून जायचं असतं की आपले मन अशांत आहे व या मनाला शांतीची गरज आहे कारण अशांत मनच खूप वेगवेगळ्या व अजब प्रकारच्या इच्छांची मनात निर्मिती करीत असते व मग त्य़ा इच्छा पूर्ण होण्या सारख्या असो किंवा नसो पूर्ण शरीराला त्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला लावत असते कांही इच्छा पूर्ण झाल्या की तात्पुरतं खुश होयचे आणि ज्या इच्छा होत नाही पूर्ण त्यांच्यासाठी स्वतःला वाईट वाटून घ्यायचे व दुःखी होऊन जगायचे हे अशांत मनाचे कामच असते व आपल्या मनाला त्यामुळेच शांती कधीच मिळत नसते व हेच मूळ कारण असते त्यामुळे मनशांती व आत्मशांतीची दुःखाचे आपल्या उपासना करणे फार गरजेचे असते कारण मनशांत व चित्त स्थीर असेल तरच जीवन समाधानी व आनंदी जगता सुखी, येत असते. विचारधारा : १०७८ 9 9 ر ~ मन वारंवार इच्छा करीत असेल आणि असंच पाहिजे तसंच पाहिजे विचार करीत असेल, असंच घडले असते तर बर झाले असते तसंच घडले असते तर चांगले झाले असते असा विचार करीत असेल तर समजून जायचं असतं की आपले मन अशांत आहे व या मनाला शांतीची गरज आहे कारण अशांत मनच खूप वेगवेगळ्या व अजब प्रकारच्या इच्छांची मनात निर्मिती करीत असते व मग त्य़ा इच्छा पूर्ण होण्या सारख्या असो किंवा नसो पूर्ण शरीराला त्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला लावत असते कांही इच्छा पूर्ण झाल्या की तात्पुरतं खुश होयचे आणि ज्या इच्छा होत नाही पूर्ण त्यांच्यासाठी स्वतःला वाईट वाटून घ्यायचे व दुःखी होऊन जगायचे हे अशांत मनाचे कामच असते व आपल्या मनाला त्यामुळेच शांती कधीच मिळत नसते व हेच मूळ कारण असते त्यामुळे मनशांती व आत्मशांतीची दुःखाचे आपल्या उपासना करणे फार गरजेचे असते कारण मनशांत व चित्त स्थीर असेल तरच जीवन समाधानी व आनंदी जगता सुखी, येत असते. विचारधारा : १०७८ 9 9 ر ~ - ShareChat
#🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - जो पर्यंत एखाद्या गोष्टीची उपयोगिता असेल तो पर्यंतच आवडीने त्या गोष्टीला जवळ केले जाते मग ती वस्तू असो किंवा माणूस असो गरजे पुरत व चांगल्या स्थितीतच वापर जेव्हा  असते करून घेण्याची समाजाची मानसिक वृत्ती I गोष्टीत कांही नकारात्मक बदल होतो किंवा माणसाच्या पद, प्रतिष्ठेत किंवा आर्थिक गोष्टीत बदल झाला की समाजातील माणसं पण स्वतःचे वागणं बदलत असतात व ज्या गोष्टींचा व ज्या व्यक्तींचा वापर केलेला असतो त्य़ा गोष्टीला व व्यक्तीला पासून दूर करीत करतात हा समाजाचा गुणधर्म व 7٩: औषधही नसते दुनियेत स्वभाव असतो व या स्वभावाला या टिकून त्यामुळे जर समाजात आपल्याला राहायचं असेल तर आपले पद, मान, प्रतिष्ठा, पैसा हा जपून ठेवणे गरजेचं असतं कारण याच गोष्टींवर माणसाचे समाजात मूल्यमापन होत असतं त्यामुळे स्वतःला जपून ठेवणे व निरर्थक माणसांना स्वतःच्या सहवासातून दूर ठेवणंच गरजेचं असतं कारण निरर्थक माणसांकडून आपला फायदा तर होत नसतो फक्त नुकसान होत असतं. विचारधारा :- १०७९ ?٦٢ ٦٩ ٦٦ »٩ ٨٢٩٢٢٢ 00 जो पर्यंत एखाद्या गोष्टीची उपयोगिता असेल तो पर्यंतच आवडीने त्या गोष्टीला जवळ केले जाते मग ती वस्तू असो किंवा माणूस असो गरजे पुरत व चांगल्या स्थितीतच वापर जेव्हा  असते करून घेण्याची समाजाची मानसिक वृत्ती I गोष्टीत कांही नकारात्मक बदल होतो किंवा माणसाच्या पद, प्रतिष्ठेत किंवा आर्थिक गोष्टीत बदल झाला की समाजातील माणसं पण स्वतःचे वागणं बदलत असतात व ज्या गोष्टींचा व ज्या व्यक्तींचा वापर केलेला असतो त्य़ा गोष्टीला व व्यक्तीला पासून दूर करीत करतात हा समाजाचा गुणधर्म व 7٩: औषधही नसते दुनियेत स्वभाव असतो व या स्वभावाला या टिकून त्यामुळे जर समाजात आपल्याला राहायचं असेल तर आपले पद, मान, प्रतिष्ठा, पैसा हा जपून ठेवणे गरजेचं असतं कारण याच गोष्टींवर माणसाचे समाजात मूल्यमापन होत असतं त्यामुळे स्वतःला जपून ठेवणे व निरर्थक माणसांना स्वतःच्या सहवासातून दूर ठेवणंच गरजेचं असतं कारण निरर्थक माणसांकडून आपला फायदा तर होत नसतो फक्त नुकसान होत असतं. विचारधारा :- १०७९ ?٦٢ ٦٩ ٦٦ »٩ ٨٢٩٢٢٢ 00 - ShareChat