G, S
ShareChat
click to see wallet page
@1608720285
1608720285
G, S
@1608720285
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🎭Whatsapp status #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #😊Feeling happy #😈Attitude Status #🙏प्रेरणादायक / सुविचार
🎭Whatsapp status - घराच्या दारात पडलेल्या बापाच्या चपला कधी. घराच्या दारात पडलेल्या बापाच्या चपला कधी साध्या वाटतात, पण त्या चपलांमध्ये एका आयुष्याचा पूर्ण प्रवास दडलेला असतो , उन्हात भाजलेले रस्ते , पावसात भिजलेली पावलं, कुटुंबासाठी न थांबता चाललेली धडपड त्या प्रत्येक आणि ೨ घासलेल्या कडा सांगत असतात , आपण मात्र त्या चपलांकडे वस्तू म्हणून बघतो , पण खरं तर त्या चपला म्हणजे घराचा फक्त క్డీ न बोलणारा पहारेकरी असतो , कारण बाप घरात असेपर्यंत जेव्हा अडचणी दार ठोठावण्याआधी दोनदा विचार करतात, आणि त्या चपला एक दिवस अचानक उंबरठ्यावर दिसेनाशा होतात ना, aaj कळतं की घरातलं सगळ्यात मोठं संरक्षण निघून गेलंय , त्या दिवशी दार तसंच असतं, घर तसंच असतं, पण आत एक वेगळीच पोकळी तयार झालेली असते , कारण बाप कधी मोठ्या आवाजात प्रेम दाखवत नाही, तो फक्त आपल्या चपलांच्या आवाजात घरासाठी लढत राहतो , आणि आपल्याला कधी कळतही नाही की त्या आवाजातच आपली सुरक्षितता दडलेली होती, म्हणून बापाच्या चपला जपताना फक्त त्या वस्तू जपू नका, तर त्या मागे उभ्या असलेल्या माणसाची किंमत वेळेवर ओळखा , नाहीतर एक दिवस चपला नसतील... आणि पश्चात्ताप मात्र कायमचा उरेल. Harachi  घराच्या दारात पडलेल्या बापाच्या चपला कधी. घराच्या दारात पडलेल्या बापाच्या चपला कधी साध्या वाटतात, पण त्या चपलांमध्ये एका आयुष्याचा पूर्ण प्रवास दडलेला असतो , उन्हात भाजलेले रस्ते , पावसात भिजलेली पावलं, कुटुंबासाठी न थांबता चाललेली धडपड त्या प्रत्येक आणि ೨ घासलेल्या कडा सांगत असतात , आपण मात्र त्या चपलांकडे वस्तू म्हणून बघतो , पण खरं तर त्या चपला म्हणजे घराचा फक्त క్డీ न बोलणारा पहारेकरी असतो , कारण बाप घरात असेपर्यंत जेव्हा अडचणी दार ठोठावण्याआधी दोनदा विचार करतात, आणि त्या चपला एक दिवस अचानक उंबरठ्यावर दिसेनाशा होतात ना, aaj कळतं की घरातलं सगळ्यात मोठं संरक्षण निघून गेलंय , त्या दिवशी दार तसंच असतं, घर तसंच असतं, पण आत एक वेगळीच पोकळी तयार झालेली असते , कारण बाप कधी मोठ्या आवाजात प्रेम दाखवत नाही, तो फक्त आपल्या चपलांच्या आवाजात घरासाठी लढत राहतो , आणि आपल्याला कधी कळतही नाही की त्या आवाजातच आपली सुरक्षितता दडलेली होती, म्हणून बापाच्या चपला जपताना फक्त त्या वस्तू जपू नका, तर त्या मागे उभ्या असलेल्या माणसाची किंमत वेळेवर ओळखा , नाहीतर एक दिवस चपला नसतील... आणि पश्चात्ताप मात्र कायमचा उरेल. Harachi - ShareChat
#😈Attitude Status #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #😊Feeling happy #🎭Whatsapp status
😈Attitude Status - माणसाचं आयुष्य आणि लोकलचा डबा यात.. माणसाचं आयुष्य आणि लोकलचा डबा यात एक विचित्र साम्य आहे, जेव्हा डब्यात गर्दी असते तेव्हा सगळे एकमेकांच्या जवळ दिसतात पण खरं पाहिलं तर प्रत्येक जण स्वतःच्या [ प्रवासातच हरवलेला असतो , अगदी तसंच माणसाच्या आयुष्यातही होतं, जेव्हा त्याच्याकडे पैसा , प्रतिष्ठा आणि उपयोग असतो तेव्हा त्याच्या भोवती लोकांची गर्दीजमते, सगळे जवळ असल्यासारखे वाटतात पण त्य़ा जवळीकमध्ये खरी फै भावना नसते, कारण अनेक नाती  गरजेनुसार तयार होतात आणि गरज संपली की हळूहळू दूरही जातात, लोकलचा डबा दिवसभर खचाखच भरलेला असतो पण रात्री मात्र तो रिकामा पडतो , तेव्हा त्याची खरी अवस्था दिसते, आणि माणसाचं आगृष्यददी३ असंच असतं, वेळ बदलली की लोक बदलतात ओसरते , शेवटी उरतं ते फक्त खरं नातं आणि स्वतःची सोबत, म्हणून गर्दीवर विश्वास ठेवण्यापेक्षा कोण आपल्यासोबत रिकाम्या वेळेत उभं राहतं हे ओळखणं जास्त महत्त्वाचं असतं , कारण शेवटी आयुष्याच्या शेवटच्या प्रवासात गर्दी नाही तर काही मोजकी माणसं आणि स्वतःचीच सावली साथ देत असते. Marathi माणसाचं आयुष्य आणि लोकलचा डबा यात.. माणसाचं आयुष्य आणि लोकलचा डबा यात एक विचित्र साम्य आहे, जेव्हा डब्यात गर्दी असते तेव्हा सगळे एकमेकांच्या जवळ दिसतात पण खरं पाहिलं तर प्रत्येक जण स्वतःच्या [ प्रवासातच हरवलेला असतो , अगदी तसंच माणसाच्या आयुष्यातही होतं, जेव्हा त्याच्याकडे पैसा , प्रतिष्ठा आणि उपयोग असतो तेव्हा त्याच्या भोवती लोकांची गर्दीजमते, सगळे जवळ असल्यासारखे वाटतात पण त्य़ा जवळीकमध्ये खरी फै भावना नसते, कारण अनेक नाती  गरजेनुसार तयार होतात आणि गरज संपली की हळूहळू दूरही जातात, लोकलचा डबा दिवसभर खचाखच भरलेला असतो पण रात्री मात्र तो रिकामा पडतो , तेव्हा त्याची खरी अवस्था दिसते, आणि माणसाचं आगृष्यददी३ असंच असतं, वेळ बदलली की लोक बदलतात ओसरते , शेवटी उरतं ते फक्त खरं नातं आणि स्वतःची सोबत, म्हणून गर्दीवर विश्वास ठेवण्यापेक्षा कोण आपल्यासोबत रिकाम्या वेळेत उभं राहतं हे ओळखणं जास्त महत्त्वाचं असतं , कारण शेवटी आयुष्याच्या शेवटच्या प्रवासात गर्दी नाही तर काही मोजकी माणसं आणि स्वतःचीच सावली साथ देत असते. Marathi - ShareChat
#🎭Whatsapp status #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #😊Feeling happy #😈Attitude Status
🎭Whatsapp status - माणसात आणि शहाण्या माणसात फक्त मूर्ख विचारसरणीचा फरक असतो शहाणी माणसं दुसऱ्याचं पाहून दुसऱ्यांच्या अनुभवाचा अभ्यास करून किंवा मार्गदर्शन घेऊन जीवन सुखी कसे जगायचे व स्वतःला संकटा पासून दूर कसे वाचवायचे ही गोष्ट शिकतात तर माणसांना कितीही समजून सांगा मार्गदर्शन द्या मूर्ख किंवा कितीही माहिती द्या तरी ते संकटात स्वतःला जिद्द टाकून अनुभव घेण्याची करतात व स्वतःच्याच जीवनाची वाट लावून घेत असतात त्यामुळे स्वतः खड्ड्यात पडून किती दुखतंय हे पाहण्यात शहाणपण नसतं तर दुसऱ्याला खड्ड्यात पडलेलं पाहून स्वतःला त्य़ा खड्ड्या पासून वाचविण्यात खर शहाणपण असतं त्यामुळे नको त्या गोष्टींचे आपल्या जीवनात अनुभव घेऊन शिकण्यात काहीच अर्थ नसतो तर दुसऱ्यांना होणारा त्रास पाहून स्वतःला त्या त्रासापासून वाचविण्यातच खर शहाणपण असतं. विचारधारा :- ११२७ थमोल Iनारनी फन गi= तिचारयासा Q8 माणसात आणि शहाण्या माणसात फक्त मूर्ख विचारसरणीचा फरक असतो शहाणी माणसं दुसऱ्याचं पाहून दुसऱ्यांच्या अनुभवाचा अभ्यास करून किंवा मार्गदर्शन घेऊन जीवन सुखी कसे जगायचे व स्वतःला संकटा पासून दूर कसे वाचवायचे ही गोष्ट शिकतात तर माणसांना कितीही समजून सांगा मार्गदर्शन द्या मूर्ख किंवा कितीही माहिती द्या तरी ते संकटात स्वतःला जिद्द टाकून अनुभव घेण्याची करतात व स्वतःच्याच जीवनाची वाट लावून घेत असतात त्यामुळे स्वतः खड्ड्यात पडून किती दुखतंय हे पाहण्यात शहाणपण नसतं तर दुसऱ्याला खड्ड्यात पडलेलं पाहून स्वतःला त्य़ा खड्ड्या पासून वाचविण्यात खर शहाणपण असतं त्यामुळे नको त्या गोष्टींचे आपल्या जीवनात अनुभव घेऊन शिकण्यात काहीच अर्थ नसतो तर दुसऱ्यांना होणारा त्रास पाहून स्वतःला त्या त्रासापासून वाचविण्यातच खर शहाणपण असतं. विचारधारा :- ११२७ थमोल Iनारनी फन गi= तिचारयासा Q8 - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #😊Feeling happy #😈Attitude Status #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #🎭Whatsapp status
🙏प्रेरणादायक / सुविचार - माणसाचं मन फार वेडं असतं कोणाच्या तरी चुकीच्या कर्मामुळे आपले नुकसान झाले असे समजून नाराज होऊन बसत पण त्या झालेल्या नुकसानीला समोरच्या व्यक्तीला जवाबदार ठरविल्याने ते नुकसान भरून निघत नसतं खरतर कोणामुळं आपलं नुकसान झाले असे मानण्यापेक्षा आपले नुकसान हे होणारच होते असे जीवनात मानून चाललो तर त्या गोष्टीचा त्रास आपल्याला जास्त होत नसतो दुसऱ्यांना दोष देऊन आपले जीवन जगण्यात काहीच फायदा कारण होत नसतो आपण फक्त स्वतःच्या चुका माफ करीत असतो व दुसऱ्यांच्या  पाप समजत असतो व दुसऱ्यांच्या चुकांना  माफ चुकांना  पण करीत नसतो असे केल्याने नेहमी आपलीच परिस्थिती सुधारत नसते व आपण ज्यांना दोष देतो त्यांना त्याच काहीच सुखदुःख वाटत नसते त्यामुळे जीवनात कोणा इतर व्यक्तीमुळे आपले नुकसान झाले असे मानण्यापेक्षा आपण समोरच्या व्यक्तीला आपले नुकसान करण्याची संधी दिली म्हणून त्या व्यक्तीने आपले नुकसान केले असे मानले व पुन्हा अशा माणसांना जवळ न करता त्यांना आपले नुकसान करण्याची संधी नाही दिली तर त्याचा आपल्याच जीवनात फायदा होत असतो व वेळीच आपल्या स्वभावात बदल केल्याने पुढे जीवनात होणाऱ्या नुकसानी पासून आपण नक्कीच स्वतःला वाचवू शकतो. विचारधारा ||26 :- माणसाचं मन फार वेडं असतं कोणाच्या तरी चुकीच्या कर्मामुळे आपले नुकसान झाले असे समजून नाराज होऊन बसत पण त्या झालेल्या नुकसानीला समोरच्या व्यक्तीला जवाबदार ठरविल्याने ते नुकसान भरून निघत नसतं खरतर कोणामुळं आपलं नुकसान झाले असे मानण्यापेक्षा आपले नुकसान हे होणारच होते असे जीवनात मानून चाललो तर त्या गोष्टीचा त्रास आपल्याला जास्त होत नसतो दुसऱ्यांना दोष देऊन आपले जीवन जगण्यात काहीच फायदा कारण होत नसतो आपण फक्त स्वतःच्या चुका माफ करीत असतो व दुसऱ्यांच्या  पाप समजत असतो व दुसऱ्यांच्या चुकांना  माफ चुकांना  पण करीत नसतो असे केल्याने नेहमी आपलीच परिस्थिती सुधारत नसते व आपण ज्यांना दोष देतो त्यांना त्याच काहीच सुखदुःख वाटत नसते त्यामुळे जीवनात कोणा इतर व्यक्तीमुळे आपले नुकसान झाले असे मानण्यापेक्षा आपण समोरच्या व्यक्तीला आपले नुकसान करण्याची संधी दिली म्हणून त्या व्यक्तीने आपले नुकसान केले असे मानले व पुन्हा अशा माणसांना जवळ न करता त्यांना आपले नुकसान करण्याची संधी नाही दिली तर त्याचा आपल्याच जीवनात फायदा होत असतो व वेळीच आपल्या स्वभावात बदल केल्याने पुढे जीवनात होणाऱ्या नुकसानी पासून आपण नक्कीच स्वतःला वाचवू शकतो. विचारधारा ||26 :- - ShareChat
#🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #🙏प्रेरणादायक / सुविचार #😈Attitude Status #😊Feeling happy
🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो - जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त साथ देणारे.. जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त साथ देणारे लोकच महत्त्वाचे नसतात तर विरोध करणारे आणि पुढे जाण्यास भाग पाडणारे लोकही तितकेच गरजेचे असतात , कारण निंदक तुमच्या चुका दाखवतो आणि स्पर्धक 7 ೫ಾಷ तुमची - [ ओलांडायला भाग पाडतो , या दोघांमुळेच माणसात 4 निर्माण होते आणि तीच जिद्द त्याला ध्येयापर्यंत पोहोचवते, पण यशाच्या या धावपळीत आपण एक मोठी ङ्ल   चूक करतो, जे मिळालं नाही त्याचीच सतत गणितं मांडत राहतो आणि जे आधीच मिळालं आहे त्याचा आनंद घ्यायचं विसरतो , मन नेहमी अपूर्णतेकडे धाव घेत राहतं आणि समाधान मागे पडतं, खरं तर सुख मिळवण्यासाठी धडपड आवश्यकच आहे पण त्या सुखाला एक मर्यादा असणं तितकंच गरजेचं आहे, कारण मर्यादा नसलेली इच्छा कधीच पूर्ण होत नाही आणि माणूस कायम अपूर्णच राहतो, म्हणून प्रयत्न करत राहणं आणि त्याचवेळी जे आहे त्यात आनंद शोधणं हा समतोल साधणं महत्त्वाचं आहे, कारण शेवटी यश फक्त मिळवण्यात नसतं तर मिळालेल्या गोष्टींचा मनापासून आनंद घेण्यात असतं. Harathi जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त साथ देणारे.. जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त साथ देणारे लोकच महत्त्वाचे नसतात तर विरोध करणारे आणि पुढे जाण्यास भाग पाडणारे लोकही तितकेच गरजेचे असतात , कारण निंदक तुमच्या चुका दाखवतो आणि स्पर्धक 7 ೫ಾಷ तुमची - [ ओलांडायला भाग पाडतो , या दोघांमुळेच माणसात 4 निर्माण होते आणि तीच जिद्द त्याला ध्येयापर्यंत पोहोचवते, पण यशाच्या या धावपळीत आपण एक मोठी ङ्ल   चूक करतो, जे मिळालं नाही त्याचीच सतत गणितं मांडत राहतो आणि जे आधीच मिळालं आहे त्याचा आनंद घ्यायचं विसरतो , मन नेहमी अपूर्णतेकडे धाव घेत राहतं आणि समाधान मागे पडतं, खरं तर सुख मिळवण्यासाठी धडपड आवश्यकच आहे पण त्या सुखाला एक मर्यादा असणं तितकंच गरजेचं आहे, कारण मर्यादा नसलेली इच्छा कधीच पूर्ण होत नाही आणि माणूस कायम अपूर्णच राहतो, म्हणून प्रयत्न करत राहणं आणि त्याचवेळी जे आहे त्यात आनंद शोधणं हा समतोल साधणं महत्त्वाचं आहे, कारण शेवटी यश फक्त मिळवण्यात नसतं तर मिळालेल्या गोष्टींचा मनापासून आनंद घेण्यात असतं. Harathi - ShareChat
#😈Attitude Status #😊Feeling happy #🙏प्रेरणादायक / सुविचार #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो
😈Attitude Status - नाक दाबले की तोंड उघडणे भाग पडत असतं कारण श्वास घेणं गरजेचा असतो कारण श्वास घेतल्या खेरीज  दुनियेला माहित असते माणूस जगत नसतो हे सूत्र सर्व परंतु याच सूत्राचा जीवनात अवलंब करून जीवन कस सुखकर बनविता येईल याची माहिती कित्येकांना नसते माणूस कितीही खोटारडा आणि फसवेगिरी करणारा असला तरी तो माणूस त्याच्या त्या खोट्या इज्जतीला खूप जपत असतो व अशा माणसानं कडून कांही कर्ज किंवा पैसा वसूल करायचा असेल तर त्याच्या त्या खोट्या इज्जतीला धक्का लावणं तितकेच गरजेचं असतं तेव्हाच माणसांकडून आपलं येणं वसूल होत असतं d 31941 त्यामुळे नाक दाबून तोंड उघडायला भाग पडण्याची कला प्रत्येक माणसाने त्यांच्या जीवनात शिकून घेणे गरजेची असते कारण सरळ बोटाने तूप निघत नसेल तर बोट वाकड करणं गरजेचंच असते. विचारधारा 1122 := ப~Iஏi ஈAIe Q8 नाक दाबले की तोंड उघडणे भाग पडत असतं कारण श्वास घेणं गरजेचा असतो कारण श्वास घेतल्या खेरीज  दुनियेला माहित असते माणूस जगत नसतो हे सूत्र सर्व परंतु याच सूत्राचा जीवनात अवलंब करून जीवन कस सुखकर बनविता येईल याची माहिती कित्येकांना नसते माणूस कितीही खोटारडा आणि फसवेगिरी करणारा असला तरी तो माणूस त्याच्या त्या खोट्या इज्जतीला खूप जपत असतो व अशा माणसानं कडून कांही कर्ज किंवा पैसा वसूल करायचा असेल तर त्याच्या त्या खोट्या इज्जतीला धक्का लावणं तितकेच गरजेचं असतं तेव्हाच माणसांकडून आपलं येणं वसूल होत असतं d 31941 त्यामुळे नाक दाबून तोंड उघडायला भाग पडण्याची कला प्रत्येक माणसाने त्यांच्या जीवनात शिकून घेणे गरजेची असते कारण सरळ बोटाने तूप निघत नसेल तर बोट वाकड करणं गरजेचंच असते. विचारधारा 1122 := ப~Iஏi ஈAIe Q8 - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #😈Attitude Status #😊Feeling happy
🎭Whatsapp status - एकमेकांवर प्रेम करणारे जोडपे अगोदर एकमेकमेकांसाठी जीव देण्याची तयारी ठेवून प्रेम करतात परंतु कालांतराने अशा जोडीनं मधील एकमेकांबाबतचे प्रेम कमी होते किंवा कधी कधी ते संपते तर कधी कधी एकमेकांचे विचार कालांतराने बदलले जातात असे होण्यामागे मूळात एक कारण महत्वाचे असते ते म्हणजे जेव्हा दोन माणसं एकमेकांच्या जेव्हा फार जवळ येतात तेव्हा ती माणसं एकमेकांना खूपच जाणून घेतात जेव्हा नवीन कोणती गोष्ट जाणण्यासाठी किंवा व ओळखण्यासाठी जेव्हा बाकी राहत नाही तेव्हा मात्र त्या जोडप्यांचा एकमेकांबाबतचा रस ( interest ) कमी होत जातो व हि गोष्ट कमी झाली की नात्यात दुरावा निर्माण होतो व त्यामुळे ते नाते संपण्याची वेळही येत असते त्यामुळे आपल्या साथीदारा बरोबर सहवासात असताना किंवा साथीदारा सोबत जीवन जगतानाही नात्यात थोडे अंतर ठेवायचे जर असे अंतर ठेवल्यानेच एकमेकां बाबतची ओढ वाढत असते व एकमेकांवरचे प्रेम टिकत असते नाहीतर जितके जवळ जाताल तेवढेच प्रेम संपत असते. विचारधारा : १०३० பiஈQe 99 ~ப एकमेकांवर प्रेम करणारे जोडपे अगोदर एकमेकमेकांसाठी जीव देण्याची तयारी ठेवून प्रेम करतात परंतु कालांतराने अशा जोडीनं मधील एकमेकांबाबतचे प्रेम कमी होते किंवा कधी कधी ते संपते तर कधी कधी एकमेकांचे विचार कालांतराने बदलले जातात असे होण्यामागे मूळात एक कारण महत्वाचे असते ते म्हणजे जेव्हा दोन माणसं एकमेकांच्या जेव्हा फार जवळ येतात तेव्हा ती माणसं एकमेकांना खूपच जाणून घेतात जेव्हा नवीन कोणती गोष्ट जाणण्यासाठी किंवा व ओळखण्यासाठी जेव्हा बाकी राहत नाही तेव्हा मात्र त्या जोडप्यांचा एकमेकांबाबतचा रस ( interest ) कमी होत जातो व हि गोष्ट कमी झाली की नात्यात दुरावा निर्माण होतो व त्यामुळे ते नाते संपण्याची वेळही येत असते त्यामुळे आपल्या साथीदारा बरोबर सहवासात असताना किंवा साथीदारा सोबत जीवन जगतानाही नात्यात थोडे अंतर ठेवायचे जर असे अंतर ठेवल्यानेच एकमेकां बाबतची ओढ वाढत असते व एकमेकांवरचे प्रेम टिकत असते नाहीतर जितके जवळ जाताल तेवढेच प्रेम संपत असते. विचारधारा : १०३० பiஈQe 99 ~ப - ShareChat
#😊Feeling happy #😈Attitude Status #🙏प्रेरणादायक / सुविचार #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #🎭Whatsapp status
😊Feeling happy - माणूस जास्त भावनिक असला की तो नात्यांना.. माणूस जास्त भावनिक असला की तो नात्यांना जपताना स्वतःलाच हरवू लागतो , समोरचा चुकीचा असतानाही तो स्वतःलाच दोष देतो आणि " कदाचित चूक माझीच असेल" [ असं मानायला लागतो , कारण त्याला भांडण नको असतं , नातं तुटू नये असं वाटतं आणि म्हणून तो स्वतःच्या भावनांना बाजूला ठेवतो , पण हाच स्वभाव हळूहळू त्याला 1 आतून कमकुवत बनवतो , त्याचा आत्मविश्वास कमी करतो ಕ್ಲ आणि तो नेहमीच इतरांना प्राधान्य देत स्वतःच्या मनाकडे करतो , खरं पाहिलं तर हा त्याच्या मनाचा मोठेपणा दुर्लक्ष " असतो, पण प्रत्येक वेळी मोठेपणा दाखवणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं ठरतं , कारण आयुष्यभर त्याचे परिणाम त्यालाच भोगावे लागतात, म्हणूनच फक्त भावनांवर चालणं योग्य नाही तर त्यासोबत थोडी ` वापरणं गरजेचं ತಣಣ: असतं , जेव्हा भावना आणि विचार यांचा समतोल साधला जातो तेव्हाच निर्णय योग्य ठरतात आणि माणूस स्वतःलाही जपतो आणि नात्यांनाही , कारण शेवटी स्वतःला हरवून जपलेलं नातं कधीच खऱ्या अर्थाने टिकत नाही. Harachi  माणूस जास्त भावनिक असला की तो नात्यांना.. माणूस जास्त भावनिक असला की तो नात्यांना जपताना स्वतःलाच हरवू लागतो , समोरचा चुकीचा असतानाही तो स्वतःलाच दोष देतो आणि " कदाचित चूक माझीच असेल" [ असं मानायला लागतो , कारण त्याला भांडण नको असतं , नातं तुटू नये असं वाटतं आणि म्हणून तो स्वतःच्या भावनांना बाजूला ठेवतो , पण हाच स्वभाव हळूहळू त्याला 1 आतून कमकुवत बनवतो , त्याचा आत्मविश्वास कमी करतो ಕ್ಲ आणि तो नेहमीच इतरांना प्राधान्य देत स्वतःच्या मनाकडे करतो , खरं पाहिलं तर हा त्याच्या मनाचा मोठेपणा दुर्लक्ष " असतो, पण प्रत्येक वेळी मोठेपणा दाखवणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं ठरतं , कारण आयुष्यभर त्याचे परिणाम त्यालाच भोगावे लागतात, म्हणूनच फक्त भावनांवर चालणं योग्य नाही तर त्यासोबत थोडी ` वापरणं गरजेचं ತಣಣ: असतं , जेव्हा भावना आणि विचार यांचा समतोल साधला जातो तेव्हाच निर्णय योग्य ठरतात आणि माणूस स्वतःलाही जपतो आणि नात्यांनाही , कारण शेवटी स्वतःला हरवून जपलेलं नातं कधीच खऱ्या अर्थाने टिकत नाही. Harachi - ShareChat
#🎭Whatsapp status #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #😈Attitude Status #🙏प्रेरणादायक / सुविचार #😊Feeling happy
🎭Whatsapp status - माणसाचा उतावीळपणा कधीच संपत नसतो त्यामुळे अशा माणसांना एखादी गोष्ट भेटत नसेल तर ती मिळविण्यासाठी अशी माणसं खूप प्रयत्न करतात वती गोष्ट लवकर मिळाली नाही तर लवकरच हार मानतात व चुकून त्य़ा व्यक्तींना नंतरच्या काळात तीच गोष्ट मिळाली जिच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला निघून होता तेव्हाही आता वेळ गेली आता याचा काय फायदा असा विचार करून अशी माणसं त्या गोष्टी मधील व त्यांच्या जीवनातील आनंद संपवित असतात खरतर प्रत्येक गोष्टीला जीवनात मोल असतं परंतु उतावीळ स्वभाव असणाऱ्या आहे ती गोष्ट त्यांच्या इच्छे प्रमाणे व्यक्तींच्या नजरेत त्यांना हवी गोष्टींमधून अशी त्यांच्या वेळे नुसार जर भेटली नाही तर त्या नजरेतून त्य़ा गोष्टी चे मोल व किंमत अशी माणसं त्यांच्या त्यामुळे जीवनात कधीच माणसं संपवीत असतात उतावीळपणाची सवय माणसाने स्वतःला लावून घ्यायची नसते कारण या सवयी मूळे ना कोणत्या गोष्टीची किंमत त्या माणसाला राहत असते ना नात्याची किंमत राहत असते ना नातेवाईकाची किंमत अशा माणसांना राहत असते त्यामुळे जीवनात कधीच उतावीळ पणाच्या स्वभावाची सवय लावून घ्यायची नसते. विचारधारा 8 १०२८ श्री॰ अमोल पनाजी माने यांची विचारधारा. माणसाचा उतावीळपणा कधीच संपत नसतो त्यामुळे अशा माणसांना एखादी गोष्ट भेटत नसेल तर ती मिळविण्यासाठी अशी माणसं खूप प्रयत्न करतात वती गोष्ट लवकर मिळाली नाही तर लवकरच हार मानतात व चुकून त्य़ा व्यक्तींना नंतरच्या काळात तीच गोष्ट मिळाली जिच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला निघून होता तेव्हाही आता वेळ गेली आता याचा काय फायदा असा विचार करून अशी माणसं त्या गोष्टी मधील व त्यांच्या जीवनातील आनंद संपवित असतात खरतर प्रत्येक गोष्टीला जीवनात मोल असतं परंतु उतावीळ स्वभाव असणाऱ्या आहे ती गोष्ट त्यांच्या इच्छे प्रमाणे व्यक्तींच्या नजरेत त्यांना हवी गोष्टींमधून अशी त्यांच्या वेळे नुसार जर भेटली नाही तर त्या नजरेतून त्य़ा गोष्टी चे मोल व किंमत अशी माणसं त्यांच्या त्यामुळे जीवनात कधीच माणसं संपवीत असतात उतावीळपणाची सवय माणसाने स्वतःला लावून घ्यायची नसते कारण या सवयी मूळे ना कोणत्या गोष्टीची किंमत त्या माणसाला राहत असते ना नात्याची किंमत राहत असते ना नातेवाईकाची किंमत अशा माणसांना राहत असते त्यामुळे जीवनात कधीच उतावीळ पणाच्या स्वभावाची सवय लावून घ्यायची नसते. विचारधारा 8 १०२८ श्री॰ अमोल पनाजी माने यांची विचारधारा. - ShareChat
#😊Feeling happy #🙏प्रेरणादायक / सुविचार #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #😈Attitude Status #🎭Whatsapp status
😊Feeling happy - कोणी मला मी जिवंत असताना चांगलं म्हणावं म्हणून मी जगत नाही व कोणी मला माझ्या बाबत चांगले किंवा वाईट बोलले तरी त्याचा मला फरक पडत नाही जो पर्यंत मी जीवंत आहे त्यातच   माणसं क्षणा क्षणाला कशी बदलत आहेत हे मी पाहत आहे आज भारताचे যঞ্ছবিনা महात्मा गांधींना किती जण कसे नांव ठेवत आहेत़ हे पण मी माझ्या उघड्या डोळ्याने पाहत व ऐकत आहे या दुनियेत कोणा साठी कितीही काहीही केले तरी माणसं जाणीव ठेवत नसतात आयुष्यभर ज्या माणसाला नांव ठेवतात त्याच माणसाला तो वारल्यावर फक्त अंतिम विधी करताना फार चांगला होता असे बोलून तेथेही स्वतःचाच मान हि माणसं जपत असतात त्यामुळे कोण माझ्या बाबत काय विचार करेल या बाबत मी कधीच विचार करीत नाही कारण माझ्या वर संकट आले की मी माझ्या स्वतःलाच सावरत असतो व आधार देत असतो त्या प्रसंगात कोणी माझ्या मदतीला येत नाही त्यामुळे एकटेच राहून स्वतःसाठी जगायचं आणि कोणाचाही विचार न करता स्वतःला खुश ठेवायला पाहायचं एवढाच विचार मी या जीवनात केला आहे कारण एकटाच आलोय आणि एकटाच जाणार आहे मला माझ्या परिवारातील दुनियेतील कोणीच व्यक्तीं हि नात्यातील, मित्रमंडळीत व या दुनिया सोडताना माझ्या सोबत येणार नाही हे सत्य मला पूर्णपणे माहित आहे कोणा कडून कांही मिळावे याची मी अपेक्षा ठेवत नाही व त्यामुळे माझ्या कडून कोणाला मी कांही देईल याबाबतचे लालचंही मी कोणाला देत नाही. विचारधारा 1027 9:ஈ9e कोणी मला मी जिवंत असताना चांगलं म्हणावं म्हणून मी जगत नाही व कोणी मला माझ्या बाबत चांगले किंवा वाईट बोलले तरी त्याचा मला फरक पडत नाही जो पर्यंत मी जीवंत आहे त्यातच   माणसं क्षणा क्षणाला कशी बदलत आहेत हे मी पाहत आहे आज भारताचे যঞ্ছবিনা महात्मा गांधींना किती जण कसे नांव ठेवत आहेत़ हे पण मी माझ्या उघड्या डोळ्याने पाहत व ऐकत आहे या दुनियेत कोणा साठी कितीही काहीही केले तरी माणसं जाणीव ठेवत नसतात आयुष्यभर ज्या माणसाला नांव ठेवतात त्याच माणसाला तो वारल्यावर फक्त अंतिम विधी करताना फार चांगला होता असे बोलून तेथेही स्वतःचाच मान हि माणसं जपत असतात त्यामुळे कोण माझ्या बाबत काय विचार करेल या बाबत मी कधीच विचार करीत नाही कारण माझ्या वर संकट आले की मी माझ्या स्वतःलाच सावरत असतो व आधार देत असतो त्या प्रसंगात कोणी माझ्या मदतीला येत नाही त्यामुळे एकटेच राहून स्वतःसाठी जगायचं आणि कोणाचाही विचार न करता स्वतःला खुश ठेवायला पाहायचं एवढाच विचार मी या जीवनात केला आहे कारण एकटाच आलोय आणि एकटाच जाणार आहे मला माझ्या परिवारातील दुनियेतील कोणीच व्यक्तीं हि नात्यातील, मित्रमंडळीत व या दुनिया सोडताना माझ्या सोबत येणार नाही हे सत्य मला पूर्णपणे माहित आहे कोणा कडून कांही मिळावे याची मी अपेक्षा ठेवत नाही व त्यामुळे माझ्या कडून कोणाला मी कांही देईल याबाबतचे लालचंही मी कोणाला देत नाही. विचारधारा 1027 9:ஈ9e - ShareChat